AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MTHL | शिवडी-न्हावा शेवा पुलामुळे ‘या’ तीन ठिकाणांना मोठा फायदा, 18 हजार कोटीच्या प्रोजेक्टला कर्ज कोणी दिलं?

Mumbai Trans Harbour Link | आज अटल सेतूच उद्घाटन होणार आहे, म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक. या ब्रिजमुळे मुंबईकरांना थेट काय फायदा होणार? ते समजून घ्या. हा प्रोजेक्ट कोणी पूर्ण केला? त्यासाठी इतक्या हजार कोटीच अर्थसहाय्य कोणी दिलं?

| Updated on: Jan 12, 2024 | 11:15 AM
Share
आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू सागरी पुलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या पुलामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला काय फायदा होणार आहे? ते जाणून घ्या.

आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू सागरी पुलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या पुलामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला काय फायदा होणार आहे? ते जाणून घ्या.

1 / 5
2017 साली महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) शिवडी-न्हावा शेवा पूल बांधण्याची जबाबदारी दिली. जापान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सनीने हा ब्रिज बांधायला 18 हजार कोटी रुपये कर्ज दिलं.

2017 साली महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) शिवडी-न्हावा शेवा पूल बांधण्याची जबाबदारी दिली. जापान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सनीने हा ब्रिज बांधायला 18 हजार कोटी रुपये कर्ज दिलं.

2 / 5
दक्षिण मुंबईतील शिवडी येथून सुरु होणारा हा ब्रिज ठाणे खाडी करुन रायगड जिल्ह्यातील उरण येथील न्हावा शेवा येथील चिरले गावात संपणार आहे.

दक्षिण मुंबईतील शिवडी येथून सुरु होणारा हा ब्रिज ठाणे खाडी करुन रायगड जिल्ह्यातील उरण येथील न्हावा शेवा येथील चिरले गावात संपणार आहे.

3 / 5
या ब्रिजमुळे तीन ठिकाणांना सर्वात जास्त फायदा होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा हायवे. मुंबईतून बाहेर जाणारे आणि मुंबईत येणाऱ्यांचा यामुळे प्रवासाचे काहीतास वाचणार आहेत.

या ब्रिजमुळे तीन ठिकाणांना सर्वात जास्त फायदा होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा हायवे. मुंबईतून बाहेर जाणारे आणि मुंबईत येणाऱ्यांचा यामुळे प्रवासाचे काहीतास वाचणार आहेत.

4 / 5
या ब्रिजमुळे मुंबईतून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर गर्दीच्यावेळी सुद्धा काही मिनिटात पोहोचता येईल. आतापर्यंत पनवेल मुंबईवरुन खूप लांब होतं. ते सुद्धा फार जवळ येणार आहे.

या ब्रिजमुळे मुंबईतून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर गर्दीच्यावेळी सुद्धा काही मिनिटात पोहोचता येईल. आतापर्यंत पनवेल मुंबईवरुन खूप लांब होतं. ते सुद्धा फार जवळ येणार आहे.

5 / 5
Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.