AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असे एक रेल्वे स्टेशन, जिथे एकही प्रवासी नाही, कारण…

Unique Railway Station : भारतात दररोज शेकडो रेल्वे धावतात, यातून लाखो लोक प्रवास करतात. देशाच्या जवळपास प्रत्येक कोपऱ्यात रेल्वेचा विस्तार झालेला आहे, मात्र देशात असे एक रेल्वे स्टेशन आहे जिथे एकही प्रवासी नाही. याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 04, 2026 | 3:08 PM
Share
भारतातील रेल्वे नेटवर्क  हे केवळ वाहतुकीचे साधन नसून देशाच्या आर्थिक आणि सामाजिक गतिशीलतेचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो लोक रेल्वेचा प्रवास करतात. त्यामुळे भारतीय रेल्वे जगातील सर्वात व्यस्त नेटवर्कपैकी एक आहे.

भारतातील रेल्वे नेटवर्क हे केवळ वाहतुकीचे साधन नसून देशाच्या आर्थिक आणि सामाजिक गतिशीलतेचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो लोक रेल्वेचा प्रवास करतात. त्यामुळे भारतीय रेल्वे जगातील सर्वात व्यस्त नेटवर्कपैकी एक आहे.

1 / 6
रेल्वे स्टेशन हे प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण असते, या ठिकाणी लोक तिकीट काउंटरवरून तिकिटे खरेदी करतात आणि प्रवास सुरू करतात. मात्र एक असे रेल्वे ठिकाण आहे जिथे एकही प्रवासी नाही.

रेल्वे स्टेशन हे प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण असते, या ठिकाणी लोक तिकीट काउंटरवरून तिकिटे खरेदी करतात आणि प्रवास सुरू करतात. मात्र एक असे रेल्वे ठिकाण आहे जिथे एकही प्रवासी नाही.

2 / 6
भारतात असे एक अद्वितीय स्टेशन आहे जे नकाशावर अस्तिस्तात आहे मात्र प्रवाशांच्या उपयोगाचे नाही. या स्टेशनवर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक आहे, मात्र इथे कोणतीही प्रवासी ट्रेन थांबत नाही.

भारतात असे एक अद्वितीय स्टेशन आहे जे नकाशावर अस्तिस्तात आहे मात्र प्रवाशांच्या उपयोगाचे नाही. या स्टेशनवर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक आहे, मात्र इथे कोणतीही प्रवासी ट्रेन थांबत नाही.

3 / 6
पश्चिम बंगालमध्ये हे अनोखे रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकावर एकही प्रवासी ट्रेन थांबत नाही, त्यामुळे या स्थानकावर एकही प्रवासी नसतो, त्यामुळे येथील नागरिकांना जवळच्या दुसऱ्या स्टेशनवरून प्रवास करावा लागतो.

पश्चिम बंगालमध्ये हे अनोखे रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकावर एकही प्रवासी ट्रेन थांबत नाही, त्यामुळे या स्थानकावर एकही प्रवासी नसतो, त्यामुळे येथील नागरिकांना जवळच्या दुसऱ्या स्टेशनवरून प्रवास करावा लागतो.

4 / 6
भारत आणि बांग्लादेश यांच्या सीमेवर असलेले मालदा जिल्ह्यातील सिंहाबाद हे सर्वात खास स्टेशन आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत, मात्र येथे प्रवासी रेल्वे थांबत नाही, त्यामुळे येथे एकही प्रवासी नसतो.

भारत आणि बांग्लादेश यांच्या सीमेवर असलेले मालदा जिल्ह्यातील सिंहाबाद हे सर्वात खास स्टेशन आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत, मात्र येथे प्रवासी रेल्वे थांबत नाही, त्यामुळे येथे एकही प्रवासी नसतो.

5 / 6
सिंहाबाद हे रेल्वे स्टेशन ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आले होते, हे स्टेशन त्याच्या भौगोलिक स्थानामुळे विशेष मानले जाते. हे स्टेशन फक्त मालगाडीसाठी वापरले जाते. त्यामुळे इथे एकही प्रवासी आढळत नाही.

सिंहाबाद हे रेल्वे स्टेशन ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आले होते, हे स्टेशन त्याच्या भौगोलिक स्थानामुळे विशेष मानले जाते. हे स्टेशन फक्त मालगाडीसाठी वापरले जाते. त्यामुळे इथे एकही प्रवासी आढळत नाही.

6 / 6
Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.