तणाव आणि चिंतेमुळे त्रासला असाल तर ‘या’ फळाचा डाएटमध्ये नक्की करा समावेश, जाणून घ्या फायदे

आजच्या व्यस्त जीवनात अनेकांना तणाव आणि चिंता यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. दीर्घकाळ हा त्रास सहन केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत 'या' फळाचा आहारात समावेश करून या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

| Updated on: Oct 12, 2023 | 4:09 PM
डाळिंबात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखी अनेक पोषक तत्वं आढळतात जी शरीरासाठी फायदेशीर असतात. (Photos : Freepik)

डाळिंबात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखी अनेक पोषक तत्वं आढळतात जी शरीरासाठी फायदेशीर असतात. (Photos : Freepik)

1 / 5
 डाळिंबाचे सेवन केल्याने मेंदूतील तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहते. त्यामुळे जर तुम्ही तणाव आणि चिंतेने त्रस्त असाल तर आहारात डाळिंबाचा अवश्य समावेश करा.

डाळिंबाचे सेवन केल्याने मेंदूतील तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहते. त्यामुळे जर तुम्ही तणाव आणि चिंतेने त्रस्त असाल तर आहारात डाळिंबाचा अवश्य समावेश करा.

2 / 5
एका संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक दररोज डाळिंबाचा रस पितात त्यांच्यात तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी असते. म्हणजे डाळिंब प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो. कधी खूप तणावाखाली असाल तर डाळिंबाचा रस प्या किंवा डाळिंब जरूर खा.

एका संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक दररोज डाळिंबाचा रस पितात त्यांच्यात तणाव संप्रेरक कोर्टिसोलची पातळी कमी असते. म्हणजे डाळिंब प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो. कधी खूप तणावाखाली असाल तर डाळिंबाचा रस प्या किंवा डाळिंब जरूर खा.

3 / 5
मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यासाठी डाळिंब खाणं हा एक प्रभावी उपाय आहे. यामध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मन शांत करण्यास मदत करतात. डाळिंबाचे सेवन केल्याने चिंता आणि नैराश्यापासून आराम मिळतो.

मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यासाठी डाळिंब खाणं हा एक प्रभावी उपाय आहे. यामध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मन शांत करण्यास मदत करतात. डाळिंबाचे सेवन केल्याने चिंता आणि नैराश्यापासून आराम मिळतो.

4 / 5
डाळिंबाच्या सेवनाने तुम्हाला शांत आणि सकारात्मक वाटेल. रोजच्या आहारात डाळिंबाचा समावेश करावा. (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

डाळिंबाच्या सेवनाने तुम्हाला शांत आणि सकारात्मक वाटेल. रोजच्या आहारात डाळिंबाचा समावेश करावा. (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.