आता अमरावतीहून मुंबई अवघ्या पावणे दोन तासात, 10 तास वाचले; आजपासून विमानसेवा सुरू
अमरावती विमानतळ आजपासून फुलफ्लेज सुरू होणार आहे. आधी या विमानाची सेवा फक्त व्हिआयपींसाठी होती. आता सामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे. रेल्वेने अमरावतीवरून मुंबईला यायला 12 तास लागतात. विमान सेवेमुळे हा अंतर अवघ्या पावणे दोन तासाचे होणार आहे. म्हणजे अमरावतीकरांचे 10 तास वाचणार आहेत.

1 / 9

2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9
Follow Us
Jio चा स्वस्त प्लान, रोज 1.5GB डेटा, कॉलिंग आणि 84 दिवसांचा डेटा
फिटनेस अन् सौंदर्य क्वीन, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?
पोट साफ करायचंय, हे 5 सोपे प्रकार आजमावून पहा...
या भाकरीचे फायदे प्रचंड, लगेच आहारात समाविष्ठ करा...
पर्पल बिकिनीतील फोटोमुळे अंजली अरोरा पुन्हा चर्चेत, फोटो व्हायरल
निळ्या ड्रेसमधील ही मुलगी कोण? आहे प्रचंड चाहता वर्ग
