AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्याने विदर्भात फुलवले कोकण,नारळशेतीतून केली रग्गड कमाई

विदर्भात नारळाचे पिक घेण्याचा पराक्रम वाशीम जिल्ह्यातील शेलु खडसे गावातील प्रयोगशील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी केला आहे. त्यांनी सोयाबिन सारख्या पिकांच्या नादी न लागता वेगळा प्रयोग केला आणि त्याला यश आले आहे.

| Updated on: Oct 14, 2025 | 6:09 PM
Share
विदर्भातील वाशीम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो. मात्र, शेलू खडसे येथील प्रयोगशील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिक पिकाला छेद देत नारळाची यशस्वी शेती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

विदर्भातील वाशीम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो. मात्र, शेलू खडसे येथील प्रयोगशील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिक पिकाला छेद देत नारळाची यशस्वी शेती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

1 / 6
 रमेश धाडसे यांनी सहज प्रयोग म्हणून आधी नारळाची ६० झाडे शेताच्या बांधाने लावली. आणि त्यांना चांगले यश आले. त्यानंतर त्यांनी ३३ गुंठे जागेत आणखी अडीचशे नारळांचे कलमे लावली आहेत. वाशिम जिल्ह्यातील हा पहिलाच असा प्रयोग मानला जात आहे.

रमेश धाडसे यांनी सहज प्रयोग म्हणून आधी नारळाची ६० झाडे शेताच्या बांधाने लावली. आणि त्यांना चांगले यश आले. त्यानंतर त्यांनी ३३ गुंठे जागेत आणखी अडीचशे नारळांचे कलमे लावली आहेत. वाशिम जिल्ह्यातील हा पहिलाच असा प्रयोग मानला जात आहे.

2 / 6
कोकण विभागात वातावरण नारळासाठी पोषक मानले जाते, मात्र वाशिमसारख्या कोरडवाहू हवामानातही नारळ शेती शक्य आहे, हे रमेश धामोडे यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.

कोकण विभागात वातावरण नारळासाठी पोषक मानले जाते, मात्र वाशिमसारख्या कोरडवाहू हवामानातही नारळ शेती शक्य आहे, हे रमेश धामोडे यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.

3 / 6
धामोडे यांनी सुरवातीला ६०  झाडांच्या लागवडीपासून आपल्या प्रयोगाला सुरुवात केली. शेताच्या बांधावर लावलेली झाडं त्यांनी योग्य पद्धतीने वाढवली. या झाडांची नियमित देखभाल आणि पाणीपुरवठा यामुळे झाडांची वाढ जोमाने झाली.लागवडीनंतर त्यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं.

धामोडे यांनी सुरवातीला ६० झाडांच्या लागवडीपासून आपल्या प्रयोगाला सुरुवात केली. शेताच्या बांधावर लावलेली झाडं त्यांनी योग्य पद्धतीने वाढवली. या झाडांची नियमित देखभाल आणि पाणीपुरवठा यामुळे झाडांची वाढ जोमाने झाली.लागवडीनंतर त्यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं.

4 / 6
 या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी एक एकर क्षेत्रात आणखी ५०० झाडांची लागवड केली. सध्या ही झाडं सुमारे तीन वर्षांची झाली असून, पुढील दोन वर्षांत उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. या झाडांपासून सुमारे ६ लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळेल, असा विश्वास धामोडे यांनी व्यक्त केला आहे.

या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी एक एकर क्षेत्रात आणखी ५०० झाडांची लागवड केली. सध्या ही झाडं सुमारे तीन वर्षांची झाली असून, पुढील दोन वर्षांत उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. या झाडांपासून सुमारे ६ लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळेल, असा विश्वास धामोडे यांनी व्यक्त केला आहे.

5 / 6
धामोडे यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे पारंपरिक शेतीच्या पलीकडेही विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुलं होत असल्याचं चित्र दिसत आहे.कोकणातील पिकं आता विदर्भातही फुलताना दिसत असून, प्रयोगशीलतेतूनच शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं, याचं उदाहरण म्हणजे रमेश धामोडे यांची नारळ शेती आहे.

धामोडे यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे पारंपरिक शेतीच्या पलीकडेही विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुलं होत असल्याचं चित्र दिसत आहे.कोकणातील पिकं आता विदर्भातही फुलताना दिसत असून, प्रयोगशीलतेतूनच शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं, याचं उदाहरण म्हणजे रमेश धामोडे यांची नारळ शेती आहे.

6 / 6
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.