AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात फक्त या चार वस्तू आणा अन्…पाहायला मिळणार चमत्कारिक लाभ!

लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे. या महिन्यात चार खास वस्तू खरेदी करून आणल्या तर तुमचं नशीब बदलू शकतं.

| Updated on: Jul 01, 2025 | 9:32 PM
Share
पुढच्या काही दिवसांत श्रावण महिना चालू होणार आहे. महादेवाच्या भक्तीसाठी हा महिना फार पवित्र मानला जातो. भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास ठेवला जातो. येत्या 11 जुलैपासून श्रावण महिना चालू होत आहे. तर 9 ऑगस्ट रोजी श्रावण महिना संपले. त्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदावी यासाटी काही वस्तूंची खरेदी करावी.

पुढच्या काही दिवसांत श्रावण महिना चालू होणार आहे. महादेवाच्या भक्तीसाठी हा महिना फार पवित्र मानला जातो. भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास ठेवला जातो. येत्या 11 जुलैपासून श्रावण महिना चालू होत आहे. तर 9 ऑगस्ट रोजी श्रावण महिना संपले. त्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदावी यासाटी काही वस्तूंची खरेदी करावी.

1 / 5
भगवान शिवाला भस्म फार प्रिय असते. त्यामुळे श्रावण महिन्यात घरी भस्म नक्की घेऊन यावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.

भगवान शिवाला भस्म फार प्रिय असते. त्यामुळे श्रावण महिन्यात घरी भस्म नक्की घेऊन यावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.

2 / 5
भगवान महादेवाच्या हातात नेमही डमरू असते. ज्या घरात डमरू असते, त्या घरात अशुभ गटना घडत नाही. डमरूच्या आवाजामुळे घरातील वातावरण तणावमुक्त राहते.

भगवान महादेवाच्या हातात नेमही डमरू असते. ज्या घरात डमरू असते, त्या घरात अशुभ गटना घडत नाही. डमरूच्या आवाजामुळे घरातील वातावरण तणावमुक्त राहते.

3 / 5
श्रावण महिन्यात घरी चांदी किंवा तांब्याचे त्रिशूळ आणू शकता.त्रिशूळाची पाजू केल्यावर वाईट शक्तींचा नाश होतो.

श्रावण महिन्यात घरी चांदी किंवा तांब्याचे त्रिशूळ आणू शकता.त्रिशूळाची पाजू केल्यावर वाईट शक्तींचा नाश होतो.

4 / 5
श्रावण महिन्यात घरात रुद्राक्ष जरूर घेऊन यावे.घरात रुद्राक्ष आणल्याने प्रगतीतील अडथळे दूर होतात. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

श्रावण महिन्यात घरात रुद्राक्ष जरूर घेऊन यावे.घरात रुद्राक्ष आणल्याने प्रगतीतील अडथळे दूर होतात. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.