शिक्षणमंत्र्यांच्याच जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे हाल, गुडघाभर पाण्यातून जावं लागतंय शाळेला; हेलावून टाकणारे दृश्य!
पावसामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी सरकार काळजी घेते. त्यासाठी दुर्गम भागात शाळांसाठी रस्ते, पूल यांची सोय केली जाते. परंतु खुद्द राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दाजाजी भुसे यांच्याच जिल्ह्यात पावसामुळे विद्यार्थ्यांची दशा होत असल्याचे समोर आले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
बाप्पाच्या आगमनासाठी सोनाली कुलकर्णीचा खास लुक, सौंदर्याने वेधलं लक्ष
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे
पेर या फळामध्ये काय पोषक तत्वे आणि फायदे असतात ?
किचनमध्ये झुरळांचा उच्छाद ? या प्रकारे करा त्यांचा नायनाट...
GK : जर चंद्रावर गोळी चालवली तर काय होईल ?
मोठ्या फॅमिलीसाठी बेस्ट ७ सिटर कार कोणत्या हे पाहा..
