AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, थेट ‘या’ पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. बारावी पास उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत.

| Updated on: Dec 28, 2023 | 3:21 PM
Share
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या बंपर भरतीबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या बंपर भरतीबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

1 / 5
विशेष म्हणजे बारावी पास असलेल्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. दिल्ली सबऑर्डिनेट सर्विस सेलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

विशेष म्हणजे बारावी पास असलेल्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. दिल्ली सबऑर्डिनेट सर्विस सेलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

2 / 5
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियासाठी अर्ज हे करू शकतात. 9  जानेवारी 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी आपण अर्ज करू शकतात.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियासाठी अर्ज हे करू शकतात. 9 जानेवारी 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी आपण अर्ज करू शकतात.

3 / 5
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत साइट dsssb.delhi.gov.in वर जावे लागले. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत साइट dsssb.delhi.gov.in वर जावे लागले. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल.

4 / 5
ही मोठी बंपर भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 7 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवाराचे वय हे 18  ते 27 असणे आवश्यक आहे.

ही मोठी बंपर भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 7 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.