AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी मनावर अगदी कोरुन ठेवा, आयुष्यात कधीच अपयश येणार नाही

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी मानवी कल्याण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जो व्यक्ती आपल्या जीवनात या धोरणांचा अवलंब करतो त्याला कधीही कोणतीही समस्या येत नाही. अशी मान्याता आहे.

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 8:15 AM
Share
प्रामाणिकपणा आणि शिस्त - चाणक्य नीतीनुसार, यशस्वी करिअरसाठी प्रामाणिकपणा आणि शिस्त आवश्यक आहे. जो माणूस या दोन गोष्टींच्या आधारे जागतो त्याला आयुष्यात कमी अडचणी येतात.

प्रामाणिकपणा आणि शिस्त - चाणक्य नीतीनुसार, यशस्वी करिअरसाठी प्रामाणिकपणा आणि शिस्त आवश्यक आहे. जो माणूस या दोन गोष्टींच्या आधारे जागतो त्याला आयुष्यात कमी अडचणी येतात.

1 / 5
चांगली वागणूक - चाणक्य नीतीनुसार आयुष्यात यश मिळवण्यासाठी व्यक्तीचे वर्तन चांगले असले पाहिजे. ज्या व्यक्तीची वाणी चांगली असते तो प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो.

चांगली वागणूक - चाणक्य नीतीनुसार आयुष्यात यश मिळवण्यासाठी व्यक्तीचे वर्तन चांगले असले पाहिजे. ज्या व्यक्तीची वाणी चांगली असते तो प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो.

2 / 5
जोखीम घेणारा - व्यक्ती नेहमी जोखीम घेण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. चाणक्य नीतीनुसार, जे लोक धोका पत्करतात त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नक्कीच यश मिळते.

जोखीम घेणारा - व्यक्ती नेहमी जोखीम घेण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. चाणक्य नीतीनुसार, जे लोक धोका पत्करतात त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नक्कीच यश मिळते.

3 / 5
टीमवर्क - चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीला कधीही एकट्याने यश मिळत नाही. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सांघिक काम करण्याची वृत्ती असली पाहिजे. जो सर्वाना सोबत घेऊन चालतो, तो काम चांगल्या प्रकारे पूर्ण करतो. उद्योगपती टाटाचे एक वाक्य आहे चर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहचायचे असेल तर एकटे चाला पण  जर तुमची ध्येय मोठी असतील तर एकत्र चाला.

टीमवर्क - चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीला कधीही एकट्याने यश मिळत नाही. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सांघिक काम करण्याची वृत्ती असली पाहिजे. जो सर्वाना सोबत घेऊन चालतो, तो काम चांगल्या प्रकारे पूर्ण करतो. उद्योगपती टाटाचे एक वाक्य आहे चर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहचायचे असेल तर एकटे चाला पण जर तुमची ध्येय मोठी असतील तर एकत्र चाला.

4 / 5
सामर्थ्य - चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने आपल्या क्षमतांची जाणीव ठेवली पाहिजे. माणसाने नेहमी त्याच्या क्षमतेनुसार काम केले पाहिजे. तसे न केल्यास भविष्यात नुकसान होऊ शकते.

सामर्थ्य - चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने आपल्या क्षमतांची जाणीव ठेवली पाहिजे. माणसाने नेहमी त्याच्या क्षमतेनुसार काम केले पाहिजे. तसे न केल्यास भविष्यात नुकसान होऊ शकते.

5 / 5
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...