AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमवारी मोती, तर शुक्रवारी हिरा; कोणत्या दिवशी कोणते रत्न घालावे? जाणून घ्या

भारतीय ज्योतिषशास्त्रात रत्न धारण करणे महत्त्वाचे आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार योग्य दिवशी रत्न धारण केल्यास जीवनात सुख-समृद्धी येते, समस्या दूर होतात. आत्मविश्वास, मनःशांती वाढते.

| Updated on: Nov 10, 2025 | 4:06 PM
Share
भारतीय ज्योतिषशास्त्रात रत्न धारण करण्याला विशेष महत्त्व असते. ग्रहांची स्थिती आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या लक्षात घेऊन रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

भारतीय ज्योतिषशास्त्रात रत्न धारण करण्याला विशेष महत्त्व असते. ग्रहांची स्थिती आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या लक्षात घेऊन रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

1 / 10
योग्य दिवशी आणि योग्य विधीने धारण केलेले रत्न जीवनात सुख-समृद्धी आणून समस्या दूर करतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार आठवड्याच्या कोणत्या दिवशी कोणते रत्न धारण करणे सर्वात शुभ ठरते, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

योग्य दिवशी आणि योग्य विधीने धारण केलेले रत्न जीवनात सुख-समृद्धी आणून समस्या दूर करतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार आठवड्याच्या कोणत्या दिवशी कोणते रत्न धारण करणे सर्वात शुभ ठरते, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

2 / 10
रविवार हा ग्रहांचा राजा मानला जाणाऱ्या सूर्य ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी माणिक रत्न धारण केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. त्याला समाजात मान-सन्मान मिळतो. सरकारी नोकरी आणि राजकारणातील लोकांसाठी हे रत्न अत्यंत शुभ मानले जाते.

रविवार हा ग्रहांचा राजा मानला जाणाऱ्या सूर्य ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी माणिक रत्न धारण केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. त्याला समाजात मान-सन्मान मिळतो. सरकारी नोकरी आणि राजकारणातील लोकांसाठी हे रत्न अत्यंत शुभ मानले जाते.

3 / 10
सोमवार हा चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. मोती हे चंद्राचे रत्न असल्यामुळे या दिवशी ते धारण केल्यास मन शांत राहते. यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. तसेच मानसिक तणाव कमी होतो.

सोमवार हा चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. मोती हे चंद्राचे रत्न असल्यामुळे या दिवशी ते धारण केल्यास मन शांत राहते. यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. तसेच मानसिक तणाव कमी होतो.

4 / 10
मंगळवारचा स्वामी मंगळ आहे. लाल मूंगा (Red Coral) धारण केल्याने व्यक्तीमध्ये साहस, ऊर्जा आणि शारीरिक बळ वाढते. तसेच भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो.

मंगळवारचा स्वामी मंगळ आहे. लाल मूंगा (Red Coral) धारण केल्याने व्यक्तीमध्ये साहस, ऊर्जा आणि शारीरिक बळ वाढते. तसेच भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो.

5 / 10
बुधवार हा बुध ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी पन्ना (Emerald) धारण केल्यास बुध ग्रहाची सकारात्मक ऊर्जा त्वरित मिळते. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते. तसेच व्यवसायात प्रगती होते.

बुधवार हा बुध ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी पन्ना (Emerald) धारण केल्यास बुध ग्रहाची सकारात्मक ऊर्जा त्वरित मिळते. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते. तसेच व्यवसायात प्रगती होते.

6 / 10
गुरुवार हा बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रहाचा दिवस आहे. पुखराज (Yellow Sapphire) धारण केल्याने ज्ञान, धर्म आणि समृद्धी वाढते. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी हे रत्न प्रभावी ठरते.

गुरुवार हा बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रहाचा दिवस आहे. पुखराज (Yellow Sapphire) धारण केल्याने ज्ञान, धर्म आणि समृद्धी वाढते. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी हे रत्न प्रभावी ठरते.

7 / 10
शुक्रवार शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, जो प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक आहे. या दिवशी हिरा (Diamond) धारण केल्याने जीवनात सुख-वैभव आणि शांतता येते.

शुक्रवार शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, जो प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक आहे. या दिवशी हिरा (Diamond) धारण केल्याने जीवनात सुख-वैभव आणि शांतता येते.

8 / 10
शनिवार हा कर्म दाता शनि ग्रहाचा दिवस आहे. नीलम  (Blue Sapphire) धारण केल्याने व्यक्तीला शनि ग्रहाची सकारात्मकता प्राप्त होते. यामुळे एकाग्रता, शिस्त आणि चुनौत्यांचा सामना करण्याची शक्ती मिळते.

शनिवार हा कर्म दाता शनि ग्रहाचा दिवस आहे. नीलम (Blue Sapphire) धारण केल्याने व्यक्तीला शनि ग्रहाची सकारात्मकता प्राप्त होते. यामुळे एकाग्रता, शिस्त आणि चुनौत्यांचा सामना करण्याची शक्ती मिळते.

9 / 10
(टीप -  रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या कुंडलीचे विश्लेषण करून तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे रत्न धारण करण्यापूर्वी काळजी घ्यावी.)

(टीप - रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या कुंडलीचे विश्लेषण करून तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे रत्न धारण करण्यापूर्वी काळजी घ्यावी.)

10 / 10
Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस