AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानमधील दुसरे अक्षरधाम मंदिर; जोधपूरमध्ये होणार प्राणप्रतिष्ठा

Akshardham temple in Rajasthan : राजस्थानच्या जोधपूर येथे एक भव्य अक्षरधाम मंदिर निर्माण कार्याला गती आली आहे. आता हे मंदिर अंतिम टप्प्यात आले आहे. त्याची प्राण प्रतिष्ठा 25 सप्टेंबर रोज होईल. त्यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी विश्व शांती यज्ञ आणि 24 तारखेला शोभायात्रा काढण्यात येईल.

| Updated on: Sep 16, 2025 | 3:22 PM
Share
राजस्थानमध्ये दुसरे अक्षरधाम मंदिर जोधपूर शहरात निर्माण करण्यात येत आहे. वैशाली नगरात यापूर्वी एक अक्षरधाम मंदिर बांधण्यात आले होते. आता शहरातील सौंदर्यात आणि आध्यात्मिक क्षेत्रात चारचांद लावणारे हे मंदिर सुरसागर क्षेत्रात कालीबैरी येथे उभारल्या गेले आहे.

राजस्थानमध्ये दुसरे अक्षरधाम मंदिर जोधपूर शहरात निर्माण करण्यात येत आहे. वैशाली नगरात यापूर्वी एक अक्षरधाम मंदिर बांधण्यात आले होते. आता शहरातील सौंदर्यात आणि आध्यात्मिक क्षेत्रात चारचांद लावणारे हे मंदिर सुरसागर क्षेत्रात कालीबैरी येथे उभारल्या गेले आहे.

1 / 6
या दुसऱ्या अक्षरधाम मंदिराची  प्राण प्रतिष्ठा 25 सप्टेंबर रोज होईल. त्यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी विश्व शांती यज्ञ आणि 24 तारखेला शोभायात्रा काढण्यात येईल. मंदिराचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा करण्यात येईल

या दुसऱ्या अक्षरधाम मंदिराची प्राण प्रतिष्ठा 25 सप्टेंबर रोज होईल. त्यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी विश्व शांती यज्ञ आणि 24 तारखेला शोभायात्रा काढण्यात येईल. मंदिराचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा करण्यात येईल

2 / 6
हा अद्भूत सोहळा पाहण्यासाठी राजस्थान, भारतातूनच नाही तर जगभरातील 4 उपखंडातून मोठ्या संख्येने भाविक येतील. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातील लोक या ठिकाणी येतील.

हा अद्भूत सोहळा पाहण्यासाठी राजस्थान, भारतातूनच नाही तर जगभरातील 4 उपखंडातून मोठ्या संख्येने भाविक येतील. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातील लोक या ठिकाणी येतील.

3 / 6
हे अक्षरधाम मंदिर जोधपूर मध्ये 42 बिघा जागेत हे मंदिर उभारल्या जात आहे. मुख्य मंदिर 10 बिघा जागेत आहे. या मंदिराचा पाया हा जमिनीपासून 13 फूट उंच आहे.  मंदिराच्या भिंतीसाठी जोधपूरी चित्तर दगडाचा वापर करण्यात आला आहे. त्यावर सुंदर आणि नक्षीदार कोरीवकाम करण्यात आले आहे.

हे अक्षरधाम मंदिर जोधपूर मध्ये 42 बिघा जागेत हे मंदिर उभारल्या जात आहे. मुख्य मंदिर 10 बिघा जागेत आहे. या मंदिराचा पाया हा जमिनीपासून 13 फूट उंच आहे. मंदिराच्या भिंतीसाठी जोधपूरी चित्तर दगडाचा वापर करण्यात आला आहे. त्यावर सुंदर आणि नक्षीदार कोरीवकाम करण्यात आले आहे.

4 / 6
24 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यात चित्ररथ सुद्धा असेल. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतील. या परिक्रमेत नवीन मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येतील.

24 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यात चित्ररथ सुद्धा असेल. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतील. या परिक्रमेत नवीन मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येतील.

5 / 6
गुरुहरी महंत स्वामी महाराज यांचे जोधपूर शहरात 19 सप्टेंबर रोजी आगमन होत आहे.

गुरुहरी महंत स्वामी महाराज यांचे जोधपूर शहरात 19 सप्टेंबर रोजी आगमन होत आहे.

6 / 6
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.