AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरं लग्न करू शकतो? उतावळ्यांनो हा कायदा समजून घ्या

पहिले लग्न झाले असेल असताना घटस्फोट न घेता दुसरे लग्न करण्याचा अजिबातच विचार करू नका. कारण थेट जेलमध्ये जाण्याची वेळ येईल. भारतीय कायद्यानुसार, पहिले लग्न झालेले असताना घटस्फोटाशिवाय तुम्हाला दुसरे लग्न करण्याची परवानगी अजिबात नाहीये.

| Updated on: Aug 01, 2025 | 2:26 PM
Share
पहिले लग्न झाले असेल तर घटस्फोट न घेताच जर कोणी दुसरे लग्न केले तर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. फक्त गुन्हाच नाही तर अटकही होऊ शकते. भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 494 अंतर्गत तो दंडनीय गुन्हा आहे.

पहिले लग्न झाले असेल तर घटस्फोट न घेताच जर कोणी दुसरे लग्न केले तर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. फक्त गुन्हाच नाही तर अटकही होऊ शकते. भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 494 अंतर्गत तो दंडनीय गुन्हा आहे.

1 / 5
 IPC कलम 494 नुसार, जर एखाद्या पुरूषाने पत्नीला घटस्फोट न देताच दुसऱ्या महिलेशी लग्न केले तर त्याला 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. 

IPC कलम 494 नुसार, जर एखाद्या पुरूषाने पत्नीला घटस्फोट न देताच दुसऱ्या महिलेशी लग्न केले तर त्याला 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. 

2 / 5
मुळात म्हणजे कायद्यानुसार, घटस्फोटाशिवाय दुसरे लग्न करणे गुन्हा आहे. जर एखाद्या व्यक्तीचे घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात सुरू आहे आणि त्याने प्रकरणाचा निकाल न लागताच लग्न केले तो देखील गुन्हाच आहे.

मुळात म्हणजे कायद्यानुसार, घटस्फोटाशिवाय दुसरे लग्न करणे गुन्हा आहे. जर एखाद्या व्यक्तीचे घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात सुरू आहे आणि त्याने प्रकरणाचा निकाल न लागताच लग्न केले तो देखील गुन्हाच आहे.

3 / 5
तुम्हाला दुसरे लग्न करायचे असेल तर कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसणार आहे. घटस्फोटाशिवाय जर तुम्ही लग्न केले तर थेट जेलमध्ये जाण्याची वेळ येईल. 

तुम्हाला दुसरे लग्न करायचे असेल तर कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसणार आहे. घटस्फोटाशिवाय जर तुम्ही लग्न केले तर थेट जेलमध्ये जाण्याची वेळ येईल. 

4 / 5
तुम्ही धर्म बदलून जरी दुसरा विवाह केला तरीही तुमच्यावर 494 अंतर्गत कारवाई होते. यामुळे दुसरा विवाह करताना 100 वेळा विचार करणे आवश्यक आहे. 

तुम्ही धर्म बदलून जरी दुसरा विवाह केला तरीही तुमच्यावर 494 अंतर्गत कारवाई होते. यामुळे दुसरा विवाह करताना 100 वेळा विचार करणे आवश्यक आहे. 

5 / 5
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.