दिवसातील ‘या’ वेळेत हार्ट अटॅक येण्याची असते सर्वात जास्त शक्यता, काळजी घेणे गरजेचे
सध्या हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पूर्वी वृद्धापकाळात होणारी ही समस्या आता तरुणांनाही बळी बनवत आहे. चुकीचे खानपान, निष्क्रिय जीवनशैली आणि तणाव यामुळे अनेकदा हृदय आजारी पडते. अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी हृदयाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
