AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 रुपये किलो साखर, 5 रुपये किलो तूप, 1947 रोजी होती इतकी स्वस्ताई, ‘या’ 8 वस्तूंची किंमत जाणून व्हाल थक्क

आता महागाई गगनाला भिडली आहे. बाजारात गेल्यानंतर पैसे कसे खर्च होतात कळत देखील नाही. पण एक काळ असा होता जेव्हा 20 रुपयांमध्ये सर्व उपयोगी सामान खरेदी करता येत होतं... तर 1947 मध्ये भारत स्वातंत्र झाला, तेव्हा किसी स्वस्ताई होती जाणूघ्या...

| Updated on: Aug 17, 2025 | 12:55 PM
Share
जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणजे 1947 मध्ये सारखेची किंमत फक्त 1 रुपये किलो होती. आता साखर 45 - 50 रुपये किलो आहे.

जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणजे 1947 मध्ये सारखेची किंमत फक्त 1 रुपये किलो होती. आता साखर 45 - 50 रुपये किलो आहे.

1 / 8
गव्हाचं पीठ 30 पैसे प्रति किलो या किमतीत मिळत होतं, पण आता गव्हाच्या पिठाची किंमत 40 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे.

गव्हाचं पीठ 30 पैसे प्रति किलो या किमतीत मिळत होतं, पण आता गव्हाच्या पिठाची किंमत 40 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे.

2 / 8
1947 मध्ये एक किलो तुपाची किंमत 5 रुपये प्रति किलो होती, जी आता 700 - 900  रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

1947 मध्ये एक किलो तुपाची किंमत 5 रुपये प्रति किलो होती, जी आता 700 - 900 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

3 / 8
1947 मध्ये तांदळाचा भाव 12 पैसे प्रति किलो होता आणि आज तांदळाचा भाव 60 रुपये प्रति किलोच्या पुढे आहे.

1947 मध्ये तांदळाचा भाव 12 पैसे प्रति किलो होता आणि आज तांदळाचा भाव 60 रुपये प्रति किलोच्या पुढे आहे.

4 / 8
1947 मध्ये देशाला स्वतंत्र्य मिळालं  तेव्हा दुधाची किंमत 12 पैसे प्रति लिटर होती, पण आज ती 66 रुपये प्रति लिटर झाली आहे.

1947 मध्ये देशाला स्वतंत्र्य मिळालं तेव्हा दुधाची किंमत 12 पैसे प्रति लिटर होती, पण आज ती 66 रुपये प्रति लिटर झाली आहे.

5 / 8
1947 मध्ये सायकलची किंमत फक्त 20 रुपये होती. पण तेव्हा 20 रुपये देखील फार मोठे होतं. आता साध्या सायकलची किंमत 5 हजार रुपयांपर्यंत आहे.

1947 मध्ये सायकलची किंमत फक्त 20 रुपये होती. पण तेव्हा 20 रुपये देखील फार मोठे होतं. आता साध्या सायकलची किंमत 5 हजार रुपयांपर्यंत आहे.

6 / 8
2025 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. पण 1947  मध्ये सोन्याचे दर 88.62रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

2025 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. पण 1947 मध्ये सोन्याचे दर 88.62रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

7 / 8
पेट्रोलबद्दल सांगायचं झालं तर, 1947 मध्ये पेट्रोलची किंमत फक्त 27 पैसे प्रति लिटर होती, पण आता पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचलं आहे.

पेट्रोलबद्दल सांगायचं झालं तर, 1947 मध्ये पेट्रोलची किंमत फक्त 27 पैसे प्रति लिटर होती, पण आता पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचलं आहे.

8 / 8
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.