AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा वेंगाची नवी भविष्यवाणी समोर, पृथ्वीतलावरील माणसं धोक्यात, भयंकर संकट येणार!

बाबा वेंगा या अशा भविष्यवेत्त्या होऊन गेल्या ज्यांची अनेक भाकितं खरी ठरलेली आहेत. म्हणूनच त्यांनी केलेल्या भविष्यवाणीची जगभरात दखल घेतली जाते. त्यांनी हयात असतानाच पुढच्या शेकडो वर्षांची भविष्यवाणी करून ठेवलेली आहे. आता त्यांची एक नवी भविष्यवाणी समोर आली आहे.

| Updated on: Aug 13, 2025 | 3:37 PM
Share
बाबा वेंगाची नवी भविष्यवाणी समोर, पृथ्वीतलावरील माणसं धोक्यात, भयंकर संकट येणार!

1 / 5
त्यांची भविष्यवाणी हे सांकेतिक स्वरुपाची असते. म्हणजेच त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचे अर्थ काढावे लागतात. त्या आज हयात नसल्या तरी त्यांच्या भविष्यवाणीचे गांभीर्य आजही टिकून आहे. त्यांची काही दिवसांपूर्वी डबल फायरची भविष्यवाणी समोर आली होती.

त्यांची भविष्यवाणी हे सांकेतिक स्वरुपाची असते. म्हणजेच त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचे अर्थ काढावे लागतात. त्या आज हयात नसल्या तरी त्यांच्या भविष्यवाणीचे गांभीर्य आजही टिकून आहे. त्यांची काही दिवसांपूर्वी डबल फायरची भविष्यवाणी समोर आली होती.

2 / 5
डबल फायरच्या भाकि‍तानंतर आता बाबा वेंगा यांची आणखी एक हादरवून टाकणारी भविष्यवाणी समोर आली आहे. त्यांनी 3005 साली पृथ्वीवर तसेच माणसांवर मोठं संकट येणार असल्याचं सांगितलंय.

डबल फायरच्या भाकि‍तानंतर आता बाबा वेंगा यांची आणखी एक हादरवून टाकणारी भविष्यवाणी समोर आली आहे. त्यांनी 3005 साली पृथ्वीवर तसेच माणसांवर मोठं संकट येणार असल्याचं सांगितलंय.

3 / 5
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 3005 साली माणूष्य आणि एलियन्स यांच्यात मोठं युद्ध होणार आहे. हे युद्ध झालेच तर पृथ्वीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच माणूसही संकटात सापडू शकतो. त्यामुळेच आता ही भविष्यवाणी खरी ठरली तर काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 3005 साली माणूष्य आणि एलियन्स यांच्यात मोठं युद्ध होणार आहे. हे युद्ध झालेच तर पृथ्वीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच माणूसही संकटात सापडू शकतो. त्यामुळेच आता ही भविष्यवाणी खरी ठरली तर काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.