AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांचे 5 मोलाचे उपदेश, पालन केलं तर यश पायाशी लोळण घेईल!

चाणक्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पाच उपाय सांगितलेले आहेत. या पाच उपदेशांची अंमलबजावणी केली तर यश हमखास मिळतेच, असे सांगितले जाते.

| Updated on: Jul 11, 2025 | 8:30 PM
Share
आचार्य चाणक्य राजकारण, कुटनीतीमध्ये चांगलेच पारंगत होते. त्यांनी व्यक्तीच्या विकासासाठीदेखील अनेक सल्ले दिलेले आहेत. चाणक्य नीतिचे पाच नियम पाळले तर आयुष्यात फार मोठा बदल होऊ शकतो.

आचार्य चाणक्य राजकारण, कुटनीतीमध्ये चांगलेच पारंगत होते. त्यांनी व्यक्तीच्या विकासासाठीदेखील अनेक सल्ले दिलेले आहेत. चाणक्य नीतिचे पाच नियम पाळले तर आयुष्यात फार मोठा बदल होऊ शकतो.

1 / 7
आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी कमी बोलायला हवं. कमी बोलून विचार करण्यावर अधिक भर द्यायला हवा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतल्याने यश मिळण्याची शक्यता वाढते. तसेच जेवढं आवश्यक असेल तेवढंच बोलायला हवं.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी कमी बोलायला हवं. कमी बोलून विचार करण्यावर अधिक भर द्यायला हवा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतल्याने यश मिळण्याची शक्यता वाढते. तसेच जेवढं आवश्यक असेल तेवढंच बोलायला हवं.

2 / 7
आचार्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे तुमची गुपितं कधीच कोणाला सांगू नका. तुमचे खासगी आयुष्यही कधीच कोणाला सांगू नये. जी व्यक्ती आपली गुपितं सांगते त्याला नेहमी दगा मिळतो.

आचार्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे तुमची गुपितं कधीच कोणाला सांगू नका. तुमचे खासगी आयुष्यही कधीच कोणाला सांगू नये. जी व्यक्ती आपली गुपितं सांगते त्याला नेहमी दगा मिळतो.

3 / 7
आचार्य चाणक्य यांच्यानुसार वेळेची किंमत ओळखायला हवी. वेळ हेच सर्वात मोठे धन आहे, असे चाणक्य सांगात. तसेच वेळेचा योग्य वापर केल्यास मोठी प्रगती होऊ शकते, असे चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आलेले आहे.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार वेळेची किंमत ओळखायला हवी. वेळ हेच सर्वात मोठे धन आहे, असे चाणक्य सांगात. तसेच वेळेचा योग्य वापर केल्यास मोठी प्रगती होऊ शकते, असे चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आलेले आहे.

4 / 7
आचार्य चाणक्य यांनी चुकीच्या लोकांशी कधीच मैत्री करू नका, असे सांगितलेले आहे. चुकीच्या लोकांपासून दूर राहिल्यास तुमच्या मनाला शांती मिळते तसेच आयुष्यात स्थैर्य येते.

आचार्य चाणक्य यांनी चुकीच्या लोकांशी कधीच मैत्री करू नका, असे सांगितलेले आहे. चुकीच्या लोकांपासून दूर राहिल्यास तुमच्या मनाला शांती मिळते तसेच आयुष्यात स्थैर्य येते.

5 / 7
आचार्य चाणक्य सांगतात की नेहमी स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. आत्मविश्वास हे यशाचं गमक आहे. त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

आचार्य चाणक्य सांगतात की नेहमी स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. आत्मविश्वास हे यशाचं गमक आहे. त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

6 / 7
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

7 / 7
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.