Har Ghar Tiranga: पुण्यातील केंद्रीय विद्यालयाने ‘हर घर तिरंगा मोहीमेअंर्तगत’ रॅली काढत दिला एकात्मतेचा संदेश

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

| Updated on: Aug 13, 2022 | 11:24 AM
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी  वर्षानिमित्त  सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील केंद्रीय विद्यालयातही  तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील केंद्रीय विद्यालयातही तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

1 / 5
शाळेतील  विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते. हातात  तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनीही  वंदे मातरम, घर घर  तिरंगा हर घर तिरंगा , भारत माता की जय अश्या  घोषणा देत यामध्ये  सहभागी झाले होते.

शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनीही वंदे मातरम, घर घर तिरंगा हर घर तिरंगा , भारत माता की जय अश्या घोषणा देत यामध्ये सहभागी झाले होते.

2 / 5
विद्यालयापासून ते  तिरंगा रॅली Armament colony, ARDE colony या परिसरातून  ही   तिरंगा रॅली नेण्यात आली. यावेळी  शाळेच्या प्राचार्या शबाना  खान, वरिष्ठ शिक्षक सहभागी झाले होते.

विद्यालयापासून ते तिरंगा रॅली Armament colony, ARDE colony या परिसरातून ही तिरंगा रॅली नेण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या शबाना खान, वरिष्ठ शिक्षक सहभागी झाले होते.

3 / 5
'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

4 / 5

  सरकारच्या  या मोहीमेला देशभरातून  चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्यासोबतच नागरिकही मोठ्या उत्साहाने आनंदाने यात सहभागी होत आहेत.
उद्या 15  ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे.

सरकारच्या या मोहीमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्यासोबतच नागरिकही मोठ्या उत्साहाने आनंदाने यात सहभागी होत आहेत. उद्या 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.