AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत- मॉरिशस दरम्यान जाणारे विमान किती देशांमधून जाते? जाणून आश्चर्य वाटणार

भारतातून मॉरिशससाठी दरवर्षी हजारो लोक पर्यटनासाठी जातात. निसर्ग संपन्न असलेल्या मॉरिशसच्या चारही बाजूने समुद्र आहे. यामुळे मॉरिशसला हिंदी महासागराचा मोती म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? या दोन्ही देशांमधून विमान जाताना ते किती देशांमधून जाते.

| Updated on: Jul 05, 2025 | 2:37 PM
Share
मॉरिशसमध्ये भारतीय संस्कृतीची झलक दिसते. या देशात अजूनही सनातन परंपरेचे पालन केले जाते. मोठ्या संख्येने हिंदू या ठिकाणी आहेत. भारतातूनही अनेक जण पर्यटनासाठी मॉरिशसमध्ये जातात. परंतु मॉरिशसला जाताना किती देशांमधून विमान जाते? हे पाहू या.

मॉरिशसमध्ये भारतीय संस्कृतीची झलक दिसते. या देशात अजूनही सनातन परंपरेचे पालन केले जाते. मोठ्या संख्येने हिंदू या ठिकाणी आहेत. भारतातूनही अनेक जण पर्यटनासाठी मॉरिशसमध्ये जातात. परंतु मॉरिशसला जाताना किती देशांमधून विमान जाते? हे पाहू या.

1 / 5
भारतातून मॉरिशसला जायचे असेल तर रस्ते मार्ग नाही. त्यासाठी हवाई मार्ग आणि जलमार्गच पर्याय आहे. हवाई मार्गाने जाण्यासाठी भारत आणि मॉरिशस दरम्यान विमान सेवा उपलब्ध आहेत. मुंबई आणि दिल्लीतूनही ही विमाने जातात.

भारतातून मॉरिशसला जायचे असेल तर रस्ते मार्ग नाही. त्यासाठी हवाई मार्ग आणि जलमार्गच पर्याय आहे. हवाई मार्गाने जाण्यासाठी भारत आणि मॉरिशस दरम्यान विमान सेवा उपलब्ध आहेत. मुंबई आणि दिल्लीतूनही ही विमाने जातात.

2 / 5
मॉरिशसला जाण्यासाठी हिंद महासागरावरून विमाने उडतात. सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशांकडे विमान जात असताना एकही देश लागत नाही. रस्त्यात फक्त समुद्रच दिसतो. मॉरिशसला जाण्यासाठी दुसरा जलमार्गाचा पर्याय आहे.

मॉरिशसला जाण्यासाठी हिंद महासागरावरून विमाने उडतात. सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशांकडे विमान जात असताना एकही देश लागत नाही. रस्त्यात फक्त समुद्रच दिसतो. मॉरिशसला जाण्यासाठी दुसरा जलमार्गाचा पर्याय आहे.

3 / 5
जहाजाने मॉरिशसला गेलात तर ते श्रीलंकेजवळून जावे लागते. तथापि जर थेट पाहिले तर दोन्ही देशांच्या मध्ये दुसरा कोणताही देश नाही. मॉरिशस आणि दिल्लीमधील अंतर सुमारे ५९०० किमी आहे.

जहाजाने मॉरिशसला गेलात तर ते श्रीलंकेजवळून जावे लागते. तथापि जर थेट पाहिले तर दोन्ही देशांच्या मध्ये दुसरा कोणताही देश नाही. मॉरिशस आणि दिल्लीमधील अंतर सुमारे ५९०० किमी आहे.

4 / 5
मॉरिशसने दिल्लीहून विमानाने पोहचण्यासाठी सुमारे ७ तास ४५ मिनिटे लागतात. मुंबईहून विमानाने मॉरिशस प्रवास केला तर थोडा वेळ कमी होतो. मॉरिशसच्या सर्व बाजूंनी निळ्या समुद्र आहे. हा देश सुंदर आणि शांत आहे. हा देश सुंदर टेकड्यांसाठी देखील ओळखला जातो.

मॉरिशसने दिल्लीहून विमानाने पोहचण्यासाठी सुमारे ७ तास ४५ मिनिटे लागतात. मुंबईहून विमानाने मॉरिशस प्रवास केला तर थोडा वेळ कमी होतो. मॉरिशसच्या सर्व बाजूंनी निळ्या समुद्र आहे. हा देश सुंदर आणि शांत आहे. हा देश सुंदर टेकड्यांसाठी देखील ओळखला जातो.

5 / 5
Follow Us
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?.
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला....
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला.....
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.