AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 रुपये किलो साखर, 5 रुपये किलो तूप, 1947 रोजी होती इतकी स्वस्ताई, ‘या’ 8 वस्तूंची किंमत जाणून व्हाल थक्क

आता महागाई गगनाला भिडली आहे. बाजारात गेल्यानंतर पैसे कसे खर्च होतात कळत देखील नाही. पण एक काळ असा होता जेव्हा 20 रुपयांमध्ये सर्व उपयोगी सामान खरेदी करता येत होतं... तर 1947 मध्ये भारत स्वातंत्र झाला, तेव्हा किसी स्वस्ताई होती जाणूघ्या...

| Updated on: Aug 17, 2025 | 12:55 PM
Share
जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणजे 1947 मध्ये सारखेची किंमत फक्त 1 रुपये किलो होती. आता साखर 45 - 50 रुपये किलो आहे.

जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणजे 1947 मध्ये सारखेची किंमत फक्त 1 रुपये किलो होती. आता साखर 45 - 50 रुपये किलो आहे.

1 / 8
गव्हाचं पीठ 30 पैसे प्रति किलो या किमतीत मिळत होतं, पण आता गव्हाच्या पिठाची किंमत 40 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे.

गव्हाचं पीठ 30 पैसे प्रति किलो या किमतीत मिळत होतं, पण आता गव्हाच्या पिठाची किंमत 40 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे.

2 / 8
1947 मध्ये एक किलो तुपाची किंमत 5 रुपये प्रति किलो होती, जी आता 700 - 900  रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

1947 मध्ये एक किलो तुपाची किंमत 5 रुपये प्रति किलो होती, जी आता 700 - 900 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

3 / 8
1947 मध्ये तांदळाचा भाव 12 पैसे प्रति किलो होता आणि आज तांदळाचा भाव 60 रुपये प्रति किलोच्या पुढे आहे.

1947 मध्ये तांदळाचा भाव 12 पैसे प्रति किलो होता आणि आज तांदळाचा भाव 60 रुपये प्रति किलोच्या पुढे आहे.

4 / 8
1947 मध्ये देशाला स्वतंत्र्य मिळालं  तेव्हा दुधाची किंमत 12 पैसे प्रति लिटर होती, पण आज ती 66 रुपये प्रति लिटर झाली आहे.

1947 मध्ये देशाला स्वतंत्र्य मिळालं तेव्हा दुधाची किंमत 12 पैसे प्रति लिटर होती, पण आज ती 66 रुपये प्रति लिटर झाली आहे.

5 / 8
1947 मध्ये सायकलची किंमत फक्त 20 रुपये होती. पण तेव्हा 20 रुपये देखील फार मोठे होतं. आता साध्या सायकलची किंमत 5 हजार रुपयांपर्यंत आहे.

1947 मध्ये सायकलची किंमत फक्त 20 रुपये होती. पण तेव्हा 20 रुपये देखील फार मोठे होतं. आता साध्या सायकलची किंमत 5 हजार रुपयांपर्यंत आहे.

6 / 8
2025 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. पण 1947  मध्ये सोन्याचे दर 88.62रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

2025 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. पण 1947 मध्ये सोन्याचे दर 88.62रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

7 / 8
पेट्रोलबद्दल सांगायचं झालं तर, 1947 मध्ये पेट्रोलची किंमत फक्त 27 पैसे प्रति लिटर होती, पण आता पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचलं आहे.

पेट्रोलबद्दल सांगायचं झालं तर, 1947 मध्ये पेट्रोलची किंमत फक्त 27 पैसे प्रति लिटर होती, पण आता पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचलं आहे.

8 / 8
Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!