VN |
Mar 14, 2021 | 10:43 AM
आसाम हे कृषी प्रधान राज्य आहे. या राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वपूर्ण स्थान आहे.
आसाम चहाच्या लागवडीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे, मात्र मुख्यत: येथे तांदळाची लागवड केली जाते.
तांदळाव्यतिरिक्त, पाट, चहा, कापूस, तिळ, ऊस, बटाटा इत्यादी पिकाची लागवडही येथे उत्पन्नासाठी केली जाते.
आसाममध्ये संत्री, केळी, अननस, सुपारी, नारळ, पेरू, आंबा, जॅकफ्रूट आणि लिंबाच्या फळांची लागवडही प्रमाणात केली जाते.
या राज्यात जवळपास 39.83लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येते, त्यापैकी सध्या सुमारे 27.24 लाख हेक्टरवर पिके घेतली जातात.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682