AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाणून घ्या गरम मसाला जास्त खाण्याचे तोटे! वाचा

गरम मसाल्याशिवाय आजकाल कुठली भाजी सुद्धा बनवली जात नाही. याने अन्नाची चव वाढते पण गरम मसाल्याचं अति सेवन आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. काय होतं गरम मसाला जास्त खाल्ला की? नेमक्या काय समस्या उद्भवतात? बघुयात...

| Updated on: Oct 01, 2023 | 4:27 PM
Share
पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यासारख्या समस्या गरम मसाला खाल्ल्यानेच उद्भवू शकतात. ज्या लोकांना अपचन होतंय, पचनाची समस्या होतेय त्या लोकांनी गरम मसाला खाण्याचे प्रमाण कमी करावे. गरम मसाल्याचे अति सेवन पोट खराब करू शकते.

पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यासारख्या समस्या गरम मसाला खाल्ल्यानेच उद्भवू शकतात. ज्या लोकांना अपचन होतंय, पचनाची समस्या होतेय त्या लोकांनी गरम मसाला खाण्याचे प्रमाण कमी करावे. गरम मसाल्याचे अति सेवन पोट खराब करू शकते.

1 / 5
ओरल हेल्थ हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? ओरल हेल्थ म्हणजे तोंडाचं आरोग्य. गरम मसाला जास्त खाल्ला की जिंजिवाइटिस, वेदना आणि हिरड्यांचे संक्रमण अशा समस्या उद्भवतात. तथापि, थोड्या प्रमाणात गरम मसाले दातांमधील पोकळी काढून टाकण्यास मदत करतात.

ओरल हेल्थ हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? ओरल हेल्थ म्हणजे तोंडाचं आरोग्य. गरम मसाला जास्त खाल्ला की जिंजिवाइटिस, वेदना आणि हिरड्यांचे संक्रमण अशा समस्या उद्भवतात. तथापि, थोड्या प्रमाणात गरम मसाले दातांमधील पोकळी काढून टाकण्यास मदत करतात.

2 / 5
हृदय चांगलं ठेवायचं असेल तर गरम मसाला कमी प्रमाणात खा. गरम मसाला जास्त खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदयाचा रुग्ण असलेल्यांनी या मसाल्याचे सेवन करू नये. या मसाल्याने हृदयविकार होतात.

हृदय चांगलं ठेवायचं असेल तर गरम मसाला कमी प्रमाणात खा. गरम मसाला जास्त खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदयाचा रुग्ण असलेल्यांनी या मसाल्याचे सेवन करू नये. या मसाल्याने हृदयविकार होतात.

3 / 5
गरम मसाल्यात मिरची, लवंग, कोथिंबीर, मोठी वेलची आणि लहान वेलची यांचा समावेश असतो. आहारात या गरम मसाल्यांचा समावेश जास्त प्रमाणात केल्यास मळमळ, उलट्या आणि वेदना होतात.

गरम मसाल्यात मिरची, लवंग, कोथिंबीर, मोठी वेलची आणि लहान वेलची यांचा समावेश असतो. आहारात या गरम मसाल्यांचा समावेश जास्त प्रमाणात केल्यास मळमळ, उलट्या आणि वेदना होतात.

4 / 5
गरम मसाल्याशिवाय आज कुठलीच भाजी बनवली जात नाही. गरम मासल्यामुळे अन्नाची चव वाढते. या मसाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी खोकला, ताप या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम मसाला उपयुक्त ठरतो.

गरम मसाल्याशिवाय आज कुठलीच भाजी बनवली जात नाही. गरम मासल्यामुळे अन्नाची चव वाढते. या मसाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी खोकला, ताप या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम मसाला उपयुक्त ठरतो.

5 / 5
Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.