AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : फक्त या 3 गोष्टी सोडा, श्रीमंतीचा मार्ग होईल मोगळा; चाणक्य नीति काय सांगते?

आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

| Updated on: Aug 17, 2025 | 10:02 PM
Share
आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालायला लागू शकता. यात सर्वात पहिली बाब म्हणजे आळस सोडून द्या. श्रीमंत व्हायचे असेल तर आळस सोडून द्या, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालायला लागू शकता. यात सर्वात पहिली बाब म्हणजे आळस सोडून द्या. श्रीमंत व्हायचे असेल तर आळस सोडून द्या, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

2 / 5
तसेच तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे मित्रही चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळेच चांगल्या लोकांशीच मैत्री करा. तसेच चुकीच्या मित्रांची संगत लागलेली असेल तर ती तत्काळ सोडून द्यावी. यामुळे तुमचे पैसे वाचतील तसेच तुमचा वेळही वाचेल.

तसेच तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे मित्रही चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळेच चांगल्या लोकांशीच मैत्री करा. तसेच चुकीच्या मित्रांची संगत लागलेली असेल तर ती तत्काळ सोडून द्यावी. यामुळे तुमचे पैसे वाचतील तसेच तुमचा वेळही वाचेल.

3 / 5
तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैशाचा सदुपयोग करणे शिकायला हवे, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास तुम्हाला ते योग्य ठिकाणी लावता येतील. म्हणजेच पैसे वाचवून ते योग्य ठिकाणी लावले तर तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालू लागाल, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैशाचा सदुपयोग करणे शिकायला हवे, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास तुम्हाला ते योग्य ठिकाणी लावता येतील. म्हणजेच पैसे वाचवून ते योग्य ठिकाणी लावले तर तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालू लागाल, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.