Reporter Umesh Parik

Reporter Umesh Parik

लासलगाव - प्रतिनिधी - TV9 Marathi

umesh.parik@tv9.com
डोळ्यासमोरच ज्वाळा भडकल्या… सख्ख्या भावानेच भावाला जिवंत जाळलं; कारण ऐकून धक्काच बसेल

डोळ्यासमोरच ज्वाळा भडकल्या… सख्ख्या भावानेच भावाला जिवंत जाळलं; कारण ऐकून धक्काच बसेल

नाशिकमध्ये भयानक घटना घडली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या दोन मुलांना हाताशी घेत भावाची हत्या केली आहे. आरोपींनी वृद्धावर डिझेल टाकत पेटवून दिलं. वृद्ध जीव वाचवण्यासाठी प्रचंड आक्रोश करत होता. या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झालाय.

तळ्यावर अंघोळीला गेले ते परतलेच नाही, दोन सख्ख्या भावांचा करूण अंत; कुठे घडली घटना?

तळ्यावर अंघोळीला गेले ते परतलेच नाही, दोन सख्ख्या भावांचा करूण अंत; कुठे घडली घटना?

राज्यात आज तीन ठिकाणी पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर सोलापुरात एक तरुण बुडून मेला आहे. नगरमध्येही एक मुलगा नदीत बुडून मरण पावला आहे. या घटनांमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर एसटी बसचा भीषण अपघात, 27 प्रवासी जखमी

पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर एसटी बसचा भीषण अपघात, 27 प्रवासी जखमी

पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर एसटी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात तब्बल 27 प्रवासी जखमी झाले आहेत. भरधाव एसटी बसने टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने ही अपघाताची घटना घडली. या अपघातात बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झालाय.

तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार करू; जयंत पाटील यांचं मोठं विधान

तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार करू; जयंत पाटील यांचं मोठं विधान

नगर, नाशिक, जळगाव, पुण्यासह सर्वच कांदा उत्पादक क्षेत्रात कांद्याचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे मागच्या सहा महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी आश्वासन देतील त्याला आज अर्थ नाही. पूर्ण वेळ निघून गेली. काल कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशी आश्वासन दिली. मात्र खर्च दुप्पट झाले, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

Onion Market Strike : कांदा पुन्हा डोळ्यात पाणी आणणार, लिलाव बंद, व्यापारी संपावर; काय आहे कारण?

Onion Market Strike : कांदा पुन्हा डोळ्यात पाणी आणणार, लिलाव बंद, व्यापारी संपावर; काय आहे कारण?

कांदा व्यापारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतरही चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कांदा व्यापारी अधिकच संतापले आहेत. त्यामुळे या कांदा व्यापाऱ्यांन थेट संपच पुकारला आहे.

लासलगावच्या बाजारात कांद्याचा दर किती?; शेतकऱ्यांना दिलासा देणारा तो निर्णय काय?

लासलगावच्या बाजारात कांद्याचा दर किती?; शेतकऱ्यांना दिलासा देणारा तो निर्णय काय?

Lasalgoan Market Nafed Onion Purchase Price : काल कांद्याच्या दरात सव्वाशे रुपयांची घसरण पण आज मात्र शेतकऱ्यांना दिलासा; लासलगावच्या बाजारात किती दर मिळतोय? शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे. नवा नियम काय? वाचा सविस्तर...

Nafed Onion Purchase Price : नाफेडच्या कांदा खरेदी दरात सव्वाशे रुपयांची घसरण; शेतकऱ्यांचा थेट भारती पवार यांना फोन

Nafed Onion Purchase Price : नाफेडच्या कांदा खरेदी दरात सव्वाशे रुपयांची घसरण; शेतकऱ्यांचा थेट भारती पवार यांना फोन

Nafed Onion Purchase Price of Decreased : नाफेडने कांद्याच्या खरेदीचा दर केला कमी, शेतकऱ्यांनी थेट केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना केला फोन; जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पुढे काय झालं? वाचा सविस्तर...

Nashik Crime : अरबी भाषेत मंत्र लिहून तरुणीचा फोटो झाडाला लटकवला, नाशिकमध्ये अघोरी विद्येचा प्रयत्न

Nashik Crime : अरबी भाषेत मंत्र लिहून तरुणीचा फोटो झाडाला लटकवला, नाशिकमध्ये अघोरी विद्येचा प्रयत्न

पुरोगामी महाराष्ट्रात अघोरी प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार पाहून नागरिक हैराण झाले आहेत. दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Nashik Crime : विवाहेच्छुक मुलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करायचे, अशी अडकली टोळी पोलिसांच्या जाळ्यात

Nashik Crime : विवाहेच्छुक मुलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करायचे, अशी अडकली टोळी पोलिसांच्या जाळ्यात

हल्ली तरुणांना लग्न जुळवण्यात समस्या येत असल्याने फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं फावलं आहे. लग्नासाठी मुलगी दाखवून तरुणांची फसवणूक होत आहे.

“तुम्ही मंत्र्यांना वेड्यात काढत असाल तर सर्वसामान्यांचे काय?”; जनता दरबरात या मंत्र्याने अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

“तुम्ही मंत्र्यांना वेड्यात काढत असाल तर सर्वसामान्यांचे काय?”; जनता दरबरात या मंत्र्याने अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

राज्यमंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जीआरच्या नावाखाली अधिकाऱ्यांना योग्य उत्तर आणि स्पष्टीकरण देता आली नाहीत.

राज्यातला पहिला प्रकल्प म्हणून चर्चा झाली, पण, उपसरपंचाच्या पत्राने उडाला गोंधळ, पत्राद्वारे केलेली मागणी ठरतेय चर्चेचा विषय

राज्यातला पहिला प्रकल्प म्हणून चर्चा झाली, पण, उपसरपंचाच्या पत्राने उडाला गोंधळ, पत्राद्वारे केलेली मागणी ठरतेय चर्चेचा विषय

राज्यातील पहिला गोबरधन प्रकल्प हा येवला तालुक्यातील अंदूरसुल गावात उभारण्यात आला आहे. मात्र, त्या प्रकरणी उपसरपंच यांनी केलेल्या दाव्यावरुन समोर आलेली बाब धक्कादायक आहे.

अवकाळी काय हात धुवून मागे लागलाय का? शेतातील ‘ही’ गंभीर परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल…

अवकाळी काय हात धुवून मागे लागलाय का? शेतातील ‘ही’ गंभीर परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल…

गेल्या काही आठवड्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल जमीनदोस्त झाला आहे. अशातच कांदा आणि द्राक्ष बागेचे शुक्रवारी आलेल्या पावसाने पुन्हा नुकसान केले आहे.

नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.