AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियमित दही खाणे उत्तमच, पण कोणत्या वेळेत खावे, फायदा जाणून घ्या…

Curd Benefits: दही सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामुळे पचन चांगले होते. प्रतिकार क्षमता वाढते. हाडे मजबूत होतात. दह्यात असणारे प्रोबायोटिक घटक आणि पोषक तत्वांमुळे हे शक्य आहे. परंतु दही खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहीत आहे का?

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 16, 2025 | 1:32 PM
Share
तुम्ही सकाळी नाश्त्यात दह्याचे सेवन केले तर त्याचे तुम्हाला अनेक फायदे होतात. नाश्त्यात दही खाणे ही जुनी परंपरा आहे. जर तुम्ही सकाळी नाश्त्यात दही खात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

तुम्ही सकाळी नाश्त्यात दह्याचे सेवन केले तर त्याचे तुम्हाला अनेक फायदे होतात. नाश्त्यात दही खाणे ही जुनी परंपरा आहे. जर तुम्ही सकाळी नाश्त्यात दही खात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

1 / 5
नाश्त्यात दही खाल्यानंतर तुमची प्रतिकारक्षमता (इम्यूनिटी) वाढते. दह्यात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी इम्यून सेल्स वाढवतो. त्यामुळे अनेक गंभीर आजापासून तुम्हाला मदत मिळू शकते. व्हिटॅमिन सीमुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणारे अनेक रोग टाळण्यास मदत होऊ शकते. तसेच फ्लूसारखे ऋतूजन्य आजारांपासून बचाव होतो.

नाश्त्यात दही खाल्यानंतर तुमची प्रतिकारक्षमता (इम्यूनिटी) वाढते. दह्यात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी इम्यून सेल्स वाढवतो. त्यामुळे अनेक गंभीर आजापासून तुम्हाला मदत मिळू शकते. व्हिटॅमिन सीमुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणारे अनेक रोग टाळण्यास मदत होऊ शकते. तसेच फ्लूसारखे ऋतूजन्य आजारांपासून बचाव होतो.

2 / 5
दह्याची खास वैशिष्टय म्हणजे त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात. यामुळे शरीरातील सूक्ष्मजीवांचे संतुलन होते. दह्यामधील अँटिऑक्सिडंट आणि प्रोबायोटिक घटकांमुळे सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारते. त्यामुळे पचनकार्य चांगले होते. शरीराचे  पीएच बॅलेन्स होते.

दह्याची खास वैशिष्टय म्हणजे त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात. यामुळे शरीरातील सूक्ष्मजीवांचे संतुलन होते. दह्यामधील अँटिऑक्सिडंट आणि प्रोबायोटिक घटकांमुळे सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारते. त्यामुळे पचनकार्य चांगले होते. शरीराचे पीएच बॅलेन्स होते.

3 / 5
नियमित दही खाणे उत्तमच, पण कोणत्या वेळेत खावे, फायदा जाणून घ्या…

4 / 5
या सर्व फायद्यांसाठी तुम्ही नाश्त्यात दही सेवन केले पाहिजे. यामुळे तुम्हाला आतून निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. तसेच जेव्हा तुम्ही ते सकाळी खाता तेव्हा ते सूर्यप्रकाशातून बाहेर पडलेल्या व्हिटॅमिन डीशी एकत्र होते आणि कॅल्शियम रिस्टोर होतो.

या सर्व फायद्यांसाठी तुम्ही नाश्त्यात दही सेवन केले पाहिजे. यामुळे तुम्हाला आतून निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. तसेच जेव्हा तुम्ही ते सकाळी खाता तेव्हा ते सूर्यप्रकाशातून बाहेर पडलेल्या व्हिटॅमिन डीशी एकत्र होते आणि कॅल्शियम रिस्टोर होतो.

5 / 5
Follow Us
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब