AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahabaleshwar : महाबळेश्वरपासून 200 किलोमीटर अंतरावर आहेत या सुंदर जागा, तुम्ही करु शकता एक्सप्लोर

Mahabaleshwar : महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशन्सपैकी एक आहे. महाबळेश्वर हे डोंगररांगांच नैसर्गिक सौंदर्य आणि चारही बाजूला असलेली हिरवळ यासाठी प्रसिद्ध आहे. मान्सूनच्या पावसात महाबळेश्वरच सौंदर्य अजून वाढतं. महाबळेश्वरपासून 250 किलोमीटरच्या अंतरावर अजूनही काही सुंदर ठिकाणं आहेत.

| Updated on: Jul 14, 2025 | 4:32 PM
Share
महाबळेश्वरपासून लोणावळा जवळपास 180 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही इथे जाण्याचा प्लान करु शकता. इथे एक्सप्लोर करण्यासाठी टायगर लीप, भुशी डॅम, राजमाची किल्ला, लोहागढ किल्ला, पवना डॅम आणि कार्ला गुफेसारख्या सुंदर जागा आहेत. डिसेंबर ते जानेवारी ही लोणावळा फिरण्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे.  ( Credit : Getty Images )

महाबळेश्वरपासून लोणावळा जवळपास 180 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही इथे जाण्याचा प्लान करु शकता. इथे एक्सप्लोर करण्यासाठी टायगर लीप, भुशी डॅम, राजमाची किल्ला, लोहागढ किल्ला, पवना डॅम आणि कार्ला गुफेसारख्या सुंदर जागा आहेत. डिसेंबर ते जानेवारी ही लोणावळा फिरण्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे. ( Credit : Getty Images )

1 / 5
विसापूर किल्ला हा महाराष्ट्रात स्थित असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. महाबळेश्वरपासून 180 किमी अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला मजबुती आणि ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध आहे. इथे फिरायला जाण्यासाठी सर्वात योग्य वेळ मान्सून नंतर ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंतची असते.

विसापूर किल्ला हा महाराष्ट्रात स्थित असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. महाबळेश्वरपासून 180 किमी अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला मजबुती आणि ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध आहे. इथे फिरायला जाण्यासाठी सर्वात योग्य वेळ मान्सून नंतर ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंतची असते.

2 / 5
कोरीगढ किल्ला लोणावळ्याच्या जवळ आहे. महाबळेश्वरपासून जवळपास 170 ते 180 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला आपलं ऐतिहासिक महत्त्व आणि ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे. डोंगरावर असलेल्या या किल्ल्याच्या आसपासच दृश्य खूप सुंदर असतं. सप्टेंबर ते मार्च हा किल्ल्यावर जाण्यासाठीचा योग्य काळ आहे.

कोरीगढ किल्ला लोणावळ्याच्या जवळ आहे. महाबळेश्वरपासून जवळपास 170 ते 180 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला आपलं ऐतिहासिक महत्त्व आणि ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे. डोंगरावर असलेल्या या किल्ल्याच्या आसपासच दृश्य खूप सुंदर असतं. सप्टेंबर ते मार्च हा किल्ल्यावर जाण्यासाठीचा योग्य काळ आहे.

3 / 5
अक्षी बीच हा महाराष्ट्र अलिबागमध्ये स्थित एक शांत आणि सुंदर बीच आहे. हा बीच शांत वातावरण आणि स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. बीचच्या चारही बाजूला हिरवळ आहे. त्यामुळे नैसर्गिक दृश्य अजून सुंदर होतं. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्यावेळी इथे सुंदर दृश्य दिसतं. महाबळेश्वरपासून हा बीच 170 किमी अंतरावर आहे.

अक्षी बीच हा महाराष्ट्र अलिबागमध्ये स्थित एक शांत आणि सुंदर बीच आहे. हा बीच शांत वातावरण आणि स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. बीचच्या चारही बाजूला हिरवळ आहे. त्यामुळे नैसर्गिक दृश्य अजून सुंदर होतं. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्यावेळी इथे सुंदर दृश्य दिसतं. महाबळेश्वरपासून हा बीच 170 किमी अंतरावर आहे.

4 / 5
मालगुंड बीच, महाबळेश्वरपासून 200 किमी अंतरावर आहे. स्वच्छ वातावरण आणि सफेद रेतीसाठी हा बीच ओळखला जातो. मालगुंड मराठी कवी केशवसूत यांचं जन्मस्थान आहे. इथे एक संग्रहालय सुद्धा आहे.

मालगुंड बीच, महाबळेश्वरपासून 200 किमी अंतरावर आहे. स्वच्छ वातावरण आणि सफेद रेतीसाठी हा बीच ओळखला जातो. मालगुंड मराठी कवी केशवसूत यांचं जन्मस्थान आहे. इथे एक संग्रहालय सुद्धा आहे.

5 / 5
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.