AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ‘या’ लोकांशी वाद घातला तर संकटात अडकलाच समजा

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि दिलेले उपदेश हे मानवाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरतात. चाणक्य यांच्यानुसार मनुष्याने आयुष्यात कधीही या लोकांशी वाद घालू नये. असे करणे केवळ तुमच्यासाठीच नुकसानकारक ठरू शकते.

| Updated on: Apr 14, 2023 | 9:57 PM
Share
आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रातही माहिर होते. चाणक्य यांनी सांगितलेली निती आजही प्रासंगिक असल्याची प्रचिती वेळोवेळी येते.आ पण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तीच व्यक्त विश्वासघात करते, हे असं अनेकदा घडतं. अशा वेळी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात.

आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रातही माहिर होते. चाणक्य यांनी सांगितलेली निती आजही प्रासंगिक असल्याची प्रचिती वेळोवेळी येते.आ पण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तीच व्यक्त विश्वासघात करते, हे असं अनेकदा घडतं. अशा वेळी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात.

1 / 5
चाणक्य यांच्यानुसार, पैसे कमावण्यासह ते योग्य ठिकाणी खर्च केल्याने तुमची प्रगती होते. उलटपक्षी चुकीच्या ठिकाणी खर्च केल्यास नुकसान अटळ आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास नशिब फळफळंत. तसंच अधिकाअधिक यश मिळतं.

चाणक्य यांच्यानुसार, पैसे कमावण्यासह ते योग्य ठिकाणी खर्च केल्याने तुमची प्रगती होते. उलटपक्षी चुकीच्या ठिकाणी खर्च केल्यास नुकसान अटळ आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास नशिब फळफळंत. तसंच अधिकाअधिक यश मिळतं.

2 / 5
चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने दुसऱ्यांच्या चुकांमधून धडा घ्यायला हवा. असं केल्यास तुमच्याकडून तशीच चूक होण्याची शक्यता कमी होते. यामुळे समाजात तुमची प्रतिमा उंचावते आणि  मान-सन्मान मिळतो

चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने दुसऱ्यांच्या चुकांमधून धडा घ्यायला हवा. असं केल्यास तुमच्याकडून तशीच चूक होण्याची शक्यता कमी होते. यामुळे समाजात तुमची प्रतिमा उंचावते आणि मान-सन्मान मिळतो

3 / 5
चाणक्य यांच्यानुसार, खोटं बोलून मिळालेलं यश ही क्षणिक असतं, ते फार काळ टिकत नाही. खोटं बोलणारी व्यक्ती उद्धवस्त होते. उलटपक्षी जी व्यक्ती सत्याच्या मार्गावर चालते ती आव्हानात्मक स्थितीतूनही सहज बाहेर पडते.

चाणक्य यांच्यानुसार, खोटं बोलून मिळालेलं यश ही क्षणिक असतं, ते फार काळ टिकत नाही. खोटं बोलणारी व्यक्ती उद्धवस्त होते. उलटपक्षी जी व्यक्ती सत्याच्या मार्गावर चालते ती आव्हानात्मक स्थितीतूनही सहज बाहेर पडते.

4 / 5
एखादी व्यक्ती ज्ञान मिळवते किंवा आर्थिकरित्या श्रीमंत होते, तेव्हा ती समोरच्या व्यक्तीला हलक्यात घेते. चाणक्यानुसार, कधीही दुसऱ्या व्यक्तीला कमजोर समजू नये.

एखादी व्यक्ती ज्ञान मिळवते किंवा आर्थिकरित्या श्रीमंत होते, तेव्हा ती समोरच्या व्यक्तीला हलक्यात घेते. चाणक्यानुसार, कधीही दुसऱ्या व्यक्तीला कमजोर समजू नये.

5 / 5
Follow Us
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?.