AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! तुमच्या डोळ्यातून सतत पाणी येतंय? गंभीर आजाराची आहेत लक्षणे, जाणून घ्या महत्वाचे

अनेक लोकांच्या डोळ्यातून कारण नसताना देखील पाणी येते. मात्र, सर्वजण याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. मात्र, असे करणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. डोळ्यातून पाणी येण्याची समस्या ही गंभीर आजाराचे मोठे लक्ष आहे.

| Updated on: Aug 21, 2025 | 5:29 PM
Share
बऱ्याच लोकांना डोळ्यातून पाणी येण्याची समस्या असते. मोबाईलचा अतिवापर, धूळ, कचरा, थंडा हवा यामुळेही डोळ्यातून पाणी येते. 

बऱ्याच लोकांना डोळ्यातून पाणी येण्याची समस्या असते. मोबाईलचा अतिवापर, धूळ, कचरा, थंडा हवा यामुळेही डोळ्यातून पाणी येते. 

1 / 5
जर सतत डोळ्यातून पाणी येत असेल तर ही गंभीर आजाराची लक्षणे असून शकतात. नेत्रतज्ज्ञ डॉ. ए.के. ग्रोव्हर म्हणाले, डोळ्यातून पाणी येण्याची लक्षणे गंभीर आहेत.

जर सतत डोळ्यातून पाणी येत असेल तर ही गंभीर आजाराची लक्षणे असून शकतात. नेत्रतज्ज्ञ डॉ. ए.के. ग्रोव्हर म्हणाले, डोळ्यातून पाणी येण्याची लक्षणे गंभीर आहेत.

2 / 5
नेत्रश्लेष्मलाशोथ, ज्यामध्ये डोळे सुजतात आणि त्यातून पाणी किंवा पू बाहेर पडतो. ड्राय आय सिंड्रोम हे देखील एक प्रमुख कारण आहे, ज्यामध्ये डोळे कोरडे होऊ लागतात.

नेत्रश्लेष्मलाशोथ, ज्यामध्ये डोळे सुजतात आणि त्यातून पाणी किंवा पू बाहेर पडतो. ड्राय आय सिंड्रोम हे देखील एक प्रमुख कारण आहे, ज्यामध्ये डोळे कोरडे होऊ लागतात.

3 / 5
ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वारंवार अश्रू येतात. काचबिंदू, कॉर्नियल संसर्ग  हे देखील डोळ्यातून पाणी येण्याच्या समस्येचे एक कारण असू शकते. 

ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वारंवार अश्रू येतात. काचबिंदू, कॉर्नियल संसर्ग  हे देखील डोळ्यातून पाणी येण्याच्या समस्येचे एक कारण असू शकते. 

4 / 5
नेहमीच आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी धूळ आणि धुरापासून डोळ्यांचे रक्षण करा. डोळ्यातून पाणी येत असेल तर अजिबातच दुर्लक्ष करू नका. 

नेहमीच आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी धूळ आणि धुरापासून डोळ्यांचे रक्षण करा. डोळ्यातून पाणी येत असेल तर अजिबातच दुर्लक्ष करू नका. 

5 / 5
Follow Us
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...