AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात या गोष्टींपासून राहा नेहमी दूर, धाडस केलं की संकट आलंच; चाणक्यनीती काय सांगते?

आचार्य चाणक्य यांनी अनेक मोलाची शिकवण दिलेली आहे. त्यांनी कोणत्या स्थितीत धाडस करू नये, याबाबत सांगितलेले आहे. तुम्ही धाडस करण्याची चूक केली तर तुमचे नुकसान होऊ शकते.

| Updated on: Feb 04, 2026 | 12:45 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. या संदेशांचे पालन केले तर जगात तुम्ही एक संपन्न आयुष्य जगू शकता. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी धाडस करू नये असे सांगितले आहे. या पाच गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या..

आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. या संदेशांचे पालन केले तर जगात तुम्ही एक संपन्न आयुष्य जगू शकता. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी धाडस करू नये असे सांगितले आहे. या पाच गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या..

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार राग आलेली व्यक्ती ही विनाशास कारण बनते. राग आलेली व्यक्ती रागाच्या भरात काहीही करू शकते. एकदा राग आला की विचार करण्याची शक्ती संपून जाते. त्यामुळेच राग आलेल्या व्यक्तीपासून दूर राहा. राग शांत झाल्यानंतर त्या व्यक्तीशी चर्चा करून वाद मिटवा.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार राग आलेली व्यक्ती ही विनाशास कारण बनते. राग आलेली व्यक्ती रागाच्या भरात काहीही करू शकते. एकदा राग आला की विचार करण्याची शक्ती संपून जाते. त्यामुळेच राग आलेल्या व्यक्तीपासून दूर राहा. राग शांत झाल्यानंतर त्या व्यक्तीशी चर्चा करून वाद मिटवा.

2 / 5
आचर्य चाणक्य यांच्यानुसार तुमच्यासमोर स्तिती नाजूक असेल तर उगीचच काहीही करण्याचे धाडस करू नका. तुमच्याकडे किती साधने आहेत, पैसे किती आहेत याचा सारासार विचार करूनच कोणतेही काम करावे. अन्यथा ऐनवेळी तुमच्यावर मोठे संकट ओढावू शकते. योग्य रणनीती बनवल्यास तुम्हाला संकटकाळातही यश मिळू शकते.

आचर्य चाणक्य यांच्यानुसार तुमच्यासमोर स्तिती नाजूक असेल तर उगीचच काहीही करण्याचे धाडस करू नका. तुमच्याकडे किती साधने आहेत, पैसे किती आहेत याचा सारासार विचार करूनच कोणतेही काम करावे. अन्यथा ऐनवेळी तुमच्यावर मोठे संकट ओढावू शकते. योग्य रणनीती बनवल्यास तुम्हाला संकटकाळातही यश मिळू शकते.

3 / 5
तुमचा शत्रू फारच शक्तिशाली असेल तर त्याला थेट आव्हान देणे टाळा. याउलट बुद्धीचातुर्याने त्याच्याशी सामना करा. बुद्धीचा वापर करून त्याचा कसा पराभव करता येईल, यावर विचार करा. असे केल्याने तुमची शक्ती वाचेल सोबतच शक्तिशाली शत्रूवर तुम्हाला मात करता येईल.

तुमचा शत्रू फारच शक्तिशाली असेल तर त्याला थेट आव्हान देणे टाळा. याउलट बुद्धीचातुर्याने त्याच्याशी सामना करा. बुद्धीचा वापर करून त्याचा कसा पराभव करता येईल, यावर विचार करा. असे केल्याने तुमची शक्ती वाचेल सोबतच शक्तिशाली शत्रूवर तुम्हाला मात करता येईल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा