AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असे एक रेल्वे स्टेशन, जिथे एकही प्रवासी नाही, कारण…

Unique Railway Station : भारतात दररोज शेकडो रेल्वे धावतात, यातून लाखो लोक प्रवास करतात. देशाच्या जवळपास प्रत्येक कोपऱ्यात रेल्वेचा विस्तार झालेला आहे, मात्र देशात असे एक रेल्वे स्टेशन आहे जिथे एकही प्रवासी नाही. याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 04, 2026 | 3:08 PM
Share
भारतातील रेल्वे नेटवर्क  हे केवळ वाहतुकीचे साधन नसून देशाच्या आर्थिक आणि सामाजिक गतिशीलतेचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो लोक रेल्वेचा प्रवास करतात. त्यामुळे भारतीय रेल्वे जगातील सर्वात व्यस्त नेटवर्कपैकी एक आहे.

भारतातील रेल्वे नेटवर्क हे केवळ वाहतुकीचे साधन नसून देशाच्या आर्थिक आणि सामाजिक गतिशीलतेचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो लोक रेल्वेचा प्रवास करतात. त्यामुळे भारतीय रेल्वे जगातील सर्वात व्यस्त नेटवर्कपैकी एक आहे.

1 / 6
रेल्वे स्टेशन हे प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण असते, या ठिकाणी लोक तिकीट काउंटरवरून तिकिटे खरेदी करतात आणि प्रवास सुरू करतात. मात्र एक असे रेल्वे ठिकाण आहे जिथे एकही प्रवासी नाही.

रेल्वे स्टेशन हे प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण असते, या ठिकाणी लोक तिकीट काउंटरवरून तिकिटे खरेदी करतात आणि प्रवास सुरू करतात. मात्र एक असे रेल्वे ठिकाण आहे जिथे एकही प्रवासी नाही.

2 / 6
भारतात असे एक अद्वितीय स्टेशन आहे जे नकाशावर अस्तिस्तात आहे मात्र प्रवाशांच्या उपयोगाचे नाही. या स्टेशनवर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक आहे, मात्र इथे कोणतीही प्रवासी ट्रेन थांबत नाही.

भारतात असे एक अद्वितीय स्टेशन आहे जे नकाशावर अस्तिस्तात आहे मात्र प्रवाशांच्या उपयोगाचे नाही. या स्टेशनवर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक आहे, मात्र इथे कोणतीही प्रवासी ट्रेन थांबत नाही.

3 / 6
पश्चिम बंगालमध्ये हे अनोखे रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकावर एकही प्रवासी ट्रेन थांबत नाही, त्यामुळे या स्थानकावर एकही प्रवासी नसतो, त्यामुळे येथील नागरिकांना जवळच्या दुसऱ्या स्टेशनवरून प्रवास करावा लागतो.

पश्चिम बंगालमध्ये हे अनोखे रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकावर एकही प्रवासी ट्रेन थांबत नाही, त्यामुळे या स्थानकावर एकही प्रवासी नसतो, त्यामुळे येथील नागरिकांना जवळच्या दुसऱ्या स्टेशनवरून प्रवास करावा लागतो.

4 / 6
भारत आणि बांग्लादेश यांच्या सीमेवर असलेले मालदा जिल्ह्यातील सिंहाबाद हे सर्वात खास स्टेशन आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत, मात्र येथे प्रवासी रेल्वे थांबत नाही, त्यामुळे येथे एकही प्रवासी नसतो.

भारत आणि बांग्लादेश यांच्या सीमेवर असलेले मालदा जिल्ह्यातील सिंहाबाद हे सर्वात खास स्टेशन आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत, मात्र येथे प्रवासी रेल्वे थांबत नाही, त्यामुळे येथे एकही प्रवासी नसतो.

5 / 6
सिंहाबाद हे रेल्वे स्टेशन ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आले होते, हे स्टेशन त्याच्या भौगोलिक स्थानामुळे विशेष मानले जाते. हे स्टेशन फक्त मालगाडीसाठी वापरले जाते. त्यामुळे इथे एकही प्रवासी आढळत नाही.

सिंहाबाद हे रेल्वे स्टेशन ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आले होते, हे स्टेशन त्याच्या भौगोलिक स्थानामुळे विशेष मानले जाते. हे स्टेशन फक्त मालगाडीसाठी वापरले जाते. त्यामुळे इथे एकही प्रवासी आढळत नाही.

6 / 6
Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.