AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : फक्त या 3 गोष्टी सोडा, श्रीमंतीचा मार्ग होईल मोगळा; चाणक्य नीति काय सांगते?

आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

| Updated on: Aug 17, 2025 | 10:02 PM
Share
आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालायला लागू शकता. यात सर्वात पहिली बाब म्हणजे आळस सोडून द्या. श्रीमंत व्हायचे असेल तर आळस सोडून द्या, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालायला लागू शकता. यात सर्वात पहिली बाब म्हणजे आळस सोडून द्या. श्रीमंत व्हायचे असेल तर आळस सोडून द्या, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

2 / 5
तसेच तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे मित्रही चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळेच चांगल्या लोकांशीच मैत्री करा. तसेच चुकीच्या मित्रांची संगत लागलेली असेल तर ती तत्काळ सोडून द्यावी. यामुळे तुमचे पैसे वाचतील तसेच तुमचा वेळही वाचेल.

तसेच तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे मित्रही चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळेच चांगल्या लोकांशीच मैत्री करा. तसेच चुकीच्या मित्रांची संगत लागलेली असेल तर ती तत्काळ सोडून द्यावी. यामुळे तुमचे पैसे वाचतील तसेच तुमचा वेळही वाचेल.

3 / 5
तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैशाचा सदुपयोग करणे शिकायला हवे, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास तुम्हाला ते योग्य ठिकाणी लावता येतील. म्हणजेच पैसे वाचवून ते योग्य ठिकाणी लावले तर तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालू लागाल, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैशाचा सदुपयोग करणे शिकायला हवे, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास तुम्हाला ते योग्य ठिकाणी लावता येतील. म्हणजेच पैसे वाचवून ते योग्य ठिकाणी लावले तर तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालू लागाल, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.