AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ‘मिनी कश्मीर’, सौंदर्य पाहून प्रेमात पडाल, मे महिन्यातही तिथे वाजते थंडी, कुठे आहे हे ठिकाण?

उन्हाळा संपण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. अशातच जर तुम्हाला सुट्टी संपण्याच्या आधी एखाद्या ठंड हवेच्या ठिकाणी भेट देयची असेल तर हे ठिकाण आहे सर्वात बेस्ट. पर्यटकांची असते प्रचंड गर्दी. कुठे आहे हे ठिकाण?

| Updated on: May 12, 2026 | 5:22 PM
Share
मे महिना संपण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता जर तुम्हाला सुट्टी संपण्याआधी एखाद्या हिल स्टेशनला भेट देयची असेल तर भारतातील हे ठिकाण आहे सर्वात बेस्ट. जेथे गेल्यावर पुन्हा परत येण्याची होत नाही इच्छा.

मे महिना संपण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता जर तुम्हाला सुट्टी संपण्याआधी एखाद्या हिल स्टेशनला भेट देयची असेल तर भारतातील हे ठिकाण आहे सर्वात बेस्ट. जेथे गेल्यावर पुन्हा परत येण्याची होत नाही इच्छा.

1 / 5
छत्तीसगड राज्य आपल्या समृद्ध नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथील डोंगररांगा, दाट जंगलं आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. अशाच रमणीय ठिकाणांपैकी एक म्हणजे चैतुरगड.

छत्तीसगड राज्य आपल्या समृद्ध नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथील डोंगररांगा, दाट जंगलं आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. अशाच रमणीय ठिकाणांपैकी एक म्हणजे चैतुरगड.

2 / 5
कोरबा जिल्ह्यातील उंच पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण ‘छत्तीसगडचे मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. येथील थंड हवामान, हिरवागार परिसर आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांना अगदी काश्मीरमध्ये आल्याचा अनुभव मिळतो.

कोरबा जिल्ह्यातील उंच पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण ‘छत्तीसगडचे मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. येथील थंड हवामान, हिरवागार परिसर आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांना अगदी काश्मीरमध्ये आल्याचा अनुभव मिळतो.

3 / 5
समुद्रसपाटीपासून सुमारे 3060 मीटर उंचीवर वसलेल्या चैतुरगडचे हवामान वर्षभर आल्हाददायक राहते. विशेष म्हणजे, संपूर्ण परिसर उन्हाच्या तडाख्याने तापलेला असताना चैतुरगडमध्ये मात्र गारवा अनुभवायला मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात पर्यटनासाठी हे ठिकाण पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे 3060 मीटर उंचीवर वसलेल्या चैतुरगडचे हवामान वर्षभर आल्हाददायक राहते. विशेष म्हणजे, संपूर्ण परिसर उन्हाच्या तडाख्याने तापलेला असताना चैतुरगडमध्ये मात्र गारवा अनुभवायला मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात पर्यटनासाठी हे ठिकाण पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.

4 / 5
चैतुरगडच्या डोंगरशिखरावर वसलेले देवी महिषासुरमर्दिनीचे प्राचीन मंदिर हे भक्तांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे मंदिर पर्यटकांना अध्यात्मिक शांततेचा अनुभव देते.

चैतुरगडच्या डोंगरशिखरावर वसलेले देवी महिषासुरमर्दिनीचे प्राचीन मंदिर हे भक्तांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे मंदिर पर्यटकांना अध्यात्मिक शांततेचा अनुभव देते.

5 / 5
Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...