AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ? पुजेच्यावेळी तुम्ही तर ही चूक करत नाहीतना?

देवपूजा करताना आपण प्रत्येकजण देवासमोर अगरबत्ती लावतो. मात्र अगरबत्ती लावणं हे शुभ आहे की अशुभ हे आज आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Nov 18, 2024 | 8:07 PM
Share
हिंदू धर्मामध्ये देवपुजेचं विशेष महत्त्व आहे. ज्यांची देवावर श्रद्धा आहे, असे अनेक भक्त देवाची पूजा करताना देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावतात. घर, मंदिर अशा सर्व ठिकाणी आपल्याला देवाच्या मूर्तीजवळ अगरबत्ती लावलेली दिसते.

हिंदू धर्मामध्ये देवपुजेचं विशेष महत्त्व आहे. ज्यांची देवावर श्रद्धा आहे, असे अनेक भक्त देवाची पूजा करताना देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावतात. घर, मंदिर अशा सर्व ठिकाणी आपल्याला देवाच्या मूर्तीजवळ अगरबत्ती लावलेली दिसते.

1 / 7
how mकाही जण एक अगरबत्ती लावतो, काही जण पाच अगरबत्ती लावतात. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि सुंगधाच्या अगरबत्ती उपलब्ध आहेत. मात्र पुजा करताना देवाच्या समोर अगरबत्ती लावावी की नाही? शास्त्र काय सांगते जाणून घेऊयात.any incense sticks to burn for god

how mकाही जण एक अगरबत्ती लावतो, काही जण पाच अगरबत्ती लावतात. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि सुंगधाच्या अगरबत्ती उपलब्ध आहेत. मात्र पुजा करताना देवाच्या समोर अगरबत्ती लावावी की नाही? शास्त्र काय सांगते जाणून घेऊयात.any incense sticks to burn for god

2 / 7
शास्त्रामध्ये कधीही अगरबत्ती लावल्याचा उल्लेख आलेला नाहीये, प्रत्येक ठिकाणी धूपबत्तीचाच उल्लेख आला आहे. अगरबत्ती ही बांबूपासून बनते.

शास्त्रामध्ये कधीही अगरबत्ती लावल्याचा उल्लेख आलेला नाहीये, प्रत्येक ठिकाणी धूपबत्तीचाच उल्लेख आला आहे. अगरबत्ती ही बांबूपासून बनते.

3 / 7
हिंदूधर्मामध्ये बांबूचा उपयोग हा तिरडीसाठी करण्यात येतो. मात्र जेव्हा एखाद्याचा अंत्यसंस्कार होतो, तेव्हा त्या तिरडीसाठी वापरण्यात आलेल्या बांबूला जाळलं जात नाही. त्यामुळे देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावणं शुभ मानलं जात नाही.

हिंदूधर्मामध्ये बांबूचा उपयोग हा तिरडीसाठी करण्यात येतो. मात्र जेव्हा एखाद्याचा अंत्यसंस्कार होतो, तेव्हा त्या तिरडीसाठी वापरण्यात आलेल्या बांबूला जाळलं जात नाही. त्यामुळे देवाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावणं शुभ मानलं जात नाही.

4 / 7
याच दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लग्न, मुंज अशा अनेक शुभकार्या प्रसंगी बांबूपासून बनवलेला मंडप लावला जातो.त्यामुळे हिंदू धर्मात बांबूला जाळणं अशुभ मानलं जातं. अगरबत्ती ही बांबूपासून बनलेली असते त्यामुळे तीला पेटवणं हे अशुभ मानलं जातं.

याच दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लग्न, मुंज अशा अनेक शुभकार्या प्रसंगी बांबूपासून बनवलेला मंडप लावला जातो.त्यामुळे हिंदू धर्मात बांबूला जाळणं अशुभ मानलं जातं. अगरबत्ती ही बांबूपासून बनलेली असते त्यामुळे तीला पेटवणं हे अशुभ मानलं जातं.

5 / 7
शास्त्रानुसार जर तुम्हाला अगरबत्ती लावायची नसेल तर त्यासाठी तुम्ही पर्याय म्हणून धूपबत्तीचा देखील उपयोग करू शकतात.आज बाजारात वेगवेगळ्या सुगंधाच्या धूपबत्ती उपलब्ध आहेत.

शास्त्रानुसार जर तुम्हाला अगरबत्ती लावायची नसेल तर त्यासाठी तुम्ही पर्याय म्हणून धूपबत्तीचा देखील उपयोग करू शकतात.आज बाजारात वेगवेगळ्या सुगंधाच्या धूपबत्ती उपलब्ध आहेत.

6 / 7
दरम्यान जर तुमच्याकडे धूप उपलब्ध नसेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही जर अगरबत्ती लावली तर ती लावताना एक काळजी घ्या, ती अगरबत्ती अखंड असावी म्हणजेच ती कुठेही तुटलेली नसावी असं शास्त्र सांगतं.

दरम्यान जर तुमच्याकडे धूप उपलब्ध नसेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही जर अगरबत्ती लावली तर ती लावताना एक काळजी घ्या, ती अगरबत्ती अखंड असावी म्हणजेच ती कुठेही तुटलेली नसावी असं शास्त्र सांगतं.

7 / 7
Follow Us
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.