Photo Gallery : अवकाळीच्या नुकसान खुणा, चिकूची बाग उध्वस्त, फळगळतीने स्वप्नांचा चकणाचूर
लासलगाव : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावरच उठलेला आहे. गेल्या वर्षभरापासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सर्वाधिक नुकसान हे अवकाळी पावसामुळे झालेले आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामाच्या सुरवातीपासून ते तोडणीपर्यंत झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनावरील खर्चही पदरी पडणार की नाही अशी अवस्था झाली आहे. यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील चिकू बाग उध्वस्त झाली आहे. येथील शेतकरी कालीम पठाण यांचे 3 एकर चिकूची बाग पूर्णपणे वाकली असून फळगळती झाली आहे. बाग तर हिरवीगार मात्र, फळगळतीने कच्च्या चिकूचा सडाच पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे न भरुन निघणारे नुकसान त्यांचे झाले आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक, टेस्टमध्ये 100 विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर बॉलर कोण?
जवचे (Barley) पाणी प्यायल्याने काय फायदे मिळतात..
ही 34 वर्षांची अभिनेत्री सौंदर्यामध्ये श्वेता तिवारीला देते टक्कर, फिटनेस पाहून...
झोपण्यापूर्वी ही कामे अवश्य करा, अन्यथा होईल अडचण
आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयात कोणत्या खेळाडूला कॅप्टन्सी मिळाली होती?
IPL 2026 : अरेरे, काय हे? राजस्थान रॉयल्ससोबत सातव्यांदा असं घडलं
