कांदा व्यापारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतरही चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कांदा व्यापारी अधिकच संतापले आहेत. त्यामुळे या कांदा व्यापाऱ्यांन थेट संपच पुकारला आहे.
Lasalgoan Market Nafed Onion Purchase Price : काल कांद्याच्या दरात सव्वाशे रुपयांची घसरण पण आज मात्र शेतकऱ्यांना दिलासा; लासलगावच्या बाजारात किती दर मिळतोय? शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे. नवा नियम काय? वाचा सविस्तर...
Nafed Onion Purchase Price of Decreased : नाफेडने कांद्याच्या खरेदीचा दर केला कमी, शेतकऱ्यांनी थेट केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना केला फोन; जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पुढे काय झालं? वाचा सविस्तर...
पुरोगामी महाराष्ट्रात अघोरी प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार पाहून नागरिक हैराण झाले आहेत. दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
हल्ली तरुणांना लग्न जुळवण्यात समस्या येत असल्याने फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं फावलं आहे. लग्नासाठी मुलगी दाखवून तरुणांची फसवणूक होत आहे.
राज्यमंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जीआरच्या नावाखाली अधिकाऱ्यांना योग्य उत्तर आणि स्पष्टीकरण देता आली नाहीत.
राज्यातील पहिला गोबरधन प्रकल्प हा येवला तालुक्यातील अंदूरसुल गावात उभारण्यात आला आहे. मात्र, त्या प्रकरणी उपसरपंच यांनी केलेल्या दाव्यावरुन समोर आलेली बाब धक्कादायक आहे.
गेल्या काही आठवड्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल जमीनदोस्त झाला आहे. अशातच कांदा आणि द्राक्ष बागेचे शुक्रवारी आलेल्या पावसाने पुन्हा नुकसान केले आहे.
नाशिकच्या येवल्यात महाविकास आघाडीत फुटीचा बिगुल वाजला, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारानं छगन भुजबळ यांचे आव्हान स्वीकारले असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामध्ये अक्षरशः महिलांना दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणण्याची वेळ येत आहे.