AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाणून घ्या गरम मसाला जास्त खाण्याचे तोटे! वाचा

गरम मसाल्याशिवाय आजकाल कुठली भाजी सुद्धा बनवली जात नाही. याने अन्नाची चव वाढते पण गरम मसाल्याचं अति सेवन आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. काय होतं गरम मसाला जास्त खाल्ला की? नेमक्या काय समस्या उद्भवतात? बघुयात...

| Updated on: Oct 01, 2023 | 4:27 PM
Share
पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यासारख्या समस्या गरम मसाला खाल्ल्यानेच उद्भवू शकतात. ज्या लोकांना अपचन होतंय, पचनाची समस्या होतेय त्या लोकांनी गरम मसाला खाण्याचे प्रमाण कमी करावे. गरम मसाल्याचे अति सेवन पोट खराब करू शकते.

पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यासारख्या समस्या गरम मसाला खाल्ल्यानेच उद्भवू शकतात. ज्या लोकांना अपचन होतंय, पचनाची समस्या होतेय त्या लोकांनी गरम मसाला खाण्याचे प्रमाण कमी करावे. गरम मसाल्याचे अति सेवन पोट खराब करू शकते.

1 / 5
ओरल हेल्थ हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? ओरल हेल्थ म्हणजे तोंडाचं आरोग्य. गरम मसाला जास्त खाल्ला की जिंजिवाइटिस, वेदना आणि हिरड्यांचे संक्रमण अशा समस्या उद्भवतात. तथापि, थोड्या प्रमाणात गरम मसाले दातांमधील पोकळी काढून टाकण्यास मदत करतात.

ओरल हेल्थ हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? ओरल हेल्थ म्हणजे तोंडाचं आरोग्य. गरम मसाला जास्त खाल्ला की जिंजिवाइटिस, वेदना आणि हिरड्यांचे संक्रमण अशा समस्या उद्भवतात. तथापि, थोड्या प्रमाणात गरम मसाले दातांमधील पोकळी काढून टाकण्यास मदत करतात.

2 / 5
हृदय चांगलं ठेवायचं असेल तर गरम मसाला कमी प्रमाणात खा. गरम मसाला जास्त खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदयाचा रुग्ण असलेल्यांनी या मसाल्याचे सेवन करू नये. या मसाल्याने हृदयविकार होतात.

हृदय चांगलं ठेवायचं असेल तर गरम मसाला कमी प्रमाणात खा. गरम मसाला जास्त खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदयाचा रुग्ण असलेल्यांनी या मसाल्याचे सेवन करू नये. या मसाल्याने हृदयविकार होतात.

3 / 5
गरम मसाल्यात मिरची, लवंग, कोथिंबीर, मोठी वेलची आणि लहान वेलची यांचा समावेश असतो. आहारात या गरम मसाल्यांचा समावेश जास्त प्रमाणात केल्यास मळमळ, उलट्या आणि वेदना होतात.

गरम मसाल्यात मिरची, लवंग, कोथिंबीर, मोठी वेलची आणि लहान वेलची यांचा समावेश असतो. आहारात या गरम मसाल्यांचा समावेश जास्त प्रमाणात केल्यास मळमळ, उलट्या आणि वेदना होतात.

4 / 5
गरम मसाल्याशिवाय आज कुठलीच भाजी बनवली जात नाही. गरम मासल्यामुळे अन्नाची चव वाढते. या मसाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी खोकला, ताप या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम मसाला उपयुक्त ठरतो.

गरम मसाल्याशिवाय आज कुठलीच भाजी बनवली जात नाही. गरम मासल्यामुळे अन्नाची चव वाढते. या मसाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी खोकला, ताप या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम मसाला उपयुक्त ठरतो.

5 / 5
Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....