AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम विरानीला पाहून चाहत्यांना बसला धक्का, अभिनेत्याचे जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, तब्बल इतके किलो वजन..

बऱ्याच वेळा एखाद्या चित्रपटासाठी कलाकार आपले वजन घटवतात आणि वाढवतात. अर्जुन कपूर असो किंवा सारा अली खान यांनी अत्यंत कमी वेळामध्ये आपले वजन कमी केले आहे. आता यामध्ये अजून एका अभिनेत्याचे नाव समावेश झाला आहे.

| Updated on: Apr 03, 2023 | 3:43 PM
Share
प्रत्येक व्यक्तीसाठी फिटनेस अत्यंत महत्वाचा असतो. निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायाम हा सर्वांसाठीच महत्वाचा आहे. त्यामध्येही बाॅलिवूड आणि टीव्ही अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात.

प्रत्येक व्यक्तीसाठी फिटनेस अत्यंत महत्वाचा असतो. निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायाम हा सर्वांसाठीच महत्वाचा आहे. त्यामध्येही बाॅलिवूड आणि टीव्ही अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात.

1 / 5
बऱ्याच वेळा एखाद्या चित्रपटासाठी कलाकार आपले वजन घटवतात आणि वाढवतात. अर्जुन कपूर असो किंवा सारा अली खान यांनी अत्यंत कमी वेळामध्ये आपले वजन कमी केले आहे.

बऱ्याच वेळा एखाद्या चित्रपटासाठी कलाकार आपले वजन घटवतात आणि वाढवतात. अर्जुन कपूर असो किंवा सारा अली खान यांनी अत्यंत कमी वेळामध्ये आपले वजन कमी केले आहे.

2 / 5
आता या यादीमध्ये अजून एका अभिनेत्याच्या नावाचा समावेश झालाय. एका टीव्ही अभिनेत्याने जबरदस्त असे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्याला पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय.

आता या यादीमध्ये अजून एका अभिनेत्याच्या नावाचा समावेश झालाय. एका टीव्ही अभिनेत्याने जबरदस्त असे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्याला पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय.

3 / 5
क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेतील फेम गौतम वीरानी याने जबरदस्त असे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. गौतम वीरानी याचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेतील फेम गौतम वीरानी याने जबरदस्त असे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. गौतम वीरानी याचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

4 / 5
गौतम वीरानी याने तब्बल 15 किलो वजन कमी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनयापासून गौतम वीरानी दूर आहे. चाशनी शोमधून गौतम वीरानी याने पाच वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.

गौतम वीरानी याने तब्बल 15 किलो वजन कमी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनयापासून गौतम वीरानी दूर आहे. चाशनी शोमधून गौतम वीरानी याने पाच वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.