AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या ऋतूतील पेरु आरोग्यास लाभदायक असतात, पण कोणी पेरू खाणं टाळावं? घ्या जाणून

पेरू मुख्यतः हिवाळा ते उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात आरोग्यास जास्त लाभदायक असतात. भारतात पेरूचा हंगाम साधारणपणे ऑक्टोबर ते मार्च असा असतो. पेरू आरोग्यास लाभदायक आहे... पण कोणी पेरू खाऊ नये... याबद्दल देखील महत्त्वाची माहिती जाणून घ्या...

| Updated on: Dec 21, 2025 | 3:23 PM
Share
हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळात पेरू खाण्यासाठी लाभदायक मानला जातो. या काळात पेरु नैसर्गिकरित्या पिकलेला आणि ताजा असतो. व्हिटॅमिन C भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. सर्दी-खोकला टाळायला मदत करतो

हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळात पेरू खाण्यासाठी लाभदायक मानला जातो. या काळात पेरु नैसर्गिकरित्या पिकलेला आणि ताजा असतो. व्हिटॅमिन C भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. सर्दी-खोकला टाळायला मदत करतो

1 / 5
पेरू मध्ये फायबर जास्त असल्यामुळे पचन क्रिया सुधारते. पेरूत पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने निर्जलीकरण टाळतो...पण पावसाळ्यात पेरू खाल्ल्यास काही जणांना पचनाच्या तक्रारी होऊ शकतात, कारण या काळात फळे लवकर खराब होतात.

पेरू मध्ये फायबर जास्त असल्यामुळे पचन क्रिया सुधारते. पेरूत पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने निर्जलीकरण टाळतो...पण पावसाळ्यात पेरू खाल्ल्यास काही जणांना पचनाच्या तक्रारी होऊ शकतात, कारण या काळात फळे लवकर खराब होतात.

2 / 5
पेरूमध्ये फायबर जास्त असल्याने जुलाब किंवा पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. कच्चा किंवा फार थंड पेरू खाल्ल्यास घशाचा त्रास वाढू शकतो. पचनशक्ती कमकुवत असलेल्यांनी पेरू अधिक खाणं टाळायला हवं...

पेरूमध्ये फायबर जास्त असल्याने जुलाब किंवा पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. कच्चा किंवा फार थंड पेरू खाल्ल्यास घशाचा त्रास वाढू शकतो. पचनशक्ती कमकुवत असलेल्यांनी पेरू अधिक खाणं टाळायला हवं...

3 / 5
विशेषतः संध्याकाळी किंवा रात्री पेरू टाळावा. पोटात गॅस किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनी देखील पेरू अधिक खाणं टाळायला हवं... त्रास असलेल्या लोकांनी पेरूच्या बिया काढूनच खाव्यात; नाहीतर पोटदुखी होऊ शकते.

विशेषतः संध्याकाळी किंवा रात्री पेरू टाळावा. पोटात गॅस किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनी देखील पेरू अधिक खाणं टाळायला हवं... त्रास असलेल्या लोकांनी पेरूच्या बिया काढूनच खाव्यात; नाहीतर पोटदुखी होऊ शकते.

4 / 5
मधुमेह असलेल्यांनी देखील पेरू अधिक खाणं टाळायला हवं...  पूर्णपणे बंद नाही, पण प्रमाणातच खावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याची कोणती समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळं खावीत...

मधुमेह असलेल्यांनी देखील पेरू अधिक खाणं टाळायला हवं... पूर्णपणे बंद नाही, पण प्रमाणातच खावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याची कोणती समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळं खावीत...

5 / 5
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले.
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया.
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.