AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Har Ghar Tiranga: पुण्यातील केंद्रीय विद्यालयाने ‘हर घर तिरंगा मोहीमेअंर्तगत’ रॅली काढत दिला एकात्मतेचा संदेश

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

| Updated on: Aug 13, 2022 | 11:24 AM
Share
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी  वर्षानिमित्त  सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील केंद्रीय विद्यालयातही  तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील केंद्रीय विद्यालयातही तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

1 / 5
शाळेतील  विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते. हातात  तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनीही  वंदे मातरम, घर घर  तिरंगा हर घर तिरंगा , भारत माता की जय अश्या  घोषणा देत यामध्ये  सहभागी झाले होते.

शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनीही वंदे मातरम, घर घर तिरंगा हर घर तिरंगा , भारत माता की जय अश्या घोषणा देत यामध्ये सहभागी झाले होते.

2 / 5
विद्यालयापासून ते  तिरंगा रॅली Armament colony, ARDE colony या परिसरातून  ही   तिरंगा रॅली नेण्यात आली. यावेळी  शाळेच्या प्राचार्या शबाना  खान, वरिष्ठ शिक्षक सहभागी झाले होते.

विद्यालयापासून ते तिरंगा रॅली Armament colony, ARDE colony या परिसरातून ही तिरंगा रॅली नेण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या शबाना खान, वरिष्ठ शिक्षक सहभागी झाले होते.

3 / 5
'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

4 / 5

  सरकारच्या  या मोहीमेला देशभरातून  चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्यासोबतच नागरिकही मोठ्या उत्साहाने आनंदाने यात सहभागी होत आहेत.
उद्या 15  ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे.

सरकारच्या या मोहीमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्यासोबतच नागरिकही मोठ्या उत्साहाने आनंदाने यात सहभागी होत आहेत. उद्या 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे.

5 / 5
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.