AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महत्त्वाचं काम करताय, पण कोणत्या वेळी केलेलं काम देतं यशाची हमी?

आपण महत्त्वाच्या कामासाठी शुभ मुहूर्त आणि वेळ पाहतो. तर आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की योग्य वेळी केलेले काम कधीही अपयशी ठरत नाही. परंतु योग्य वेळ ओळखणे महत्वाचे आहे. योग्य वेळ आणि यशाचा काय संबंध आहे ते जाणून घेऊया.

| Updated on: Aug 25, 2025 | 6:37 PM
Share
चाणक्य नीतिनुसार, आयुष्यात मेहनत करणं फार महत्त्वाचं आहे. पण ती मेहनत केव्हा करावी यासाठी देखील एक वेळ आहे. वेळेचा देखील तितकाच महत्त्व आहे. चुकीच्या वेळी केलेले कठोर परिश्रम निरुपयोगी ठरू शकतात.

चाणक्य नीतिनुसार, आयुष्यात मेहनत करणं फार महत्त्वाचं आहे. पण ती मेहनत केव्हा करावी यासाठी देखील एक वेळ आहे. वेळेचा देखील तितकाच महत्त्व आहे. चुकीच्या वेळी केलेले कठोर परिश्रम निरुपयोगी ठरू शकतात.

1 / 5
चाणक्य नीतीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने योग्य वेळी कठोर परिश्रम केले तर त्याला नक्कीच यश मिळते. म्हणून, एखाद्या व्यक्तीने केवळ मेहनतीच नाही तर वेळेचे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

चाणक्य नीतीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने योग्य वेळी कठोर परिश्रम केले तर त्याला नक्कीच यश मिळते. म्हणून, एखाद्या व्यक्तीने केवळ मेहनतीच नाही तर वेळेचे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

2 / 5
चाणक्य यांच्या मते, एखादी व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेने आणि संयमाने योग्य वेळ ओळखू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय मन शांत असतानाच घ्या. कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी, परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे याची खात्री करा.

चाणक्य यांच्या मते, एखादी व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेने आणि संयमाने योग्य वेळ ओळखू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय मन शांत असतानाच घ्या. कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी, परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे याची खात्री करा.

3 / 5
जो माणूस संधीची धीराने वाट पाहतो तो आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही. संयमाला तुमचे सर्वात मोठे शस्त्र बनवा.. असे देखील आचार्य चाणाक्य यांनी सांगितले आहे.

जो माणूस संधीची धीराने वाट पाहतो तो आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही. संयमाला तुमचे सर्वात मोठे शस्त्र बनवा.. असे देखील आचार्य चाणाक्य यांनी सांगितले आहे.

4 / 5
चाणक्य नीतिनुसार, कठोर परिश्रम योग्य वेळी केले तरच फळ मिळते. चाणक्यच्या मते, जो व्यक्ती वेळेकडे लक्ष देत नाही तो त्याच्या परिश्रमाचे पूर्ण फळ घेऊ शकत नाही.

चाणक्य नीतिनुसार, कठोर परिश्रम योग्य वेळी केले तरच फळ मिळते. चाणक्यच्या मते, जो व्यक्ती वेळेकडे लक्ष देत नाही तो त्याच्या परिश्रमाचे पूर्ण फळ घेऊ शकत नाही.

5 / 5
Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.