AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक रुपयाही येणार नाही खर्च, किचनमधील झुरळं आणि मुंग्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी फक्त हे करा

स्वयंपाकघरातील झुरळं, मुंग्या आणि बारीक किड्यांना पळवून लावण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर कसा करावा, याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Mar 31, 2026 | 3:02 PM
Share
स्वयंपाकघर स्वच्छ असले तरी अनेकदा मुंग्या, झुरळं आणि ओट्यावरील किड्यांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. यामुळे अन्नाची नासाडी तर होतेच, पण आरोग्यालाही धोका निर्माण होतो.

स्वयंपाकघर स्वच्छ असले तरी अनेकदा मुंग्या, झुरळं आणि ओट्यावरील किड्यांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. यामुळे अन्नाची नासाडी तर होतेच, पण आरोग्यालाही धोका निर्माण होतो.

1 / 7
 यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे धोक्याचे ठरू शकते. मग अशावेळी नेमकं काय करावं, हे सुचत नाही. अशा वेळी आपल्या घरातील नैसर्गिक घटकांचा वापर करून या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे धोक्याचे ठरू शकते. मग अशावेळी नेमकं काय करावं, हे सुचत नाही. अशा वेळी आपल्या घरातील नैसर्गिक घटकांचा वापर करून या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

2 / 7
झुरळांना तमालपत्राचा उग्र वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही तमालपत्राचा चुरा करून किचनच्या कोपऱ्यात किंवा जिथे झुरळांचा वावर जास्त आहे तिथे टाकावा. या वासामुळे झुरळं पळून जातात.

झुरळांना तमालपत्राचा उग्र वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही तमालपत्राचा चुरा करून किचनच्या कोपऱ्यात किंवा जिथे झुरळांचा वावर जास्त आहे तिथे टाकावा. या वासामुळे झुरळं पळून जातात.

3 / 7
मुंग्यांच्या रांगा घरामध्ये सर्वत्र फिरताना दिसतात. त्यांना रोखण्यासाठी हळद आणि दालचिनी अत्यंत प्रभावी ठरते. ज्या ठिकाणाहून मुंग्या येत आहेत किंवा जिथे त्यांचे बिळ आहे, तिथे थोडी हळद किंवा दालचिनी पावडर टाकावी.

मुंग्यांच्या रांगा घरामध्ये सर्वत्र फिरताना दिसतात. त्यांना रोखण्यासाठी हळद आणि दालचिनी अत्यंत प्रभावी ठरते. ज्या ठिकाणाहून मुंग्या येत आहेत किंवा जिथे त्यांचे बिळ आहे, तिथे थोडी हळद किंवा दालचिनी पावडर टाकावी.

4 / 7
किचन ओटा पुसल्यानंतरही त्यावर बारीक किडे फिरत असतील तर ते टाळण्यासाठी कापूर वापरावा. ओटा पुसण्याच्या पाण्यात थोडे कापूर विरघळून त्या पाण्याने ओटा पुसावा. यामुळे ओटा स्वच्छ राहतो आणि त्यावर किडे येत नाहीत.

किचन ओटा पुसल्यानंतरही त्यावर बारीक किडे फिरत असतील तर ते टाळण्यासाठी कापूर वापरावा. ओटा पुसण्याच्या पाण्यात थोडे कापूर विरघळून त्या पाण्याने ओटा पुसावा. यामुळे ओटा स्वच्छ राहतो आणि त्यावर किडे येत नाहीत.

5 / 7
किचन सिंकमधून अनेकदा झुरळं बाहेर येतात किंवा तिथे घाण वास येतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सिंकच्या जाळीत १-२ लवंग टाकून ठेवाव्यात. यामुळे दुर्गंधी येत नाही आणि किडेही कमी होतात.

किचन सिंकमधून अनेकदा झुरळं बाहेर येतात किंवा तिथे घाण वास येतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सिंकच्या जाळीत १-२ लवंग टाकून ठेवाव्यात. यामुळे दुर्गंधी येत नाही आणि किडेही कमी होतात.

6 / 7
साखरेच्या डब्यात मुंग्या जाणे ही गृहिणींची मोठी समस्या असते. त्यामुळे साखरेच्या किंवा गुळाच्या डब्याला मुंग्या लागू नयेत म्हणून डब्याच्या बाहेरून थोडे तेल लावावे. तेलाच्या चिकटपणामुळे आणि वासामुळे मुंग्या डब्यावर चढत नाहीत.

साखरेच्या डब्यात मुंग्या जाणे ही गृहिणींची मोठी समस्या असते. त्यामुळे साखरेच्या किंवा गुळाच्या डब्याला मुंग्या लागू नयेत म्हणून डब्याच्या बाहेरून थोडे तेल लावावे. तेलाच्या चिकटपणामुळे आणि वासामुळे मुंग्या डब्यावर चढत नाहीत.

7 / 7
Follow Us
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.