AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येत्या काळात या राज्यात धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार स्थापन होईल – जयंत पाटील

काँग्रेस, भाजप सर्वच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांना टार्गेट करत आहेत. कारण उत्तमराव खरा लढवय्या, उत्तमराव निवडून येतील याचा आम्हालाच काय तर विरोधकांना देखील विश्वास आहे, त्यामुळे त्यांचा अपप्रचार करण्याचे कारस्थान सुरू आहे.

| Updated on: May 08, 2023 | 3:05 PM
Share
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. उत्तम रावसाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला जयंत पाटील संबोधीत केले. पक्षाने या निवडणुकीत कर्नाटकात ९ उमेदवार उभे केले आहेत. पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. उत्तमराव नक्की जिंकतील याची मला खात्री आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. उत्तम रावसाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला जयंत पाटील संबोधीत केले. पक्षाने या निवडणुकीत कर्नाटकात ९ उमेदवार उभे केले आहेत. पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. उत्तमराव नक्की जिंकतील याची मला खात्री आहे.

1 / 5
भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी प्रतिस्पर्धी आहेत. मात्र हे दोन्ही उमेदवार बाहेरून आयात करून निपाणीच्या जनतेवर लादलेले आहेत. या भागात २२०० कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे माझ्या कानावर आले. नक्की कोणती विकासकामे केली हे मी शहरात पाऊल ठेवल्यापासून शोधतो आहे.

भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी प्रतिस्पर्धी आहेत. मात्र हे दोन्ही उमेदवार बाहेरून आयात करून निपाणीच्या जनतेवर लादलेले आहेत. या भागात २२०० कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे माझ्या कानावर आले. नक्की कोणती विकासकामे केली हे मी शहरात पाऊल ठेवल्यापासून शोधतो आहे.

2 / 5
इतक्या कोटींचा निधी दिला, मात्र पाण्याचा मूलभूत प्रश्न यांना सोडविता आला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा भाग पाण्याविना वंचित आहे. तुम्ही एकदा आमच्या उमेदवाराला संधी देऊन बघा, या भागात नक्कीच पाणी आणण्याचे काम आम्ही करू. कर्नाटकात भ्रष्टाचार फोफावला आहे. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, बिल्डिंगच्या कामात भ्रष्टाचार झाला. येथील भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी अंड्यांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला आहे.  इतक्या खालच्या थराला पोहोचले आहेत.

इतक्या कोटींचा निधी दिला, मात्र पाण्याचा मूलभूत प्रश्न यांना सोडविता आला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा भाग पाण्याविना वंचित आहे. तुम्ही एकदा आमच्या उमेदवाराला संधी देऊन बघा, या भागात नक्कीच पाणी आणण्याचे काम आम्ही करू. कर्नाटकात भ्रष्टाचार फोफावला आहे. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, बिल्डिंगच्या कामात भ्रष्टाचार झाला. येथील भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी अंड्यांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला आहे. इतक्या खालच्या थराला पोहोचले आहेत.

3 / 5
काँग्रेस, भाजप सर्वच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांना टार्गेट करत आहेत. कारण उत्तमराव खरा लढवय्या, उत्तमराव निवडून येतील याचा आम्हालाच काय तर विरोधकांना देखील विश्वास आहे, त्यामुळे त्यांचा अपप्रचार करण्याचे कारस्थान सुरू आहे.

काँग्रेस, भाजप सर्वच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांना टार्गेट करत आहेत. कारण उत्तमराव खरा लढवय्या, उत्तमराव निवडून येतील याचा आम्हालाच काय तर विरोधकांना देखील विश्वास आहे, त्यामुळे त्यांचा अपप्रचार करण्याचे कारस्थान सुरू आहे.

4 / 5
मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की, येत्या काळात या राज्यात धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार स्थापन होईल. आदरणीय खा. शरद पवार साहेब त्यात मोठी भूमिका बजावतील. तुम्ही उत्तमराव यांना निवडून दिलं तर नक्कीच ते कर्नाटक सरकारमध्ये मंत्री म्हणून आपल्याला पहायला मिळतील.

मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की, येत्या काळात या राज्यात धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार स्थापन होईल. आदरणीय खा. शरद पवार साहेब त्यात मोठी भूमिका बजावतील. तुम्ही उत्तमराव यांना निवडून दिलं तर नक्कीच ते कर्नाटक सरकारमध्ये मंत्री म्हणून आपल्याला पहायला मिळतील.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.