AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धूप में निकला न करो…’ अमिताभ यांच्यासोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री 30 वर्षांपासून गायब, 300 चित्रपटांमध्ये केलंय काम

धूप में निकला न करो या गाण्यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री 30 वर्षांपासून गायब? 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये केलं आहे काम.

| Updated on: Mar 24, 2026 | 11:18 AM
Share
80-90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे बदल घडत होते. या काळात अनेक नवीन कलाकारांनी आपली ओळख निर्माण केली. हा काळ खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ मानला जातो.

80-90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे बदल घडत होते. या काळात अनेक नवीन कलाकारांनी आपली ओळख निर्माण केली. हा काळ खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ मानला जातो.

1 / 5
श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर यांसारख्या अभिनेत्रींसोबतच साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींचाही या काळात मोठा दबदबा होता. याच काळात नावाजलेली अभिनेत्री माधवी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर यांसारख्या अभिनेत्रींसोबतच साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींचाही या काळात मोठा दबदबा होता. याच काळात नावाजलेली अभिनेत्री माधवी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

2 / 5
साऊथ सिनेमात मोठं नाव कमावल्यावर तिने बॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली. तिच्या कारकिर्दीत तिने 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली.

साऊथ सिनेमात मोठं नाव कमावल्यावर तिने बॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली. तिच्या कारकिर्दीत तिने 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली.

3 / 5
‘अंधा कानून’, ‘गिरफ्तार’ आणि ‘अग्निपथ’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. त्यांचे ‘धूप में निकला न करो रूप की रानी...’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच माधवीने एक मोठा निर्णय घेतला.

‘अंधा कानून’, ‘गिरफ्तार’ आणि ‘अग्निपथ’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. त्यांचे ‘धूप में निकला न करो रूप की रानी...’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच माधवीने एक मोठा निर्णय घेतला.

4 / 5
14 फेब्रुवारी 1996 रोजी तिने बिझनेसमन राल्फ शर्मा यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर माधवी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे स्थायिक झाली. आज माधवी गेल्या जवळपास 30 वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबासोबत साधं, शांत आयुष्य जगत आहे.

14 फेब्रुवारी 1996 रोजी तिने बिझनेसमन राल्फ शर्मा यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर माधवी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे स्थायिक झाली. आज माधवी गेल्या जवळपास 30 वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबासोबत साधं, शांत आयुष्य जगत आहे.

5 / 5
Follow Us
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.