AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत- मॉरिशस दरम्यान जाणारे विमान किती देशांमधून जाते? जाणून आश्चर्य वाटणार

भारतातून मॉरिशससाठी दरवर्षी हजारो लोक पर्यटनासाठी जातात. निसर्ग संपन्न असलेल्या मॉरिशसच्या चारही बाजूने समुद्र आहे. यामुळे मॉरिशसला हिंदी महासागराचा मोती म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? या दोन्ही देशांमधून विमान जाताना ते किती देशांमधून जाते.

| Updated on: Jul 05, 2025 | 2:37 PM
Share
मॉरिशसमध्ये भारतीय संस्कृतीची झलक दिसते. या देशात अजूनही सनातन परंपरेचे पालन केले जाते. मोठ्या संख्येने हिंदू या ठिकाणी आहेत. भारतातूनही अनेक जण पर्यटनासाठी मॉरिशसमध्ये जातात. परंतु मॉरिशसला जाताना किती देशांमधून विमान जाते? हे पाहू या.

मॉरिशसमध्ये भारतीय संस्कृतीची झलक दिसते. या देशात अजूनही सनातन परंपरेचे पालन केले जाते. मोठ्या संख्येने हिंदू या ठिकाणी आहेत. भारतातूनही अनेक जण पर्यटनासाठी मॉरिशसमध्ये जातात. परंतु मॉरिशसला जाताना किती देशांमधून विमान जाते? हे पाहू या.

1 / 5
भारतातून मॉरिशसला जायचे असेल तर रस्ते मार्ग नाही. त्यासाठी हवाई मार्ग आणि जलमार्गच पर्याय आहे. हवाई मार्गाने जाण्यासाठी भारत आणि मॉरिशस दरम्यान विमान सेवा उपलब्ध आहेत. मुंबई आणि दिल्लीतूनही ही विमाने जातात.

भारतातून मॉरिशसला जायचे असेल तर रस्ते मार्ग नाही. त्यासाठी हवाई मार्ग आणि जलमार्गच पर्याय आहे. हवाई मार्गाने जाण्यासाठी भारत आणि मॉरिशस दरम्यान विमान सेवा उपलब्ध आहेत. मुंबई आणि दिल्लीतूनही ही विमाने जातात.

2 / 5
मॉरिशसला जाण्यासाठी हिंद महासागरावरून विमाने उडतात. सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशांकडे विमान जात असताना एकही देश लागत नाही. रस्त्यात फक्त समुद्रच दिसतो. मॉरिशसला जाण्यासाठी दुसरा जलमार्गाचा पर्याय आहे.

मॉरिशसला जाण्यासाठी हिंद महासागरावरून विमाने उडतात. सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशांकडे विमान जात असताना एकही देश लागत नाही. रस्त्यात फक्त समुद्रच दिसतो. मॉरिशसला जाण्यासाठी दुसरा जलमार्गाचा पर्याय आहे.

3 / 5
जहाजाने मॉरिशसला गेलात तर ते श्रीलंकेजवळून जावे लागते. तथापि जर थेट पाहिले तर दोन्ही देशांच्या मध्ये दुसरा कोणताही देश नाही. मॉरिशस आणि दिल्लीमधील अंतर सुमारे ५९०० किमी आहे.

जहाजाने मॉरिशसला गेलात तर ते श्रीलंकेजवळून जावे लागते. तथापि जर थेट पाहिले तर दोन्ही देशांच्या मध्ये दुसरा कोणताही देश नाही. मॉरिशस आणि दिल्लीमधील अंतर सुमारे ५९०० किमी आहे.

4 / 5
मॉरिशसने दिल्लीहून विमानाने पोहचण्यासाठी सुमारे ७ तास ४५ मिनिटे लागतात. मुंबईहून विमानाने मॉरिशस प्रवास केला तर थोडा वेळ कमी होतो. मॉरिशसच्या सर्व बाजूंनी निळ्या समुद्र आहे. हा देश सुंदर आणि शांत आहे. हा देश सुंदर टेकड्यांसाठी देखील ओळखला जातो.

मॉरिशसने दिल्लीहून विमानाने पोहचण्यासाठी सुमारे ७ तास ४५ मिनिटे लागतात. मुंबईहून विमानाने मॉरिशस प्रवास केला तर थोडा वेळ कमी होतो. मॉरिशसच्या सर्व बाजूंनी निळ्या समुद्र आहे. हा देश सुंदर आणि शांत आहे. हा देश सुंदर टेकड्यांसाठी देखील ओळखला जातो.

5 / 5
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.