AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरात ठेवा फक्त ही एक वस्तू, घरात जाणवतील आश्चर्यकारक बदल!

तुमच्या घरात नकारात्मकता पसरलेली असेल तर फक्त मंदिरात ही एक वस्तू ठेवायला हवी. तसे केल्यास सर्व नकारात्मकता दूर होते, असे बोलले जाते.

| Updated on: Jul 23, 2025 | 12:51 AM
Share
हिंदू धर्मात कापुराला फार महत्त्व आहे. पूजा करताना कापूर जाळला की देव प्रसन्न होतो असे बोलले जाते. सोबतच कापुरामुळे नकारात्मकता दूर होते आणि वाईट नजरेपासून संरक्षण होते.

हिंदू धर्मात कापुराला फार महत्त्व आहे. पूजा करताना कापूर जाळला की देव प्रसन्न होतो असे बोलले जाते. सोबतच कापुरामुळे नकारात्मकता दूर होते आणि वाईट नजरेपासून संरक्षण होते.

1 / 5
हिंदू धर्मात कापराला पवित्र मानले जाते. मान्यतेनुसार कापूर घरात जाळला की घरात सकारात्मकता नांदते तसेच सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. विशेषत: सकाळी आमि संध्याकाळी घरात कापूर जाळणे शूभ मानले जाते.

हिंदू धर्मात कापराला पवित्र मानले जाते. मान्यतेनुसार कापूर घरात जाळला की घरात सकारात्मकता नांदते तसेच सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. विशेषत: सकाळी आमि संध्याकाळी घरात कापूर जाळणे शूभ मानले जाते.

2 / 5
श्रावण महिन्यात भगवान महादेवापुढे कापूर जाळणे अत्यंत शूभ मानले जाते. शिवलिंगाची कापूर आरती केल्याने नकारात्मकता दूर होते तसेच शिवाची कृपा कायम राहते, असे सांगितले जाते.

श्रावण महिन्यात भगवान महादेवापुढे कापूर जाळणे अत्यंत शूभ मानले जाते. शिवलिंगाची कापूर आरती केल्याने नकारात्मकता दूर होते तसेच शिवाची कृपा कायम राहते, असे सांगितले जाते.

3 / 5
मंदिरात शुद्ध कापूराचा वापर करावा. कापूर हा नेहमी पूजेच्या ताटात ठेवायला हवा. पूजेनंतर कापूर ठेवलेले ताट संपूर्ण घरात फिरावावे. घरात तणावपूर्ण स्थिती असेल तर कापूर जाळावा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा संपते. घरातही रोज कापूर जाळावा असे सांगितेल जाते. त्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण होते तसेच नकारात्मकता दूर होते.

मंदिरात शुद्ध कापूराचा वापर करावा. कापूर हा नेहमी पूजेच्या ताटात ठेवायला हवा. पूजेनंतर कापूर ठेवलेले ताट संपूर्ण घरात फिरावावे. घरात तणावपूर्ण स्थिती असेल तर कापूर जाळावा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा संपते. घरातही रोज कापूर जाळावा असे सांगितेल जाते. त्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण होते तसेच नकारात्मकता दूर होते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.