Hardik Pandya : मॅच संपल्यानंतर हार्दिक पांड्या-तिलक वर्मामध्ये भांडण झालं का? रोहितला करावी लागली मध्यस्थी!

मुंबई इंडियन्ससाठी सध्या बुरे दिन सुरु आहेत. MI चा काल लखनऊ सुपर जायंट्सने पराभव केला. मागच्या 10 सामन्यातील मुंबई इंडियन्सचा हा सातवा पराभव ठरला. आता हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मामध्ये भांडण झाल्याची चर्चा आहे.

| Updated on: May 01, 2024 | 3:45 PM
सातव्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच यंदाच्या सीजनमधील आव्हान संपल्यात जमा आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये नैराश्याची भावना येणं स्वाभाविक आहे.

सातव्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच यंदाच्या सीजनमधील आव्हान संपल्यात जमा आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये नैराश्याची भावना येणं स्वाभाविक आहे.

1 / 8
IPL 2024 चा सीजन सुरु झाल्यापासून मुंबई इंडियन्सची टीम वादात राहिलीय. प्रदर्शनापेक्षा नेतृत्व बदल हा चर्चेचा विषय ठरलाय. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाहीय.

IPL 2024 चा सीजन सुरु झाल्यापासून मुंबई इंडियन्सची टीम वादात राहिलीय. प्रदर्शनापेक्षा नेतृत्व बदल हा चर्चेचा विषय ठरलाय. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाहीय.

2 / 8
मुंबईचे काही प्लेयर आणि हार्दिक पांड्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या, आणि आता तर थेट भांडण झाल्याची बातमी आहे.

मुंबईचे काही प्लेयर आणि हार्दिक पांड्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या, आणि आता तर थेट भांडण झाल्याची बातमी आहे.

3 / 8
हार्दिक पांड्या आणि टीमचा युवा फलंदाज तिलक वर्मामध्ये भांडण झाल्याचा दावा करण्यात येतोय. 'हिटमेनिया 45' नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा दावा करण्यात आला आह.

हार्दिक पांड्या आणि टीमचा युवा फलंदाज तिलक वर्मामध्ये भांडण झाल्याचा दावा करण्यात येतोय. 'हिटमेनिया 45' नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा दावा करण्यात आला आह.

4 / 8
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईचा पराभव झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये हे भांडण झालं. यात हार्दिकने तिलकच्या एटीटयूडवर प्रश्न निर्माण केला.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईचा पराभव झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये हे भांडण झालं. यात हार्दिकने तिलकच्या एटीटयूडवर प्रश्न निर्माण केला.

5 / 8
वाद इतका वाढला की, टीमचे मालक, रोहित शर्मासह काही खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर प्रकरण शांत झालं, असा पोस्टमध्ये दावा करण्यात आला.

वाद इतका वाढला की, टीमचे मालक, रोहित शर्मासह काही खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर प्रकरण शांत झालं, असा पोस्टमध्ये दावा करण्यात आला.

6 / 8
दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकने इंटरव्यूमध्ये तिलकच नाव न घेता त्याची जी समज आहे, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तिलक लेफ्ट आर्म स्पिनर विरुद्ध आक्रमकपणे खेळू शकतो, असं हार्दिकच मत होतं.

दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकने इंटरव्यूमध्ये तिलकच नाव न घेता त्याची जी समज आहे, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तिलक लेफ्ट आर्म स्पिनर विरुद्ध आक्रमकपणे खेळू शकतो, असं हार्दिकच मत होतं.

7 / 8
ही बातमी किती खरी आहे ? हे सांगणं कठीण आहे. पण खास बाब म्हणजे हिटमॅन म्हणजे रोहित शर्मा फॅन अकाऊंटच्या या पेजला फॉलो करतो.

ही बातमी किती खरी आहे ? हे सांगणं कठीण आहे. पण खास बाब म्हणजे हिटमॅन म्हणजे रोहित शर्मा फॅन अकाऊंटच्या या पेजला फॉलो करतो.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.