AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आता आव्हाने टाळत नाही तर…नरेंद्र मोदींनी सांगितली नव्या भारताची भूमिका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कतर्फे आोजित करण्यात आलेल्या व्‍हाट इंड‍िया थ‍िंक्‍स टुडे (WITT) या परिषदेत हजेरी लावली. या परिषदेत मोदी यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले.

भारत आता आव्हाने टाळत नाही तर...नरेंद्र मोदींनी सांगितली नव्या भारताची भूमिका!
narendra modi in wittImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 23, 2026 | 8:56 PM
Share

  Narendra Modi In WITT : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कतर्फे आोजित करण्यात आलेल्या व्‍हाट इंड‍िया थ‍िंक्‍स टुडे (WITT) या परिषदेत हजेरी लावली. या परिषदेत मोदी यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी जगात सुरू असलेले युद्ध, या युद्धातील भारताची भूमिका, गेल्या काही वर्षांत भारतावर आलेली संकटं यावर नरेंद्र मोदी यांनी मत व्यक्त केले. यावेळी बोलताना मला अनेकजण विचारतात की तुम्ही कोणासोबत आहात? परंतु आम्ही शांती, संवादासोबत आहोत. आम्ही भारताच्या हितासोबत आहोत, असे मोदी यांनी रोखठोकपणे सांगून टाकले.

सध्याची परिस्थिती अभूतपूर्व आणि खूप गंभीर

गेल्या काही काळात मला एक दोनदा टीव्ही९ भारत वर्ष पाहण्याची संधी मिळाली. नेहमी तुमचं युद्ध आणि मिसाईलवर अधिक फोकस असतो. आज काल तर तुम्हाला कंटेटची ओव्हर फिलिंग होत आहे. मोठमोठे देश टीव्ही९ला एवढा कंटेट द्यायला तयार झाले आहेत, असे मिश्कील भाष्य मोदी यांनी केले. तसेच पण सीरिअसली सांगायचे म्हणजे जग ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहे ते अभूतपूर्व आहे आणि खूप गंभीर आहे. अशा परिस्थितीत टीव्ही९ नेटवर्कने विचारांचं एक महत्त्वाचा मंच तयार केला आहे. या समिटमध्ये तुम्ही सर्व भारत आणि जग या विषयावर चर्चा करत आहोत. तुमचं अभिनंदन करतो. या समिटसाठी तुम्हाला सदिच्छा देतो, असे म्हणत मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.

भारत आता आव्हाने टाळत नाही तर…

आज जग कॉन्फ्लिक्टमुळे संभ्रमात आहे. या वादाचे दुष्प्रभाव जगावर दिसत आहेत. तेव्हा भारत आणि जगाची चर्चा करणं हे प्रासंगिक आहे. भारत आज जो देश आहे, ज्याची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. २०१४च्या पूर्वीची स्थिती मागे सोडून भारत एका नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. भारत आता आव्हाने टाळत नाही. तर आव्हानांचा सामना करत आहे, असेही मोदी म्हणाले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत