AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ? पुजेच्यावेळी तुम्ही तर ही चूक करत नाहीतना?

देवपूजा करताना आपण प्रत्येकजण देवासमोर अगरबत्ती लावतो. मात्र अगरबत्ती लावणं हे शुभ आहे की अशुभ हे आज आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Nov 18, 2024 | 8:07 PM
Share
हिंदू धर्मामध्ये देवपुजेचं विशेष महत्त्व आहे. ज्यांची देवावर श्रद्धा आहे, असे अनेक भक्त देवाची पूजा करताना देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावतात. घर, मंदिर अशा सर्व ठिकाणी आपल्याला देवाच्या मूर्तीजवळ अगरबत्ती लावलेली दिसते.

हिंदू धर्मामध्ये देवपुजेचं विशेष महत्त्व आहे. ज्यांची देवावर श्रद्धा आहे, असे अनेक भक्त देवाची पूजा करताना देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावतात. घर, मंदिर अशा सर्व ठिकाणी आपल्याला देवाच्या मूर्तीजवळ अगरबत्ती लावलेली दिसते.

1 / 7
how mकाही जण एक अगरबत्ती लावतो, काही जण पाच अगरबत्ती लावतात. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि सुंगधाच्या अगरबत्ती उपलब्ध आहेत. मात्र पुजा करताना देवाच्या समोर अगरबत्ती लावावी की नाही? शास्त्र काय सांगते जाणून घेऊयात.any incense sticks to burn for god

how mकाही जण एक अगरबत्ती लावतो, काही जण पाच अगरबत्ती लावतात. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि सुंगधाच्या अगरबत्ती उपलब्ध आहेत. मात्र पुजा करताना देवाच्या समोर अगरबत्ती लावावी की नाही? शास्त्र काय सांगते जाणून घेऊयात.any incense sticks to burn for god

2 / 7
शास्त्रामध्ये कधीही अगरबत्ती लावल्याचा उल्लेख आलेला नाहीये, प्रत्येक ठिकाणी धूपबत्तीचाच उल्लेख आला आहे. अगरबत्ती ही बांबूपासून बनते.

शास्त्रामध्ये कधीही अगरबत्ती लावल्याचा उल्लेख आलेला नाहीये, प्रत्येक ठिकाणी धूपबत्तीचाच उल्लेख आला आहे. अगरबत्ती ही बांबूपासून बनते.

3 / 7
हिंदूधर्मामध्ये बांबूचा उपयोग हा तिरडीसाठी करण्यात येतो. मात्र जेव्हा एखाद्याचा अंत्यसंस्कार होतो, तेव्हा त्या तिरडीसाठी वापरण्यात आलेल्या बांबूला जाळलं जात नाही. त्यामुळे देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावणं शुभ मानलं जात नाही.

हिंदूधर्मामध्ये बांबूचा उपयोग हा तिरडीसाठी करण्यात येतो. मात्र जेव्हा एखाद्याचा अंत्यसंस्कार होतो, तेव्हा त्या तिरडीसाठी वापरण्यात आलेल्या बांबूला जाळलं जात नाही. त्यामुळे देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावणं शुभ मानलं जात नाही.

4 / 7
याच दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लग्न, मुंज अशा अनेक शुभकार्या प्रसंगी बांबूपासून बनवलेला मंडप लावला जातो.त्यामुळे हिंदू धर्मात बांबूला जाळणं अशुभ मानलं जातं. अगरबत्ती ही बांबूपासून बनलेली असते त्यामुळे तीला पेटवणं हे अशुभ मानलं जातं.

याच दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लग्न, मुंज अशा अनेक शुभकार्या प्रसंगी बांबूपासून बनवलेला मंडप लावला जातो.त्यामुळे हिंदू धर्मात बांबूला जाळणं अशुभ मानलं जातं. अगरबत्ती ही बांबूपासून बनलेली असते त्यामुळे तीला पेटवणं हे अशुभ मानलं जातं.

5 / 7
शास्त्रानुसार जर तुम्हाला अगरबत्ती लावायची नसेल तर त्यासाठी तुम्ही पर्याय म्हणून धूपबत्तीचा देखील उपयोग करू शकतात.आज बाजारात वेगवेगळ्या सुगंधाच्या धूपबत्ती उपलब्ध आहेत.

शास्त्रानुसार जर तुम्हाला अगरबत्ती लावायची नसेल तर त्यासाठी तुम्ही पर्याय म्हणून धूपबत्तीचा देखील उपयोग करू शकतात.आज बाजारात वेगवेगळ्या सुगंधाच्या धूपबत्ती उपलब्ध आहेत.

6 / 7
दरम्यान जर तुमच्याकडे धूप उपलब्ध नसेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही जर अगरबत्ती लावली तर ती लावताना एक काळजी घ्या, ती अगरबत्ती अखंड असावी म्हणजेच ती कुठेही तुटलेली नसावी असं शास्त्र सांगतं.

दरम्यान जर तुमच्याकडे धूप उपलब्ध नसेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही जर अगरबत्ती लावली तर ती लावताना एक काळजी घ्या, ती अगरबत्ती अखंड असावी म्हणजेच ती कुठेही तुटलेली नसावी असं शास्त्र सांगतं.

7 / 7
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.