AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकातील हा एक पदार्थ घराच्या बाहेर टांगा, होतील फायदेच फायदे

ही केवळ जुनी परंपरा नाही तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा प्रभावी उपाय आहे. हे सोपे आणि प्रभावी उपाय घरातील सकारात्मक वातावरण राखण्यास मदत करते.

| Updated on: Aug 12, 2025 | 3:28 PM
Share
घराच्या मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधण्यामागे एक खास रहस्य दडलेलं आहे. हे रहस्य केवळ एक जुनी परंपरा नसून वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. अनेक वर्षांपासून मीठ हे केवळ जेवण चविष्ट बनवण्यासाठी नव्हे, तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी वापरले जाते.

घराच्या मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधण्यामागे एक खास रहस्य दडलेलं आहे. हे रहस्य केवळ एक जुनी परंपरा नसून वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. अनेक वर्षांपासून मीठ हे केवळ जेवण चविष्ट बनवण्यासाठी नव्हे, तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी वापरले जाते.

1 / 8
त्यामुळेच, घरातील वातावरण शुद्ध आणि आनंदी ठेवण्यासाठी मीठ एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी घटक मानला जातो. पण मुख्य दारावर ही मिठाची पिशवी का बांधतात आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

त्यामुळेच, घरातील वातावरण शुद्ध आणि आनंदी ठेवण्यासाठी मीठ एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी घटक मानला जातो. पण मुख्य दारावर ही मिठाची पिशवी का बांधतात आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

2 / 8
मुख्य दरवाजा हे घरात येणारी ऊर्जा आणि बाहेर जाणारी ऊर्जा यांचे केंद्रस्थान मानले जाते. मिठाची पिशवी दरवाज्यावर लावल्याने घरात येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दाराबाहेर राहते आणि सकारात्मक ऊर्जा आत येते.

मुख्य दरवाजा हे घरात येणारी ऊर्जा आणि बाहेर जाणारी ऊर्जा यांचे केंद्रस्थान मानले जाते. मिठाची पिशवी दरवाज्यावर लावल्याने घरात येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दाराबाहेर राहते आणि सकारात्मक ऊर्जा आत येते.

3 / 8
दाराबाहेर मिठाची पिशवी लावल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सलोखा वाढतो. यामुळे घरातील वाद आणि गैरसमज दूर होतात आणि शांतता टिकून राहते.

दाराबाहेर मिठाची पिशवी लावल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सलोखा वाढतो. यामुळे घरातील वाद आणि गैरसमज दूर होतात आणि शांतता टिकून राहते.

4 / 8
मीठ हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधल्याने घरात लक्ष्मी येते. तसेच आर्थिक अडचणी दूर होतात. त्यासोबतच कर्जासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते.

मीठ हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधल्याने घरात लक्ष्मी येते. तसेच आर्थिक अडचणी दूर होतात. त्यासोबतच कर्जासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते.

5 / 8
जर तुमच्या घरात काही वास्तुदोष असतील तर मिठाची पिशवी बांधल्याने ते दोष कमी होण्यास मदत होते. यामुळे घरातील ऊर्जा चांगली राहते. तसेच दोषामुळे होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात.

जर तुमच्या घरात काही वास्तुदोष असतील तर मिठाची पिशवी बांधल्याने ते दोष कमी होण्यास मदत होते. यामुळे घरातील ऊर्जा चांगली राहते. तसेच दोषामुळे होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात.

6 / 8
ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध राहू आणि केतू या ग्रहांशी आहे. मीठ नकारात्मक शक्तींना दूर ठेवते. त्यामुळे मिठाची पिशवी बांधल्याने ग्रहदोषांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतात आणि मानसिक शांतता मिळते.

ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध राहू आणि केतू या ग्रहांशी आहे. मीठ नकारात्मक शक्तींना दूर ठेवते. त्यामुळे मिठाची पिशवी बांधल्याने ग्रहदोषांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतात आणि मानसिक शांतता मिळते.

7 / 8
पण ही पिशवी वेळोवेळी बदला. जुने मीठ काढून ते वाहत्या पाण्यात टाका. यानंतर नवीन मीठ असलेली पिशवी पुन्हा बांधा. यामुळे मिठाची ऊर्जा नेहमी ताजीतवानी राहते. त्यामुळे घराच्या मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते.

पण ही पिशवी वेळोवेळी बदला. जुने मीठ काढून ते वाहत्या पाण्यात टाका. यानंतर नवीन मीठ असलेली पिशवी पुन्हा बांधा. यामुळे मिठाची ऊर्जा नेहमी ताजीतवानी राहते. त्यामुळे घराच्या मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.