AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गळा दाबला अन् फासावर लटकवलं’, मासिक पाळीमुळे घरच्यांनीच मारलं? ‘त्या’ आत्महत्येमागचं रहस्य काय?

जळगाव जिल्ह्यातील किनोद येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

| Updated on: May 02, 2025 | 3:04 PM
Share
जळगाव जिल्ह्यातील किनोद येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील किनोद येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

1 / 6
गायत्री ज्ञानेश्वर कोळी असे मयत महिलेचे नाव असून मृत महिला ही 26 वर्षांची होती.

गायत्री ज्ञानेश्वर कोळी असे मयत महिलेचे नाव असून मृत महिला ही 26 वर्षांची होती.

2 / 6
दरम्यान ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे.

3 / 6
"गायत्रीला मासिक पाळी आली होती. या काळात तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून किरकोळ वाद झाला होता," असं मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

"गायत्रीला मासिक पाळी आली होती. या काळात तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून किरकोळ वाद झाला होता," असं मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

4 / 6
तसेच, "हा वाद विकोपाला गेल्याने सासू आणि नणंद यांनी  तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर महिलेने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. त्यासाठी महिलेच्या गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले", असाही मोठा दावा मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

तसेच, "हा वाद विकोपाला गेल्याने सासू आणि नणंद यांनी तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर महिलेने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. त्यासाठी महिलेच्या गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले", असाही मोठा दावा मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

5 / 6
दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जातोय. सासरच्या दोषींवर गुन्हा करावा, अशी मागणी गायत्री यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जातोय. सासरच्या दोषींवर गुन्हा करावा, अशी मागणी गायत्री यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

6 / 6
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.