AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या फळाचं पाणी म्हणजे वरदानच, मिळतात चमत्कारिक फायदे!

या फळाच्या पाण्याचे सेवन केल्यास तुम्हाला अनेक चमत्कारीक फायदे मिळू शकतात, असे सांगितले जाते. खास तीन लोकांना याचा फार फायदा होतो.

| Updated on: Jul 30, 2025 | 11:08 PM
Share
सकाळी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले मानले जाते. सकाळी सकाळी अंजिराचे पाणी पिल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते .

सकाळी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले मानले जाते. सकाळी सकाळी अंजिराचे पाणी पिल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते .

1 / 5
विशेष म्हणजे तीन प्रकारच्या लोकांसाठी तर सकाळी अंजिराचे पाणी पिणे म्हणजे वरदानच ठरू शकते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांच्यासाठी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. अंजीरच्या पाण्यात फायबर असतात. त्यामुळे  अंजीरच्या पाण्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.

विशेष म्हणजे तीन प्रकारच्या लोकांसाठी तर सकाळी अंजिराचे पाणी पिणे म्हणजे वरदानच ठरू शकते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांच्यासाठी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. अंजीरच्या पाण्यात फायबर असतात. त्यामुळे अंजीरच्या पाण्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.

2 / 5
ज्या लोकांना थकवा, तणाव जावणतो त्यांनीही अंजिराच्या पाण्याचे सेवन करायला हरकत नाही. अंजीरमध्ये आयरन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते.

ज्या लोकांना थकवा, तणाव जावणतो त्यांनीही अंजिराच्या पाण्याचे सेवन करायला हरकत नाही. अंजीरमध्ये आयरन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते.

3 / 5
ज्या लोकांना हाय कोलेस्टेरॉल आहे त्यांनी अंजिराचे पाणी पिल्यास फायदा होऊ शकतो. अंजीरमध्ये पोटॅशियम आणि अँटी ऑक्सिडंट असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हाय कोलोस्टेरॉल असणाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. सकाळी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिल्यास कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

ज्या लोकांना हाय कोलेस्टेरॉल आहे त्यांनी अंजिराचे पाणी पिल्यास फायदा होऊ शकतो. अंजीरमध्ये पोटॅशियम आणि अँटी ऑक्सिडंट असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हाय कोलोस्टेरॉल असणाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. सकाळी रिकाम्या पोटी अंजिराचे पाणी पिल्यास कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.