AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकातील हा एक पदार्थ घराच्या बाहेर टांगा, होतील फायदेच फायदे

ही केवळ जुनी परंपरा नाही तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा प्रभावी उपाय आहे. हे सोपे आणि प्रभावी उपाय घरातील सकारात्मक वातावरण राखण्यास मदत करते.

| Updated on: Aug 12, 2025 | 3:28 PM
Share
घराच्या मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधण्यामागे एक खास रहस्य दडलेलं आहे. हे रहस्य केवळ एक जुनी परंपरा नसून वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. अनेक वर्षांपासून मीठ हे केवळ जेवण चविष्ट बनवण्यासाठी नव्हे, तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी वापरले जाते.

घराच्या मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधण्यामागे एक खास रहस्य दडलेलं आहे. हे रहस्य केवळ एक जुनी परंपरा नसून वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. अनेक वर्षांपासून मीठ हे केवळ जेवण चविष्ट बनवण्यासाठी नव्हे, तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी वापरले जाते.

1 / 8
त्यामुळेच, घरातील वातावरण शुद्ध आणि आनंदी ठेवण्यासाठी मीठ एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी घटक मानला जातो. पण मुख्य दारावर ही मिठाची पिशवी का बांधतात आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

त्यामुळेच, घरातील वातावरण शुद्ध आणि आनंदी ठेवण्यासाठी मीठ एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी घटक मानला जातो. पण मुख्य दारावर ही मिठाची पिशवी का बांधतात आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

2 / 8
मुख्य दरवाजा हे घरात येणारी ऊर्जा आणि बाहेर जाणारी ऊर्जा यांचे केंद्रस्थान मानले जाते. मिठाची पिशवी दरवाज्यावर लावल्याने घरात येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दाराबाहेर राहते आणि सकारात्मक ऊर्जा आत येते.

मुख्य दरवाजा हे घरात येणारी ऊर्जा आणि बाहेर जाणारी ऊर्जा यांचे केंद्रस्थान मानले जाते. मिठाची पिशवी दरवाज्यावर लावल्याने घरात येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दाराबाहेर राहते आणि सकारात्मक ऊर्जा आत येते.

3 / 8
दाराबाहेर मिठाची पिशवी लावल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सलोखा वाढतो. यामुळे घरातील वाद आणि गैरसमज दूर होतात आणि शांतता टिकून राहते.

दाराबाहेर मिठाची पिशवी लावल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सलोखा वाढतो. यामुळे घरातील वाद आणि गैरसमज दूर होतात आणि शांतता टिकून राहते.

4 / 8
मीठ हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधल्याने घरात लक्ष्मी येते. तसेच आर्थिक अडचणी दूर होतात. त्यासोबतच कर्जासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते.

मीठ हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधल्याने घरात लक्ष्मी येते. तसेच आर्थिक अडचणी दूर होतात. त्यासोबतच कर्जासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते.

5 / 8
जर तुमच्या घरात काही वास्तुदोष असतील तर मिठाची पिशवी बांधल्याने ते दोष कमी होण्यास मदत होते. यामुळे घरातील ऊर्जा चांगली राहते. तसेच दोषामुळे होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात.

जर तुमच्या घरात काही वास्तुदोष असतील तर मिठाची पिशवी बांधल्याने ते दोष कमी होण्यास मदत होते. यामुळे घरातील ऊर्जा चांगली राहते. तसेच दोषामुळे होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात.

6 / 8
ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध राहू आणि केतू या ग्रहांशी आहे. मीठ नकारात्मक शक्तींना दूर ठेवते. त्यामुळे मिठाची पिशवी बांधल्याने ग्रहदोषांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतात आणि मानसिक शांतता मिळते.

ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध राहू आणि केतू या ग्रहांशी आहे. मीठ नकारात्मक शक्तींना दूर ठेवते. त्यामुळे मिठाची पिशवी बांधल्याने ग्रहदोषांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतात आणि मानसिक शांतता मिळते.

7 / 8
पण ही पिशवी वेळोवेळी बदला. जुने मीठ काढून ते वाहत्या पाण्यात टाका. यानंतर नवीन मीठ असलेली पिशवी पुन्हा बांधा. यामुळे मिठाची ऊर्जा नेहमी ताजीतवानी राहते. त्यामुळे घराच्या मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते.

पण ही पिशवी वेळोवेळी बदला. जुने मीठ काढून ते वाहत्या पाण्यात टाका. यानंतर नवीन मीठ असलेली पिशवी पुन्हा बांधा. यामुळे मिठाची ऊर्जा नेहमी ताजीतवानी राहते. त्यामुळे घराच्या मुख्य दारावर मिठाची पिशवी बांधणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते.

8 / 8
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.