AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता? 99 टक्के लोकांना माहिती नाही

Rich District : महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा तुम्हाला माहिती आहे का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 04, 2026 | 11:23 PM
Share
सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता : महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती आणि जिल्ह्यांच्या जीडीपी (GDP) नुसार मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. मुंबई शहर आणि उपनगर मिळून राज्याच्या अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा उचलतात.

सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता : महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती आणि जिल्ह्यांच्या जीडीपी (GDP) नुसार मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. मुंबई शहर आणि उपनगर मिळून राज्याच्या अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा उचलतात.

1 / 5
भारताची आर्थिक राजधानी: मुंबईला भारताची आर्थिक राजधानी मानले जाते. येथील एकूण जीडीपी (GDP) सुमारे 12 लाख कोटी रुपयांच्या आसपास असून, तो महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

भारताची आर्थिक राजधानी: मुंबईला भारताची आर्थिक राजधानी मानले जाते. येथील एकूण जीडीपी (GDP) सुमारे 12 लाख कोटी रुपयांच्या आसपास असून, तो महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

2 / 5
प्रमुख वित्तीय संस्थांची मुख्यालये: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि अनेक मोठ्या बँकांची कॉर्पोरेट मुख्यालये मुंबई उपनगर जिल्ह्यात आलेह, ज्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भांडवल जमा होते.

प्रमुख वित्तीय संस्थांची मुख्यालये: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि अनेक मोठ्या बँकांची कॉर्पोरेट मुख्यालये मुंबई उपनगर जिल्ह्यात आलेह, ज्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भांडवल जमा होते.

3 / 5
औद्योगिक आणि सेवा क्षेत्र: मुंबई हे केवळ व्यापाराचेच नाही तर सेवा क्षेत्राचे (IT, बँकिंग, विमा) मोठे केंद्र आहे. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि न्हावा शेवा (JNPT) मुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर या जिल्ह्याचे वर्चस्व आहे.

औद्योगिक आणि सेवा क्षेत्र: मुंबई हे केवळ व्यापाराचेच नाही तर सेवा क्षेत्राचे (IT, बँकिंग, विमा) मोठे केंद्र आहे. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि न्हावा शेवा (JNPT) मुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर या जिल्ह्याचे वर्चस्व आहे.

4 / 5
सर्वाधिक कर संकलन: संपूर्ण देशातून जमा होणाऱ्या एकूण प्राप्तिकरापैकी (Income Tax) सुमारे 33% आणि सीमा शुल्कापैकी (Customs Duty) 60% वाटा एकट्या मुंबईचा असतो, जे या जिल्ह्याच्या श्रीमंतीचे लक्षण आहे.

सर्वाधिक कर संकलन: संपूर्ण देशातून जमा होणाऱ्या एकूण प्राप्तिकरापैकी (Income Tax) सुमारे 33% आणि सीमा शुल्कापैकी (Customs Duty) 60% वाटा एकट्या मुंबईचा असतो, जे या जिल्ह्याच्या श्रीमंतीचे लक्षण आहे.

5 / 5
Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.