AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND-AUS : संतापलेल्या क्रिकेट चाहत्यांचा सोशल मीडियावर कहर

प्रथम फलंदाजी करीत असताना टीम इंडियाने 208 एव्हढी मोठी धावसंख्या उभारली होती

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 22, 2022 | 9:11 AM
Share
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना नागपूरमध्ये हारल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांवरती जोरदार टीका करण्यात आली. आशिया चषकात खराब कामगिरी केल्यानंतर सुद्धा टीममध्ये संधी दिल्याने चाहत्यांनी सिलेक्श टीमवरती टीका केली होती.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना नागपूरमध्ये हारल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांवरती जोरदार टीका करण्यात आली. आशिया चषकात खराब कामगिरी केल्यानंतर सुद्धा टीममध्ये संधी दिल्याने चाहत्यांनी सिलेक्श टीमवरती टीका केली होती.

1 / 4
प्रथम फलंदाजी करीत असताना टीम इंडियाने 208 एव्हढी मोठी धावसंख्या उभारली होती. केएल राहूल, हार्दीक पांड्या आणि सुर्यकुमार यादव यांनी चांगली फलंदाजी केली.

प्रथम फलंदाजी करीत असताना टीम इंडियाने 208 एव्हढी मोठी धावसंख्या उभारली होती. केएल राहूल, हार्दीक पांड्या आणि सुर्यकुमार यादव यांनी चांगली फलंदाजी केली.

2 / 4
अजून दोन सामने बाकी आहेत, त्या सामन्यात खेळाडू कसे खेळ करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही खेळाडू तंदुरुस्त असून सुद्धा त्यांना संधी न दिल्याने रवी शास्त्री संपापले होते.

अजून दोन सामने बाकी आहेत, त्या सामन्यात खेळाडू कसे खेळ करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही खेळाडू तंदुरुस्त असून सुद्धा त्यांना संधी न दिल्याने रवी शास्त्री संपापले होते.

3 / 4
निराश झालेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावरती खेळाडूंच्या मीम्स व्हायरल केल्या आहे. त्याध्ये अधिक गोलंदाजांच्या मीम्स आहेत. भुवनेश्वर कुमार याची गोलंदाजी खराब होत असल्याने त्याचा फटका टीम इंडियाला बसत आहे. विशेष म्हणजे गोलंदाजांवरती टीका होत आहे.

निराश झालेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावरती खेळाडूंच्या मीम्स व्हायरल केल्या आहे. त्याध्ये अधिक गोलंदाजांच्या मीम्स आहेत. भुवनेश्वर कुमार याची गोलंदाजी खराब होत असल्याने त्याचा फटका टीम इंडियाला बसत आहे. विशेष म्हणजे गोलंदाजांवरती टीका होत आहे.

4 / 4
Follow Us
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत
'विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही'
विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही; बजरंग सोनवणे यांचा दावा, सीडीआर पुराव्यासाठी आव्हान
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध; पारसनाथ तिवारी न्यायालयात जाणार.
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू