AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज कमीतकमी ‘इतके’ ग्लास पाणी प्या, आरोग्याच्या ‘या’ 4 समस्या टळतील!

निरोगी आयुष्यासाठी चांगल्या आहारासोबतच भरपूर पाणी प्यावं. पाणी भरपूर प्या असं सांगितलं जातं. किती पाणी प्यायला हवं असेही सल्ले हमखास दिले जातात. "पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर होतात" पण हे नेमके कोणते आजार असतात? कोणते आजार पाणी प्यायल्याने खरंच दूर होतात? किती पाणी प्यावं? बघुयात...

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 08, 2023 | 10:47 AM
Share
आरोग्यतज्ञांकडून योग्य प्रमाणात पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. निरोगी आयुष्यासाठी सकस आहारासोबत भरपूर पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे असते. भरपूर पाणी पित असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण दिसतो.

आरोग्यतज्ञांकडून योग्य प्रमाणात पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. निरोगी आयुष्यासाठी सकस आहारासोबत भरपूर पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे असते. भरपूर पाणी पित असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण दिसतो.

1 / 5
यकृत आणि मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. मूत्रपिंडाचे तर अनेक आजार जास्त पाणी प्यायल्याने दूर होतात. यकृत आणि मूत्रपिंड पाण्याच्या कमतरतेमुळे खराब होतात. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्या.

यकृत आणि मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. मूत्रपिंडाचे तर अनेक आजार जास्त पाणी प्यायल्याने दूर होतात. यकृत आणि मूत्रपिंड पाण्याच्या कमतरतेमुळे खराब होतात. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्या.

2 / 5
शरीर डिटॉक्स करण्याचे अनेक मार्ग आहेत. बरेच उपवास सुद्धा डिटॉक्स होण्यासाठी केले जातात, मॉडर्न उपवास असं आपण म्हणू शकतो. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात, यालाच शरीर डिटॉक्सीफाय करणं म्हणतात. आरोग्याच्या अनेक समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.

शरीर डिटॉक्स करण्याचे अनेक मार्ग आहेत. बरेच उपवास सुद्धा डिटॉक्स होण्यासाठी केले जातात, मॉडर्न उपवास असं आपण म्हणू शकतो. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात, यालाच शरीर डिटॉक्सीफाय करणं म्हणतात. आरोग्याच्या अनेक समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.

3 / 5
पचनक्रिया, बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित आजार असतील तर भरपूर पाणी प्यायल्याने या समस्या सुटतील. कमीतकमी ५ मोठे ग्लास पाणी प्यावं. पाण्याने पोटाशी संबंधित आजार दूर होतात. पुरेशा प्रमाणात पाणी प्या आणि या आजारांपासून लांब राहा.

पचनक्रिया, बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित आजार असतील तर भरपूर पाणी प्यायल्याने या समस्या सुटतील. कमीतकमी ५ मोठे ग्लास पाणी प्यावं. पाण्याने पोटाशी संबंधित आजार दूर होतात. पुरेशा प्रमाणात पाणी प्या आणि या आजारांपासून लांब राहा.

4 / 5
पाण्याची कमतरता अनेक समस्या निर्माण करते. पाणी कमी असण्याला डिहायड्रेशन होणे असं म्हणतात. पाणी कमी पडलं की त्वचा निस्तेज दिसते. रोज कमीतकमी ५ ग्लास पाणी प्यायला हवं. पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यास काय होतं ते बघुयात...

पाण्याची कमतरता अनेक समस्या निर्माण करते. पाणी कमी असण्याला डिहायड्रेशन होणे असं म्हणतात. पाणी कमी पडलं की त्वचा निस्तेज दिसते. रोज कमीतकमी ५ ग्लास पाणी प्यायला हवं. पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यास काय होतं ते बघुयात...

5 / 5
Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?