AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Copper pot ; तांब्याच्या भांडयात पाणी पिण्याचे ‘आरोग्यदायी’ फायदे

रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेदात सांगितले जाते. यामुळे शरीराराला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 15, 2022 | 12:03 PM
Share
भारतातील बरेच लोक तांब्यांच्या भांड्यांत ठेवलेले  पाणी पितात.  जाणीवपूर्वक  तांब्याच्या भांडयाचावापर  पाणी ठेवण्यासाठी केला जातो . तांबे आरोग्यासाठी  हे फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेदात सांगितले जाते. यामुळे  शरीराराला अनेक समस्यांपासून  मुक्ती मिळते.

भारतातील बरेच लोक तांब्यांच्या भांड्यांत ठेवलेले पाणी पितात. जाणीवपूर्वक तांब्याच्या भांडयाचावापर पाणी ठेवण्यासाठी केला जातो . तांबे आरोग्यासाठी हे फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेदात सांगितले जाते. यामुळे शरीराराला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

1 / 5
 निरोगी शरीरासाठी आवश्यक  कॉपर उत्कृष्ट  मिनरलचे  काम करते.  ते शरीरातील लोहासोबत रक्त, प्रतिकारशक्ती, मज्जासंस्था आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यात रात्रभर किंवा किमान 8 तास पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी रिकाम्या पोटी प्या सर्वाधिक  चांगले असते .

निरोगी शरीरासाठी आवश्यक कॉपर उत्कृष्ट मिनरलचे काम करते. ते शरीरातील लोहासोबत रक्त, प्रतिकारशक्ती, मज्जासंस्था आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यात रात्रभर किंवा किमान 8 तास पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी रिकाम्या पोटी प्या सर्वाधिक चांगले असते .

2 / 5
तांबे पाणी शुद्ध करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. विज्ञान सांगते की, तांब्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करणारे अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. जेव्हा  तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवले जाते तेव्हा तांबे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया करते.

तांबे पाणी शुद्ध करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. विज्ञान सांगते की, तांब्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करणारे अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. जेव्हा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवले जाते तेव्हा तांबे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया करते.

3 / 5
सांधेदुखी किंवा गुडघे दुखत असल्यास तांब्यामध्ये ठेवलेले पाणी रिकाम्या पोटी प्यावे.  कारण तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरात वेदना निर्माण करणारी जळजळ दूर करण्यास  मदत करतात , सांधे व  गुडघेदुखीपासून आराम देतात.

सांधेदुखी किंवा गुडघे दुखत असल्यास तांब्यामध्ये ठेवलेले पाणी रिकाम्या पोटी प्यावे. कारण तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरात वेदना निर्माण करणारी जळजळ दूर करण्यास मदत करतात , सांधे व गुडघेदुखीपासून आराम देतात.

4 / 5
शरीरातील चरबीच्या चयापचया  क्रियेसाठी तांबे खूप महत्वाचे आहे. तांब्याचा वापर चरबीच्या पेशीचे रूपांतर उर्जेत रूपांतर करण्यासाठी केला जातो. त्यामुळे सकाळी-सकाळी  तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

शरीरातील चरबीच्या चयापचया क्रियेसाठी तांबे खूप महत्वाचे आहे. तांब्याचा वापर चरबीच्या पेशीचे रूपांतर उर्जेत रूपांतर करण्यासाठी केला जातो. त्यामुळे सकाळी-सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली