AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरात ठेवा फक्त ही एक वस्तू, घरात जाणवतील आश्चर्यकारक बदल!

तुमच्या घरात नकारात्मकता पसरलेली असेल तर फक्त मंदिरात ही एक वस्तू ठेवायला हवी. तसे केल्यास सर्व नकारात्मकता दूर होते, असे बोलले जाते.

| Updated on: Jul 23, 2025 | 12:51 AM
Share
हिंदू धर्मात कापुराला फार महत्त्व आहे. पूजा करताना कापूर जाळला की देव प्रसन्न होतो असे बोलले जाते. सोबतच कापुरामुळे नकारात्मकता दूर होते आणि वाईट नजरेपासून संरक्षण होते.

हिंदू धर्मात कापुराला फार महत्त्व आहे. पूजा करताना कापूर जाळला की देव प्रसन्न होतो असे बोलले जाते. सोबतच कापुरामुळे नकारात्मकता दूर होते आणि वाईट नजरेपासून संरक्षण होते.

1 / 5
हिंदू धर्मात कापराला पवित्र मानले जाते. मान्यतेनुसार कापूर घरात जाळला की घरात सकारात्मकता नांदते तसेच सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. विशेषत: सकाळी आमि संध्याकाळी घरात कापूर जाळणे शूभ मानले जाते.

हिंदू धर्मात कापराला पवित्र मानले जाते. मान्यतेनुसार कापूर घरात जाळला की घरात सकारात्मकता नांदते तसेच सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. विशेषत: सकाळी आमि संध्याकाळी घरात कापूर जाळणे शूभ मानले जाते.

2 / 5
श्रावण महिन्यात भगवान महादेवापुढे कापूर जाळणे अत्यंत शूभ मानले जाते. शिवलिंगाची कापूर आरती केल्याने नकारात्मकता दूर होते तसेच शिवाची कृपा कायम राहते, असे सांगितले जाते.

श्रावण महिन्यात भगवान महादेवापुढे कापूर जाळणे अत्यंत शूभ मानले जाते. शिवलिंगाची कापूर आरती केल्याने नकारात्मकता दूर होते तसेच शिवाची कृपा कायम राहते, असे सांगितले जाते.

3 / 5
मंदिरात शुद्ध कापूराचा वापर करावा. कापूर हा नेहमी पूजेच्या ताटात ठेवायला हवा. पूजेनंतर कापूर ठेवलेले ताट संपूर्ण घरात फिरावावे. घरात तणावपूर्ण स्थिती असेल तर कापूर जाळावा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा संपते. घरातही रोज कापूर जाळावा असे सांगितेल जाते. त्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण होते तसेच नकारात्मकता दूर होते.

मंदिरात शुद्ध कापूराचा वापर करावा. कापूर हा नेहमी पूजेच्या ताटात ठेवायला हवा. पूजेनंतर कापूर ठेवलेले ताट संपूर्ण घरात फिरावावे. घरात तणावपूर्ण स्थिती असेल तर कापूर जाळावा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा संपते. घरातही रोज कापूर जाळावा असे सांगितेल जाते. त्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण होते तसेच नकारात्मकता दूर होते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी