AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : फक्त या 3 गोष्टी सोडा, श्रीमंतीचा मार्ग होईल मोगळा; चाणक्य नीति काय सांगते?

आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

| Updated on: Aug 17, 2025 | 10:02 PM
Share
आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थशास्त्र तसेच इतर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हटलं जातं. आज ते हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी खास तीन गोष्टी टाळव्यात असे सांगितले आहे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालायला लागू शकता. यात सर्वात पहिली बाब म्हणजे आळस सोडून द्या. श्रीमंत व्हायचे असेल तर आळस सोडून द्या, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालायला लागू शकता. यात सर्वात पहिली बाब म्हणजे आळस सोडून द्या. श्रीमंत व्हायचे असेल तर आळस सोडून द्या, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

2 / 5
तसेच तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे मित्रही चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळेच चांगल्या लोकांशीच मैत्री करा. तसेच चुकीच्या मित्रांची संगत लागलेली असेल तर ती तत्काळ सोडून द्यावी. यामुळे तुमचे पैसे वाचतील तसेच तुमचा वेळही वाचेल.

तसेच तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे मित्रही चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळेच चांगल्या लोकांशीच मैत्री करा. तसेच चुकीच्या मित्रांची संगत लागलेली असेल तर ती तत्काळ सोडून द्यावी. यामुळे तुमचे पैसे वाचतील तसेच तुमचा वेळही वाचेल.

3 / 5
तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैशाचा सदुपयोग करणे शिकायला हवे, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास तुम्हाला ते योग्य ठिकाणी लावता येतील. म्हणजेच पैसे वाचवून ते योग्य ठिकाणी लावले तर तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालू लागाल, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैशाचा सदुपयोग करणे शिकायला हवे, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास तुम्हाला ते योग्य ठिकाणी लावता येतील. म्हणजेच पैसे वाचवून ते योग्य ठिकाणी लावले तर तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने चालू लागाल, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा