AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिचार्ज संपल्यानंतर Jio नंबर किती दिवस सुरू राहतो?

Jio Recharge : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून तिच्याकडे सुमारे 51 कोटी ग्राहक आहेत. स्वस्त रिचार्ज प्लॅन्स आणि आकर्षक ऑफर्समुळे जिओ अनेकांची पसंतीची कंपनी बनली आहे. आज आपण जिओच्या सिमचा रिचार्ज संपल्यानंतर किती दिवस सुरू राहते ते जाणून घेऊयात.

| Updated on: May 17, 2026 | 6:55 PM
Share
जिओकडे अनेक प्रकारचे प्लॅन्स : रिलायन्स जिओ आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देते. मात्र रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढल्यानंतर अनेकांना एकाच वेळी दोन नंबर रिचार्ज करणे कठीण जाऊ लागले आहे.

जिओकडे अनेक प्रकारचे प्लॅन्स : रिलायन्स जिओ आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देते. मात्र रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढल्यानंतर अनेकांना एकाच वेळी दोन नंबर रिचार्ज करणे कठीण जाऊ लागले आहे.

1 / 5
सेकंडरी नंबरचे रिचार्ज उशिरा: अनेक मोबाइल वापरकर्ते मुख्य नंबरचा रिचार्ज वेळेवर करतात, पण दुसऱ्या नंबरकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हीही तुमचा जिओ नंबर वेळेवर रिचार्ज करत नसाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

सेकंडरी नंबरचे रिचार्ज उशिरा: अनेक मोबाइल वापरकर्ते मुख्य नंबरचा रिचार्ज वेळेवर करतात, पण दुसऱ्या नंबरकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हीही तुमचा जिओ नंबर वेळेवर रिचार्ज करत नसाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

2 / 5
सिम किती दिवस अॅक्टिव्ह राहते? : TRAI) च्या नियमानुसार, जर तुम्ही सिम कार्डवर दीर्घकाळ रिचार्ज केला नाही, तर काही कालावधीनंतर नंबर निष्क्रिय केला जाऊ शकतो. हा नियम जिओसोबतच एअरटेल, Vi आणि BSNL सारख्या कंपन्यांनाही लागू आहे.

सिम किती दिवस अॅक्टिव्ह राहते? : TRAI) च्या नियमानुसार, जर तुम्ही सिम कार्डवर दीर्घकाळ रिचार्ज केला नाही, तर काही कालावधीनंतर नंबर निष्क्रिय केला जाऊ शकतो. हा नियम जिओसोबतच एअरटेल, Vi आणि BSNL सारख्या कंपन्यांनाही लागू आहे.

3 / 5
Jio सिम किती दिवस सुरू राहू शकते? : जर तुम्ही जिओ सिम वापरत असाल आणि रिचार्ज संपल्यानंतर नवीन रिचार्ज केला नाही, तरीही तुमचा नंबर साधारण 90 दिवसांपर्यंत अॅक्टिव्ह राहू शकतो, त्यानंतर कंपनी तो नंबर बंद करू शकते, आणि तुमचा नंबर दुसऱ्या ग्राहकाला दिला जाण्याची शक्यता असते.

Jio सिम किती दिवस सुरू राहू शकते? : जर तुम्ही जिओ सिम वापरत असाल आणि रिचार्ज संपल्यानंतर नवीन रिचार्ज केला नाही, तरीही तुमचा नंबर साधारण 90 दिवसांपर्यंत अॅक्टिव्ह राहू शकतो, त्यानंतर कंपनी तो नंबर बंद करू शकते, आणि तुमचा नंबर दुसऱ्या ग्राहकाला दिला जाण्याची शक्यता असते.

4 / 5
अनेक यूजर्सचा अनुभव वेगळा : या संदर्भात अनेक यूजर्सनी Reddit वर आपले अनुभव शेअर केले आहेत. काहींच्या मते, रिचार्ज नसतानाही त्यांच्या नंबरवर अनेक महिने इनकमिंग कॉल्स आणि SMS येत होते. याचाच अर्थ काही प्रकरणांमध्ये नंबर लगेच बंद होत नाही.

अनेक यूजर्सचा अनुभव वेगळा : या संदर्भात अनेक यूजर्सनी Reddit वर आपले अनुभव शेअर केले आहेत. काहींच्या मते, रिचार्ज नसतानाही त्यांच्या नंबरवर अनेक महिने इनकमिंग कॉल्स आणि SMS येत होते. याचाच अर्थ काही प्रकरणांमध्ये नंबर लगेच बंद होत नाही.

5 / 5
Follow Us
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार