AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : फक्त या 3 गोष्टी सोडा, श्रीमंतीचा मार्ग होईल मोगळा; चाणक्य नीति काय सांगते?

आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

| Updated on: Aug 17, 2025 | 10:02 PM
Share
आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालायला लागू शकता. यात सर्वात पहिली बाब म्हणजे आळस सोडून द्या. श्रीमंत व्हायचे असेल तर आळस सोडून द्या, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालायला लागू शकता. यात सर्वात पहिली बाब म्हणजे आळस सोडून द्या. श्रीमंत व्हायचे असेल तर आळस सोडून द्या, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

2 / 5
तसेच तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे मित्रही चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळेच चांगल्या लोकांशीच मैत्री करा. तसेच चुकीच्या मित्रांची संगत लागलेली असेल तर ती तत्काळ सोडून द्यावी. यामुळे तुमचे पैसे वाचतील तसेच तुमचा वेळही वाचेल.

तसेच तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे मित्रही चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळेच चांगल्या लोकांशीच मैत्री करा. तसेच चुकीच्या मित्रांची संगत लागलेली असेल तर ती तत्काळ सोडून द्यावी. यामुळे तुमचे पैसे वाचतील तसेच तुमचा वेळही वाचेल.

3 / 5
तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैशाचा सदुपयोग करणे शिकायला हवे, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास तुम्हाला ते योग्य ठिकाणी लावता येतील. म्हणजेच पैसे वाचवून ते योग्य ठिकाणी लावले तर तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालू लागाल, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैशाचा सदुपयोग करणे शिकायला हवे, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास तुम्हाला ते योग्य ठिकाणी लावता येतील. म्हणजेच पैसे वाचवून ते योग्य ठिकाणी लावले तर तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालू लागाल, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.