AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : प्रत्येक व्यक्तीसाठी 5 प्रसंग खूप वेदनादायक ठरतात, जाणून घ्या याबद्दल!

बऱ्याच वेळा समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अपमान सहन करावा लागतो. विशेष म्हणजे हे अपमान करणे नातेवाईक, मित्र किंवा आपले कुटुंबियच असतात. अशा स्थितीत व्यक्ती आतून पूर्णपणे तुटलेली असते. पण हा अपमान तो कोणाला सांगू शकत नाही आणि विसरू शकत नाही.

| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 8:20 AM
Share
बऱ्याच वेळा समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अपमान सहन करावा लागतो. विशेष म्हणजे हे अपमान करणे नातेवाईक, मित्र किंवा आपले कुटुंबियच असतात. अशा स्थितीत व्यक्ती आतून पूर्णपणे तुटलेली असते. पण हा अपमान तो कोणाला सांगू शकत नाही आणि विसरू शकत नाही.

बऱ्याच वेळा समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अपमान सहन करावा लागतो. विशेष म्हणजे हे अपमान करणे नातेवाईक, मित्र किंवा आपले कुटुंबियच असतात. अशा स्थितीत व्यक्ती आतून पूर्णपणे तुटलेली असते. पण हा अपमान तो कोणाला सांगू शकत नाही आणि विसरू शकत नाही.

1 / 5
माणसाला कोणत्याही कारणाने गरिबीचा काळ पाहावा लागला, तर त्याला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष कधीकधी खूप वेदनादायी होतो. अशा स्थितीत ती व्यक्ती आतून तुटते.

माणसाला कोणत्याही कारणाने गरिबीचा काळ पाहावा लागला, तर त्याला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष कधीकधी खूप वेदनादायी होतो. अशा स्थितीत ती व्यक्ती आतून तुटते.

2 / 5
जो व्यक्ती आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि कोणत्याही कारणास्तव तिच्यापासून दूर रहावे लागते, अशा व्यक्तीसाठी ही परिस्थिती खूप त्रास सहन करते.

जो व्यक्ती आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि कोणत्याही कारणास्तव तिच्यापासून दूर रहावे लागते, अशा व्यक्तीसाठी ही परिस्थिती खूप त्रास सहन करते.

3 / 5
जर तुम्ही एखाद्याला मदत केली आणि गरज असताना ती व्यक्ती तुमच्याकडे पाठ फिरवली तर खूप त्रास होतो. यामुळे कधीही कोणालाही मदत करताना एकदा विचार करा.

जर तुम्ही एखाद्याला मदत केली आणि गरज असताना ती व्यक्ती तुमच्याकडे पाठ फिरवली तर खूप त्रास होतो. यामुळे कधीही कोणालाही मदत करताना एकदा विचार करा.

4 / 5
कर्जाच्या ओझ्याने दबलेला माणूस क्षणभरही शांततेचा श्वास घेऊ शकत नाही. कारण त्याच्या डोक्यावर प्रचंड भार असतो. जोपर्यंत तो दूर करत नाही तोपर्यंत त्याचे दुःख संपत नाही.

कर्जाच्या ओझ्याने दबलेला माणूस क्षणभरही शांततेचा श्वास घेऊ शकत नाही. कारण त्याच्या डोक्यावर प्रचंड भार असतो. जोपर्यंत तो दूर करत नाही तोपर्यंत त्याचे दुःख संपत नाही.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.