आता अमरावतीहून मुंबई अवघ्या पावणे दोन तासात, 10 तास वाचले; आजपासून विमानसेवा सुरू
अमरावती विमानतळ आजपासून फुलफ्लेज सुरू होणार आहे. आधी या विमानाची सेवा फक्त व्हिआयपींसाठी होती. आता सामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे. रेल्वेने अमरावतीवरून मुंबईला यायला 12 तास लागतात. विमान सेवेमुळे हा अंतर अवघ्या पावणे दोन तासाचे होणार आहे. म्हणजे अमरावतीकरांचे 10 तास वाचणार आहेत.

1 / 9

2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटाची ऑफर
दुसऱ्या लग्नानंतर समंथा 'या' देशात गेली हनिमूनला
10 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार कोणत्या
दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड, आता काय?
डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?
थंडीत अक्रोड खाणं आरोग्यास किती लाभदायक? जाणून घ्या फायदे
