AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ‘या’ लोकांशी वाद घातला तर संकटात अडकलाच समजा

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि दिलेले उपदेश हे मानवाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरतात. चाणक्य यांच्यानुसार मनुष्याने आयुष्यात कधीही या लोकांशी वाद घालू नये. असे करणे केवळ तुमच्यासाठीच नुकसानकारक ठरू शकते.

| Updated on: Apr 14, 2023 | 9:57 PM
Share
आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रातही माहिर होते. चाणक्य यांनी सांगितलेली निती आजही प्रासंगिक असल्याची प्रचिती वेळोवेळी येते.आ पण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तीच व्यक्त विश्वासघात करते, हे असं अनेकदा घडतं. अशा वेळी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात.

आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रातही माहिर होते. चाणक्य यांनी सांगितलेली निती आजही प्रासंगिक असल्याची प्रचिती वेळोवेळी येते.आ पण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तीच व्यक्त विश्वासघात करते, हे असं अनेकदा घडतं. अशा वेळी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात.

1 / 5
चाणक्य यांच्यानुसार, पैसे कमावण्यासह ते योग्य ठिकाणी खर्च केल्याने तुमची प्रगती होते. उलटपक्षी चुकीच्या ठिकाणी खर्च केल्यास नुकसान अटळ आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास नशिब फळफळंत. तसंच अधिकाअधिक यश मिळतं.

चाणक्य यांच्यानुसार, पैसे कमावण्यासह ते योग्य ठिकाणी खर्च केल्याने तुमची प्रगती होते. उलटपक्षी चुकीच्या ठिकाणी खर्च केल्यास नुकसान अटळ आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास नशिब फळफळंत. तसंच अधिकाअधिक यश मिळतं.

2 / 5
चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने दुसऱ्यांच्या चुकांमधून धडा घ्यायला हवा. असं केल्यास तुमच्याकडून तशीच चूक होण्याची शक्यता कमी होते. यामुळे समाजात तुमची प्रतिमा उंचावते आणि  मान-सन्मान मिळतो

चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने दुसऱ्यांच्या चुकांमधून धडा घ्यायला हवा. असं केल्यास तुमच्याकडून तशीच चूक होण्याची शक्यता कमी होते. यामुळे समाजात तुमची प्रतिमा उंचावते आणि मान-सन्मान मिळतो

3 / 5
चाणक्य यांच्यानुसार, खोटं बोलून मिळालेलं यश ही क्षणिक असतं, ते फार काळ टिकत नाही. खोटं बोलणारी व्यक्ती उद्धवस्त होते. उलटपक्षी जी व्यक्ती सत्याच्या मार्गावर चालते ती आव्हानात्मक स्थितीतूनही सहज बाहेर पडते.

चाणक्य यांच्यानुसार, खोटं बोलून मिळालेलं यश ही क्षणिक असतं, ते फार काळ टिकत नाही. खोटं बोलणारी व्यक्ती उद्धवस्त होते. उलटपक्षी जी व्यक्ती सत्याच्या मार्गावर चालते ती आव्हानात्मक स्थितीतूनही सहज बाहेर पडते.

4 / 5
एखादी व्यक्ती ज्ञान मिळवते किंवा आर्थिकरित्या श्रीमंत होते, तेव्हा ती समोरच्या व्यक्तीला हलक्यात घेते. चाणक्यानुसार, कधीही दुसऱ्या व्यक्तीला कमजोर समजू नये.

एखादी व्यक्ती ज्ञान मिळवते किंवा आर्थिकरित्या श्रीमंत होते, तेव्हा ती समोरच्या व्यक्तीला हलक्यात घेते. चाणक्यानुसार, कधीही दुसऱ्या व्यक्तीला कमजोर समजू नये.

5 / 5
Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.