AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात या गोष्टींपासून राहा नेहमी दूर, धाडस केलं की संकट आलंच; चाणक्यनीती काय सांगते?

आचार्य चाणक्य यांनी अनेक मोलाची शिकवण दिलेली आहे. त्यांनी कोणत्या स्थितीत धाडस करू नये, याबाबत सांगितलेले आहे. तुम्ही धाडस करण्याची चूक केली तर तुमचे नुकसान होऊ शकते.

| Updated on: Feb 04, 2026 | 12:45 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. या संदेशांचे पालन केले तर जगात तुम्ही एक संपन्न आयुष्य जगू शकता. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी धाडस करू नये असे सांगितले आहे. या पाच गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या..

आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. या संदेशांचे पालन केले तर जगात तुम्ही एक संपन्न आयुष्य जगू शकता. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी धाडस करू नये असे सांगितले आहे. या पाच गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या..

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार राग आलेली व्यक्ती ही विनाशास कारण बनते. राग आलेली व्यक्ती रागाच्या भरात काहीही करू शकते. एकदा राग आला की विचार करण्याची शक्ती संपून जाते. त्यामुळेच राग आलेल्या व्यक्तीपासून दूर राहा. राग शांत झाल्यानंतर त्या व्यक्तीशी चर्चा करून वाद मिटवा.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार राग आलेली व्यक्ती ही विनाशास कारण बनते. राग आलेली व्यक्ती रागाच्या भरात काहीही करू शकते. एकदा राग आला की विचार करण्याची शक्ती संपून जाते. त्यामुळेच राग आलेल्या व्यक्तीपासून दूर राहा. राग शांत झाल्यानंतर त्या व्यक्तीशी चर्चा करून वाद मिटवा.

2 / 5
आचर्य चाणक्य यांच्यानुसार तुमच्यासमोर स्तिती नाजूक असेल तर उगीचच काहीही करण्याचे धाडस करू नका. तुमच्याकडे किती साधने आहेत, पैसे किती आहेत याचा सारासार विचार करूनच कोणतेही काम करावे. अन्यथा ऐनवेळी तुमच्यावर मोठे संकट ओढावू शकते. योग्य रणनीती बनवल्यास तुम्हाला संकटकाळातही यश मिळू शकते.

आचर्य चाणक्य यांच्यानुसार तुमच्यासमोर स्तिती नाजूक असेल तर उगीचच काहीही करण्याचे धाडस करू नका. तुमच्याकडे किती साधने आहेत, पैसे किती आहेत याचा सारासार विचार करूनच कोणतेही काम करावे. अन्यथा ऐनवेळी तुमच्यावर मोठे संकट ओढावू शकते. योग्य रणनीती बनवल्यास तुम्हाला संकटकाळातही यश मिळू शकते.

3 / 5
तुमचा शत्रू फारच शक्तिशाली असेल तर त्याला थेट आव्हान देणे टाळा. याउलट बुद्धीचातुर्याने त्याच्याशी सामना करा. बुद्धीचा वापर करून त्याचा कसा पराभव करता येईल, यावर विचार करा. असे केल्याने तुमची शक्ती वाचेल सोबतच शक्तिशाली शत्रूवर तुम्हाला मात करता येईल.

तुमचा शत्रू फारच शक्तिशाली असेल तर त्याला थेट आव्हान देणे टाळा. याउलट बुद्धीचातुर्याने त्याच्याशी सामना करा. बुद्धीचा वापर करून त्याचा कसा पराभव करता येईल, यावर विचार करा. असे केल्याने तुमची शक्ती वाचेल सोबतच शक्तिशाली शत्रूवर तुम्हाला मात करता येईल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.