AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता? 99 टक्के लोकांना माहिती नाही

Rich District : महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा तुम्हाला माहिती आहे का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 04, 2026 | 11:23 PM
Share
सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता : महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती आणि जिल्ह्यांच्या जीडीपी (GDP) नुसार मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. मुंबई शहर आणि उपनगर मिळून राज्याच्या अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा उचलतात.

सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता : महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती आणि जिल्ह्यांच्या जीडीपी (GDP) नुसार मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. मुंबई शहर आणि उपनगर मिळून राज्याच्या अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा उचलतात.

1 / 5
भारताची आर्थिक राजधानी: मुंबईला भारताची आर्थिक राजधानी मानले जाते. येथील एकूण जीडीपी (GDP) सुमारे 12 लाख कोटी रुपयांच्या आसपास असून, तो महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

भारताची आर्थिक राजधानी: मुंबईला भारताची आर्थिक राजधानी मानले जाते. येथील एकूण जीडीपी (GDP) सुमारे 12 लाख कोटी रुपयांच्या आसपास असून, तो महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

2 / 5
प्रमुख वित्तीय संस्थांची मुख्यालये: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि अनेक मोठ्या बँकांची कॉर्पोरेट मुख्यालये मुंबई उपनगर जिल्ह्यात आलेह, ज्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भांडवल जमा होते.

प्रमुख वित्तीय संस्थांची मुख्यालये: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि अनेक मोठ्या बँकांची कॉर्पोरेट मुख्यालये मुंबई उपनगर जिल्ह्यात आलेह, ज्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भांडवल जमा होते.

3 / 5
औद्योगिक आणि सेवा क्षेत्र: मुंबई हे केवळ व्यापाराचेच नाही तर सेवा क्षेत्राचे (IT, बँकिंग, विमा) मोठे केंद्र आहे. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि न्हावा शेवा (JNPT) मुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर या जिल्ह्याचे वर्चस्व आहे.

औद्योगिक आणि सेवा क्षेत्र: मुंबई हे केवळ व्यापाराचेच नाही तर सेवा क्षेत्राचे (IT, बँकिंग, विमा) मोठे केंद्र आहे. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि न्हावा शेवा (JNPT) मुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर या जिल्ह्याचे वर्चस्व आहे.

4 / 5
सर्वाधिक कर संकलन: संपूर्ण देशातून जमा होणाऱ्या एकूण प्राप्तिकरापैकी (Income Tax) सुमारे 33% आणि सीमा शुल्कापैकी (Customs Duty) 60% वाटा एकट्या मुंबईचा असतो, जे या जिल्ह्याच्या श्रीमंतीचे लक्षण आहे.

सर्वाधिक कर संकलन: संपूर्ण देशातून जमा होणाऱ्या एकूण प्राप्तिकरापैकी (Income Tax) सुमारे 33% आणि सीमा शुल्कापैकी (Customs Duty) 60% वाटा एकट्या मुंबईचा असतो, जे या जिल्ह्याच्या श्रीमंतीचे लक्षण आहे.

5 / 5
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.