AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हात – पायांची बोटं कायम राहतात थंड, ‘या’ समस्यांकडे करू नका दुर्लक्ष… योग्य वेळेत घ्या उपचार

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पण त्याते वाईट परिणाम भविष्यात होऊ शकतात. जर तुमच्या हात - पायाची बोटे कायम थंड राहत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नकी. थंड हवामान, रक्ताभिसरण कमी होणं, अशक्तपणा, मधुमेह किंवा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता... यांसारख्या अनेक कारणामुळे हात - पायाची बोटे थंड असू शकतात.

| Updated on: Nov 07, 2025 | 2:33 PM
Share
हृदयाकडून हात-पायांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नसल्यामुळे देखील बोटं थंड पडतात. थायरॉईड कमी झाल्यास शरीरातील चयापचय कमी होतो आणि उष्णता निर्माण कमी होते. अशात डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

हृदयाकडून हात-पायांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नसल्यामुळे देखील बोटं थंड पडतात. थायरॉईड कमी झाल्यास शरीरातील चयापचय कमी होतो आणि उष्णता निर्माण कमी होते. अशात डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

1 / 5
रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे देखील बोटे थंड पडतात. यामुळे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते; त्यामुळे शरीराच्या टोकांपर्यंत उष्णता कमी पोहोचते. अशात आरोग्यदायी पदार्थ खायला हवेत...

रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे देखील बोटे थंड पडतात. यामुळे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते; त्यामुळे शरीराच्या टोकांपर्यंत उष्णता कमी पोहोचते. अशात आरोग्यदायी पदार्थ खायला हवेत...

2 / 5
दीर्घकाळ साखरेचे प्रमाण जास्त राहिल्यास रक्तवाहिन्या व नसांवर परिणाम होतो, त्यामुळे हात-पाय थंड आणि सुन्न वाटतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी देखील काळजी घेतली पाहिजे.

दीर्घकाळ साखरेचे प्रमाण जास्त राहिल्यास रक्तवाहिन्या व नसांवर परिणाम होतो, त्यामुळे हात-पाय थंड आणि सुन्न वाटतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी देखील काळजी घेतली पाहिजे.

3 / 5
बोटं थंड राहू नये म्हणून तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता... तुम्ही रोज 45 मिनिटं चालल्यास, योगा, सायकलिंग केल्याने रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.  झोप अपुरी किंवा अनियमित असल्यास शरीराचं तापमान नियंत्रण विस्कळीत होतं.

बोटं थंड राहू नये म्हणून तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता... तुम्ही रोज 45 मिनिटं चालल्यास, योगा, सायकलिंग केल्याने रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. झोप अपुरी किंवा अनियमित असल्यास शरीराचं तापमान नियंत्रण विस्कळीत होतं.

4 / 5
दिर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहू नका. दर 1 तासाला थोडं चालावं. तीळ, मोहरी किंवा नारळाच्या तेलाने हलकी मालिश करा.  यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि उष्णता टिकते. अशा परिस्थितीत संतुलित आहार व योग्य झोप आवश्यक आहे.

दिर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहू नका. दर 1 तासाला थोडं चालावं. तीळ, मोहरी किंवा नारळाच्या तेलाने हलकी मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि उष्णता टिकते. अशा परिस्थितीत संतुलित आहार व योग्य झोप आवश्यक आहे.

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.