आता अमरावतीहून मुंबई अवघ्या पावणे दोन तासात, 10 तास वाचले; आजपासून विमानसेवा सुरू
अमरावती विमानतळ आजपासून फुलफ्लेज सुरू होणार आहे. आधी या विमानाची सेवा फक्त व्हिआयपींसाठी होती. आता सामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे. रेल्वेने अमरावतीवरून मुंबईला यायला 12 तास लागतात. विमान सेवेमुळे हा अंतर अवघ्या पावणे दोन तासाचे होणार आहे. म्हणजे अमरावतीकरांचे 10 तास वाचणार आहेत.

1 / 9

2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9
Follow Us
अति सुंदर, पिवळ्या साडीत मराठी अभिनेत्रीचा हॉट लूक, फोटोवरून...
लाल साडीमधील ही अभिनेत्री गिरिजा ओकला देते टक्कर, सौंदर्य पाहून...
सई ताम्हणकरचे 6 सर्वात बोल्ड लूक, ज्यांची रंगली होती प्रचंड चर्चा
डोकेदुखी होत असेल तर काय उपाय करावेत ?
हिमालयाची सीमा कोणत्या पाच देशांना लागून आहे ?
IPL : डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, यशस्वी कितव्या स्थानी?
