AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्त न पिता मच्छर किती दिवस राहू शकते जिवंत, जाणून घ्या रंजक तथ्य!

मच्छर चावा घेऊन आपले रक्त शोषून घेतो. रक्ते हे एका प्रकारे मच्छराचे अन्नच असते. मात्र हेच अन्न मच्छराला न मिळाल्यास ते किती दिवस जगू शकते? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. त्याचेच उत्तर आता सापडले आहे.

| Updated on: Aug 13, 2025 | 8:09 PM
Share
मच्छर म्हणजेच डास हा असा जीव आहे, ज्याला पाहिलं की आपल्याला राग येतो. गाढ झोप लागलेली असताना डासाने हळूच चावा घेतल्याने प्रत्येकाची एकदातरी झोपमोडही झालेली असतेच.

मच्छर म्हणजेच डास हा असा जीव आहे, ज्याला पाहिलं की आपल्याला राग येतो. गाढ झोप लागलेली असताना डासाने हळूच चावा घेतल्याने प्रत्येकाची एकदातरी झोपमोडही झालेली असतेच.

1 / 5
डास  हा फारच उपद्रवी जीव आहे. डास चावल्याने मलेरिया, डेंग्यू, ताप यासारखे आजार होतात. कधीकधी याच आजारांमुळे मानवाचा मृत्यूही होतो. त्यामुळे डास चावू नयेत म्हणून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

डास हा फारच उपद्रवी जीव आहे. डास चावल्याने मलेरिया, डेंग्यू, ताप यासारखे आजार होतात. कधीकधी याच आजारांमुळे मानवाचा मृत्यूही होतो. त्यामुळे डास चावू नयेत म्हणून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

2 / 5
डास  चावा घेऊन आपले रक्त शोषून घेते. रक्ते हे एका प्रकारे डासांचे  अन्नच असते. मात्र हेच अन्न डासाला न मिळाल्यास ते किती दिवस जगू शकते? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

डास चावा घेऊन आपले रक्त शोषून घेते. रक्ते हे एका प्रकारे डासांचे अन्नच असते. मात्र हेच अन्न डासाला न मिळाल्यास ते किती दिवस जगू शकते? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

3 / 5
एका संशोधनानुसार मादी डास हे रक्त न पिताही कित्येक दिवस जिवंतर राहू शकते. संशोधनानुसार डास रक्त न पिता साधारण सात ते दहा दिवस जिवंत राहू शकते. तर नर डास साधारण सहा ते सात दिवस रक्त न पिता जिवंत राहू शकते.

एका संशोधनानुसार मादी डास हे रक्त न पिताही कित्येक दिवस जिवंतर राहू शकते. संशोधनानुसार डास रक्त न पिता साधारण सात ते दहा दिवस जिवंत राहू शकते. तर नर डास साधारण सहा ते सात दिवस रक्त न पिता जिवंत राहू शकते.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.