AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तणाव आणि चिंतेमुळे त्रासला असाल तर ‘या’ फळाचा डाएटमध्ये नक्की करा समावेश, जाणून घ्या फायदे

आजच्या व्यस्त जीवनात अनेकांना तणाव आणि चिंता यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. दीर्घकाळ हा त्रास सहन केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत 'या' फळाचा आहारात समावेश करून या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

| Updated on: Oct 12, 2023 | 4:09 PM
Share
डाळिंबात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखी अनेक पोषक तत्वं आढळतात जी शरीरासाठी फायदेशीर असतात. (Photos : Freepik)

डाळिंबात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखी अनेक पोषक तत्वं आढळतात जी शरीरासाठी फायदेशीर असतात. (Photos : Freepik)

1 / 5
 डाळिंबाचे सेवन केल्याने मेंदूतील तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहते. त्यामुळे जर तुम्ही तणाव आणि चिंतेने त्रस्त असाल तर आहारात डाळिंबाचा अवश्य समावेश करा.

डाळिंबाचे सेवन केल्याने मेंदूतील तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहते. त्यामुळे जर तुम्ही तणाव आणि चिंतेने त्रस्त असाल तर आहारात डाळिंबाचा अवश्य समावेश करा.

2 / 5
एका संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक दररोज डाळिंबाचा रस पितात त्यांच्यात तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी असते. म्हणजे डाळिंब प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो. कधी खूप तणावाखाली असाल तर डाळिंबाचा रस प्या किंवा डाळिंब जरूर खा.

एका संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक दररोज डाळिंबाचा रस पितात त्यांच्यात तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी असते. म्हणजे डाळिंब प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो. कधी खूप तणावाखाली असाल तर डाळिंबाचा रस प्या किंवा डाळिंब जरूर खा.

3 / 5
मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यासाठी डाळिंब खाणं हा एक प्रभावी उपाय आहे. यामध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मन शांत करण्यास मदत करतात. डाळिंबाचे सेवन केल्याने चिंता आणि नैराश्यापासून आराम मिळतो.

मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यासाठी डाळिंब खाणं हा एक प्रभावी उपाय आहे. यामध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मन शांत करण्यास मदत करतात. डाळिंबाचे सेवन केल्याने चिंता आणि नैराश्यापासून आराम मिळतो.

4 / 5
डाळिंबाच्या सेवनाने तुम्हाला शांत आणि सकारात्मक वाटेल. रोजच्या आहारात डाळिंबाचा समावेश करावा. (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

डाळिंबाच्या सेवनाने तुम्हाला शांत आणि सकारात्मक वाटेल. रोजच्या आहारात डाळिंबाचा समावेश करावा. (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.